आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान मध्य रेल्वेवर 41.90 लाख अनधिकृत किंवा तिकीटविरहित प्रवासी पकडले गेले. यापैकी 12.63 लाख प्रकरणे लोकल ट्रेनमधील प्रवाशांची होती, ज्यांच्याकडून ₹38.86 कोटींचा दंड वसूल करण्यात आला.
डोंगराच्या पायथ्यापासून १,५०० फूट उंचीपर्यंत जड काव वाहून नेणे हे एक मोठे आव्हान होते. या आव्हानावर मात करण्यासाठी, मंदिराच्या फाउंडेशनतर्फे तीन केन आणि एका फ्युनिक्युलर रोपवेचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे.
Bombay High Court News: ऑफीसमध्ये महिला सहकाऱ्याकडे अयोग पद्धतीने बघणे हे नैतिकदृष्या चुकीचं आहे की नाही, याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
तुम्ही जर रविवारी मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांमुळे रविवारी मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक लागू असेल.
मुंबईतील एका निदान केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सीटी स्कॅन अहवालांवर गंभीर शंका उपस्थित होत असून यामुळे वैद्यकीय प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पोलिसांनी रस्त्यावर चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या ३,६९८ चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून अंदाजे ५५,४७,००० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मुंबई हाय कोर्टाने देखील लाडकी बहीण योजनेवरुन राज्य सरकारला फटकारले आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
Maharashtra Politics- सध्या, IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्या क्रमांकावरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. या संघाने तीन सामने खेळले असून, त्यातील सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत
मुंबईचा प्रवास सोयीस्कर करण्यासाठी राज्य सरकार मेट्रोच्या विकासकामांवर लक्ष देत आहेत. नुकतेच मेट्रो-३ 'ॲक्वा लाईन'च्या प्रवाशांसाठी पास एका खास सवलतीत आण्यात आला आहे.
विलेपार्ले येथील टर्मिनल 1 मधील सीटिंग एरियामध्ये (प्रवाशांची बसण्याची जागा) संध्याकाळी 6 वाजता ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर विमानतळ परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.
सरकारच्या या निर्णयामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, सरकारी रुग्णालयांतील पारदर्शकता आणि जबाबदारी अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Maharashtra Politics- अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने बिनविरोधची शक्यता धूसर झाली