उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत अमित शाह यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत. ह
दिवसाला सुमारे ५० ते ५३ लाख नागरिक एसटीने प्रवास करतात. विविध सवलतीमुळे एसटीची प्रवासी संख्या वाढत आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्याकरिता महामंडळातर्फे चालकांच्या समुपदेशनावर भर दिल जातो.
मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते वांद्रे (पूर्व) येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
अस्लम शेख यांनी धमकी दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. अस्लम शेख यांनी दिलेल्या धमकीमुळे राजकारण तापले आहे.
LBS Road Flyover : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, कुर्ल्यातील कल्पना टॉकीज ते घाटकोपर पश्चिममधील पंखे शाह दर्ग्यापर्यंत वाहतूककोंडीमुक्त प्रवासासाठी मुंबई महापालिका उड्डाणपूल उभारणार आहे.
भाजप आणि शिंदे गटाकडून कल्याण डोंबिवली भागात एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडाफोडीचे प्रकार सुरु झाले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातूनच हा प्रकार सुरू झाला होती.
भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांत माजी नगरसेवकांना पैसा देऊन पळवून लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
रस्ता अपघातात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चार चाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अल्पवयीन मुलाला ग्रेड 3 डिफ्यूज अॅक्सोनल इंज्युरीजमुळे कायमस्वरूपी व्हेजिटेटिव्ह पक्षाघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.
Mumbai: मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल असे या टर्मिनलचे नाव आहे. यासाठी ५५६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांना सामना करण्यासाठी क्रूझची रचना छतासारखी करण्यात आली आहे.
अलिकडेच सुरू झालेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ किंवा 'अॅक्वा लाईन' वर पादचाऱ्यांची वाहतूक अधिक बळकट करण्यासाठी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने दोन प्रमुख सबवे बांधण्याची योजना जाहीर केली आहे.
उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) कुटुंबांना सुरक्षित, परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.