Maharashtra Breaking news marathi-जय पवार यांच्याकडे शिस्तपालन समितीसोबतच खजिनदाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या निधीवर पूर्णपणे पवार कुटुंबाचेच नियंत्रण असल्याचे स्पष्ट होत आहे.
Sunil Tatkare Sharad Pawar Meeting: प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नसल्याची चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.
Maharashtra Breaking news marathi- केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर खासगी भागीदाराच्या माध्यमातून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उन्नतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (DRP) ‘प्रलंबित’ आणि ‘अनिर्णित’ पात्रतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी धारावीतील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. १४ ते २६ मे पर्यंत कागदपत्र पडताळणी शिबिरांचे आयोजन...
भांडुप परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नगरसेविका Rajol Patil यांनी कुलाबा येथील बेस्ट भवनात Trishna Vishwasrao यांची भेट घेत निवेदन सादर केले. अपघात ग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत अद्याप नाही.
जीव विज्ञान शाखेतील विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्याच्या उद्देशाने हा ४ क्रेडिटचा अल्पकालीन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
Maharashtra Breaking news marathi- अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला २९ एप्रिल रोजी सादर केलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
दोन वेगवेगळ्या श्रेणीतील व्यक्तींमध्ये समानता असू शकत नाही. हे वर्गीकरण अग्निवीर योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून संविधानाच्या कलमा १४ अंतर्गत ते वैध आहे.
Mumbai Water Cut News: मुंबईत १५ मे पासून १०% पाणी कपात लागू होणार आहे. तलावांतील जलसाठा केवळ २३% राहिल्याने मुंबई महानगरपालिकेने (BMC) हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे.
अर्ली डिटेक्शन क्षेत्रातील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी ‘सेंट’ने मुंबईतील गोरेगाव येथे भारतातील आपल्या दुसऱ्या केंद्राची सुरुवात केली आहे.शहरी लोकसंख्या असलेल्या मुंबईत आजारपणाचे लवकर निदान करणारे आरोग्य मॉडेल उपलब्ध आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरवरील सुरू असलेल्या कामांमुळे वसई-विरार परिसरातील प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
तिकीट तपासणी पथकाने विशेष मोहीम राबवून या तिकिटांची पडताळणी केली असता ३९ पीएनआर संशयास्पद आढळले. या कारवाईदरम्यान संबंधित प्रवाशांकडून नियमांनुसार दंड आकारण्यात आला.