Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली असून गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करण्यावरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे.
Mumbai News: मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहेत. मनपा, वाहतूक पोलिस, सुरक्षा रक्षक दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल यांच्याशी समन्वय साधत दहा दिवसांच्या बंदोबस्तात २५ हजारपेक्षा जास्त पोलिस उपस्थित असणार आहेत.
शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा गणेशोत्सवात अनोखा आणि भव्य देखावा साकारण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मुंबईकरांना पौराणिक द्वारकेचा अनुभव घेता येणार आहे.
Mumbai News: रुग्णालयांमध्ये संदर्भित रुग्णांवर उपचार आणि विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, ओपीडीचा रुग्णभार तिप्पट वाढला असेल, तर त्या प्रमाणात डॉक्टर, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढली का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
BRICS Summit 2026 New Delhi: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील यांनी समर्थकांसह मुंबईकडे कूच करण्याची तयारी दर्शवल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे
Mumbai News : अभाविप आणि विद्यार्थी निधी ट्रस्टच्या पुढाकारातून सार्वजनिक परीक्षांमधील सुधारणांवर गोलमेज परिषद झाली. पारदर्शकता, प्रश्नपत्रिका सुरक्षा, AI आणि विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व्यवस्थेवर चर्चा.
Lalbaugcha Raja 2026: मुंबईच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या 2026 मधील पहिल्या झलक पाहायला मिळत आहे. यंदा मंडळाचे 93 वे वर्ष असून गणेशोत्सव 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. मंदिरसदृश भव्य प्रवेशद्वार आणि महाकाय त्रिशूळामुळे यंदाच्या सजावटीची चर्चा आधीपासूनच रंग...
Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. हे स्वप्न आता टप्प्याटप्प्याने साकार होताना दिसत असून, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असेही लोढा यांनी सांगितले.
ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांच्या अटीच्या कथित उल्लंघनावरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
मुंबईतील वाढत्या कचरा आणि अस्वच्छतेच्या समस्येवरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे. परिस्थिती न सुधारल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही न्यायालयाने दिला.
लातूर, जालना, बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तसेच काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Breaking News: आज ११ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे जगभरातील महत्त्वाच्या जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा औपचारिक प्रारंभ झाला असून, यामुळे दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे
Mumbai Local: मुंबई, लोकल आणि सकाळची गर्दी हे एक वेगळे समीकरण झालं आहे.सकाळच्या वेळेत मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते, विशेषतः सकाळी ७ ते ११ या वेळेत कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांची खूप मोठी रेलचेल असते. नेमके याच वेळेत लोकल अपघाताचे प्रमाण वाढले आहे.