सरकारने अद्याप लाडकी बहिण लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता दिलेला नाही. याचदरम्यान, दहिसर येथील भाजप उमेदवार तेजस्वी यांनी दावा केला आहे की लाडकी बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते १४ जानेवारी रोजी एकत्रित मिळेल.
असेंडियाने संस्थेकडून २५ डिसेंबर रोजी एक सर्वेक्षण केले होते, या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यांचा निवडणुकीत किती प्रभाव पडेल का, असे विचारण्यात आले होते.
Mumbai Municipal Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मनसेला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी मनसेचे नेते संतोष धुरी यांना गळाला लावले आहे.
ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रचाराच्या नावाखाली होणारी गुंडगिरी लोकशाहीसाठी घातक असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “
पगार पत्रकावर सह्या करणे हे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कर्तव्याचा अविभाज्य भाग असून, त्यामध्ये जाणीवपूर्वक कसूर करणे हे शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन आहे. आंदोलनाचा भाग म्हणून वेतन रोखणे हा अधिकारांचा गैरवापरच आहे.
मनसेने तर राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच युती केली आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे सेनेला या पूर्णपणे नवीन आणि फ्रेश इक्वेशनला तोंड देण्यासाठी वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागणार आहे.
Today’s Breaking News Live Blog- महाराष्ट्रासह देश आणि जगातील राजकारण, निवडणुका, गुन्हे, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या ब्रेकिंग बातम्या इथे थेट लाईव्ह अपडेट्ससह वाचा.
महायुती सरकारच्या कार्यकाळात प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि प्रभावी योजना राबवण्यात आल्या, ज्या उबाठाच्या कार्यकाळात कधीच पाहायला मिळाल्या नाहीत, शायना एन.सी. यांनी उबाठावर जोरदार टीका केली.
एसटीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ व कूर्मगती कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी शासनाने २४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Tata Hospital Bomb Threat News : मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला आहे. या ईमेलनंतर पोलिसांकडून या परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
जीवनशैलीत होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांच्या परिणामांमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या बुधवारी आणि गुरुवारी सर्वाधिक मृत्यू का होतात?
मुंबईचा महापौर हा मराठी झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. यामध्ये आता एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुस्लीम महिला मुंबईच्या महापौर का नाही असा सवाल उपस्थित केला आहे.