<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"
	>

<channel>
	<title>Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War</title>
	<atom:link href="https://www.navarashtra.com/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.navarashtra.com</link>
	<description>Read Maharashtra No 1 Marathi News Portal navarashtra.com</description>
	<lastBuildDate>Fri, 11 Sep 2026 16:29:04 +0000</lastBuildDate>
	<language>mr</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9</generator>

<image>
	<url>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/favicon-1-1.png</url>
	<title>Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War</title>
	<link>https://www.navarashtra.com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/pune-police-have-arrested-three-contract-workers-from-a-towing-van-1330130.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 12 Sep 2026 00:30:45 +05:30</pubDate>
<modifiedDate>Sat, 12 Sep 2026 00:30:45 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/2-a_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Arrested News]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[Pune Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330130</guid>

					<description><![CDATA[नो-पार्किंगमध्ये लावलेले वाहन उचलल्यानंतर वाहनचालकाला ‘दंडा’चा धाक दाखवीत त्याच्याकडून ३ हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने टोइंग व्हॅनवरील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/2-a_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pune Police Have Arrested Three Contract Workers From A Towing Van"  fetchpriority="high"   /></figure><ul>
<li><strong>कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट</strong></li>
<li><strong>टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या</strong></li>
<li><strong>पुणे पोलिसांची कारवाई</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>पुणे</strong> : नो-पार्किंगमध्ये लावलेले वाहन उचलल्यानंतर वाहनचालकाला ‘दंडा’चा धाक दाखवीत त्याच्याकडून ३ हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये उघडकीस आला आहे. टोइंग व्हॅनवरील चालकासह दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कार सोडण्यासाठी १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, अशी भीती घातली आणि त्यातून तीन हजार रुपये उकळले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने टोइंग व्हॅनवरील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.</span><p>आकाश नवनीत सावंत, समीर अतिक अन्सारी आणि शेख शौकत अतिक अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही शहर वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. याबाबत कोरेगाव पार्क येथील ४६ वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे.</p>
<p>पोलिसांच्या माहितीनुसार, २० जून रोजी फिर्यादी यांनी त्यांची कार कोरेगाव पार्कमधील नो-पार्किंगमध्ये उभी केली होती. टोइंग व्हॅनवरील चालकासह दोन कर्मचाऱ्यांनी कार उचलून वाहतूक विभागाच्या कार्यालयात नेली. कार सोडवण्यासाठी फिर्यादी तेथे गेले असता, त्यांच्या वाहनाचे दिव-दमन येथील आरटीओ पासिंग असल्याचे तसेच महाराष्ट्रात त्याची नोंदणी नसल्याचे आणि पीयूसीची मुदत संपल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली. या कारवाईचा धाक दाखवत आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांचा दंड मागितला.</p>
<p>भिलारे यांनी रीतसर पावतीची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी तडजोडीचा सूर लावत कार सोडण्यासाठी तीन हजार रुपये मागितले. भिलारे यांनी पैसे दिल्यानंतर पावती मागितली असता, ‘नंतर येऊन पावती घेऊन जा’ असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. तीन हजार रुपये दिल्यानंतरही पावती न मिळाल्याने तक्रारदार गेल्या दोन महिन्यांपासून पावतीसाठी पाठपुरावा करीत होते. मात्र, टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक वेळी टाळाटाळ करण्यात आली. अखेर संशय बळावल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वरिष्ठांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तपास हाती घेतला आणि तिन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक केली. खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/an-incident-has-occurred-in-punes-chandannagar-where-a-man-murdered-his-friend-1330012.html">हे सुद्धा वाचा : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-news-abvp-round-table-public-examination-reforms-exam-system-1330301.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 21:59:04 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 21:59:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/08/exam-representative-image_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[ABVP]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330301</guid>

					<description><![CDATA[Mumbai News : अभाविप आणि विद्यार्थी निधी ट्रस्टच्या पुढाकारातून सार्वजनिक परीक्षांमधील सुधारणांवर गोलमेज परिषद झाली. पारदर्शकता, प्रश्नपत्रिका सुरक्षा, AI आणि विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व्यवस्थेवर चर्चा.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/08/exam-representative-image_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mumbai News Abvp Round Table Public Examination Reforms Exam System"    /></figure><ul>
<li><strong>प्रश्नपत्रिका सुरक्षेसह निकाल आणि मूल्यमापन प्रक्रियेत पारदर्शकतेची गरज</strong></li>
<li><strong>AI वापरताना मानवी देखरेख आणि विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेवर भर</strong></li>
<li><strong>विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि वेळबद्ध तक्रार निवारण यंत्रणेची मागणी</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong><span class="transliteration">नीता</span> <span class="transliteration">परब</span> / मुंबई : </strong> देशातील सार्वजनिक आणि स्पर्धात्मक परीक्षांची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यासाठी पारदर्शक, सुरक्षित, उत्तरदायी आणि विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व्यवस्था उभारण्याची गरज शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबई आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सार्वजनिक परीक्षांमधील सुधारणा : गोलमेज परिषद” मध्ये परीक्षा व्यवस्थेतील विविध आव्हाने आणि त्यावरील व्यवहार्य उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. मुंबई रामनारायण रुईया महाविद्यालय,येथील परिषद कक्षात ही गोलमेज परिषद पार पडली. या परिषदेस अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुशे तसेच अायअायएम मुंबईचे संचालक मनोज तिवारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुंबईतील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांचे प्राध्यापक, सिनेट सदस्य, प्राचार्य, संस्थाचालक, परीक्षा नियंत्रक, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि संबंधित क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले हाेते.</p>
<p>अलीकडील नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका सुरक्षा, मूल्यमापन प्रक्रिया, निकालातील पारदर्शकता, तक्रार निवारण आणि परीक्षा यंत्रणेचे उत्तरदायित्व हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुधारणा केवळ प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा पद्धतीपुरत्या मर्यादित न ठेवता प्रश्नपत्रिका निर्मितीपासून निकाल आणि तक्रार निवारणापर्यंत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत करण्याची आवश्यकता परिषदेत अधोरेखित करण्यात आली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी…’; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mangal-prabhat-lodha-said-providing-employment-opportunities-to-youth-is-social-responsibility-1330093.html"><strong> ‘बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी…’; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?</strong> </a></span></p>
<p>अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुशे* यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीची चाचणी न राहता त्यांच्या आकलन, चिकित्सक विचार, कौशल्ये, सर्जनशीलता आणि ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करणारी प्रक्रिया असावी, असे त्यांनी सांगितले. परीक्षा सुधारणांसाठी शासन, परीक्षा यंत्रणा, विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>अायअायएम मुंबईचे संचालक मनोज तिवारी यांनी अायअायएम मुंबईतील परीक्षा व्यवस्थेचे विशेष सादरीकरण केले. प्रश्नपत्रिका निर्मिती, सुरक्षितता, परीक्षा आयोजन, विविध स्तरांवरील नियंत्रण व पडताळणी, मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्यापर्यंतची प्रक्रिया त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. स्पष्ट कार्यपद्धती, जबाबदाऱ्यांचे योग्य विभाजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि बहुस्तरीय पडताळणी यांच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हता कशी निर्माण करता येते, याचे उदाहरण त्यांनी दिले.</p>
<h3>परिषदेत मांडण्यात आलेले प्रमुख मुद्दे</h3>
<ul>
<li>प्रश्नपत्रिका निर्मिती, वितरण आणि सुरक्षिततेसाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारणे.</li>
<li>परीक्षा, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविणे.</li>
<li>मोठ्या प्रमाणावरील परीक्षांसाठी सुरक्षित तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर करणे.</li>
<li>कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासोबत मानवी देखरेख, अचूकता आणि गोपनीयता सुनिश्चित करणे.</li>
<li>विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, प्रभावी आणि वेळबद्ध तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणे.</li>
<li>क्षमताधारित व अनुप्रयोगाधारित मूल्यमापनाला प्रोत्साहन देणे.</li>
<li>सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनाला अधिक महत्त्व देणे.</li>
<li>दिव्यांगांसह सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा व्यवस्था अधिक सुलभ व समावेशक करणे.</li>
<li>विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी सहाय्य व समुपदेशन व्यवस्था बळकट करणे.</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/palghar-hospital-staff-assault-case-high-court-slams-police-delay-accused-absconding-case-diary-1329271.html"><strong> ‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे</strong> </a></span></span><p>विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित परीक्षा व्यवस्था ही निष्पक्ष, पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि विद्यार्थी-केंद्रित असणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ स्मरणशक्तीचे नव्हे, तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग, कौशल्ये, आकलन, चिकित्सक विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांचे मूल्यमापन करणारी परीक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी विविध घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे. या दिशेने अभाविपच्या पुढाकारातून झालेली ही गोलमेज परिषद परीक्षा सुधारणांच्या व्यापक प्रक्रियेला निश्चितच दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.</p>
<p>या परिषदेस अभाविप कोकण प्रदेश अध्यक्ष वैद्य. कैलास सोनमनकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपर्णा कुलकर्णी, मुंबई महानगर अध्यक्ष प्रा. संदीप शिंदे, मंत्री अभिषेक पवार आणि संघटनमंत्री अमित पटले यांचीही विशेष उपस्थिती हाेती.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार! बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची विजयी आगेकूच</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/winning-run-continues-for-belfins-tigers-and-one-little-farm-teams-badminton-league-pyc-hindu-gymkhana-pune-news-1330251.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 21:45:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 21:45:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T195951.182_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Badminton]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<category><![CDATA[PYC Hindu Gymkhana Club]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330251</guid>

					<description><![CDATA[Badminton: विजयी संघाकडून सारंग आठवले, अनिरुद्ध आपटे, सुमित नेरकर, वरुण निवर्गी, नीरज दांडेकर, अन्वित राजवाडे, वरद चितळे, प्रीती फडके यांनी सुरेख कामगिरी केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T195951.182_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Winning Run Continues For Belfins Tigers And One Little Farm Teams Badminton League Pyc Hindu Gymkhana Pune News"    /></figure><ul>
<li><em><strong>पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धा </strong></em></li>
<li><em><strong>बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची आगेकूच</strong></em></li>
<li><em><strong>पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर स्पर्धा सुरू </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>पुणे/<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/badminton">Badminton</a></span>:</strong> पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत नाडगोंडे रेव्हन्स, बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म सनबर्ड्स, फाल्कन ऑप्टिमा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.</span><p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pyc-hindu-gymkhana-club">पीवायसी हिंदू जिमखाना</a></strong></span> क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात साखळी फेरीत ब गटात ईशान लागू, निखिल चितळे, तन्मय चोभे, नेहा लागू, बाळ कुलकर्णी, परिक्षित देवल, कर्णा मेहता, यश मेहेंदळे, अभिषेक ताम्हाणे, तनिश बेलगलकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर बेल्फिन्स टायगर्स संघाने हॉक्स संघाचा ५-२ असा पराभव करून तिसरा विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत फाल्कन ऑप्टिमा संघाने जोग कॉमेट्स संघाचा ४-३ असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून सारंग आठवले, अनिरुद्ध आपटे, सुमित नेरकर, वरुण निवर्गी, नीरज दांडेकर, अन्वित राजवाडे, वरद चितळे, प्रीती फडके यांनी सुरेख कामगिरी केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/belfins-tigers-victorious-in-pyc-hindu-gymkhana-badminton-league-tournament-pune-news-1329538.html">Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी</a></strong></span></p>
<p>अ गटात वन लिटिल फार्म सनबर्ड्स संघाने सेइनुमेरो रॉकेट्स संघाचा ४-३ असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. वन लिटिल फार्म सनबर्ड्स संघाकडून सुधांशू मेडसीकर, श्रेयस भामरे, मकरंद चितळे, अनिल देडगे, देवेंद्र चितळे, राजेश पारेख, देवेन शेवाळे, हिमांशु थोरात यांनी अफलातून खेळी केली. अन्य लढतीत नाडगोंडे रेव्हन्स संघाने एरियल स्विफ्ट्स संघाचा ५-२ असा पराभव करून चौथ्या विजयाची नोंद केली.</p>
<p><strong>वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी</strong></p>
<p>पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीतील लढतींमध्ये बेल्फिन्स टायगर्स आणि नाडगोंडे रेव्हन्स या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. नाडगोंडे रेव्हन्सने स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला, तर बेल्फिन्स टायगर्सने दुसऱ्या विजयाची नोंद केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/pyc-hindu-gymkhana-badminton-league-nadgonde-ravens-jog-comets-second-victory-1328482.html">Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय</a></strong></span></p>
<p>अ गटातील आणखी एका सामन्यात सेइनुमेरो रॉकेट्सने इम्पेरिअल स्वान्स संघाचा ५-२ असा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. सेइनुमेरो रॉकेट्सकडून अनिकेत सहस्त्रबुद्धे, वरूण साहू, दिप्ती सरदेसाई, समीर जालान, नीलाश केळकर, हेमंत पाळंदे, क्षितिज कोतवाल, वेदांत खटोड, संस्कृती जोशी आणि सोहम जोशी यांनी प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Pandharpur News : सत्कार नको, विठ्ठल भक्तांची सेवा करा! श्रीकांत यादवांचा पदभार स्वीकारताच हार-तुरेंना नकार</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pandharpur-news-shrikant-yadav-temple-committee-executive-officer-service-1330294.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 21:35:20 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 21:35:20 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/pandharpur-news_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Pandharpur News]]></category>
		<category><![CDATA[Solapur News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330294</guid>

					<description><![CDATA[विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नवे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी पदभार स्वीकारताच अनोखी भूमिका घेतली. सत्कारासाठी हार, पुष्पगुच्छ आणण्याऐवजी अन्नछत्र किंवा गोशाळेसाठी देणगी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/pandharpur-news_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pandharpur News Shrikant Yadav Temple Committee Executive Officer Service"     /></figure><ul>
<li><strong>श्रीकांत यादव यांनी स्वीकारला विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार</strong></li>
<li><strong>सत्कारासाठी येणाऱ्यांना हार-पुष्पगुच्छांऐवजी देणगी देण्याचे आवाहन</strong></li>
<li><strong>भाविकाभिमुख, पारदर्शक आणि शिस्तबद्ध प्रशासनावर भर</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p class="PlaygroundEditorTheme__paragraph"><strong>शिवाजी हळणवर/पंढरपूर :</strong> श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे मंत्रालयातील कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांनी नुकतीच स्वीकारली. पदभार स्वीकारताच औपचारिक सत्काराला वेळ न देता मंदिर समितीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली असून, भाविकाभिमुख, पारदर्शक आणि शिस्तबद्ध प्रशासनाला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांच्या कार्यपद्धतीतून स्पष्ट झाली आहे.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शासनाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आस्थापनेवरील कार्यकारी अधिकारीपदावर मंत्रालयीन अधिकारी श्रीकांत यादव यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे. यादव यांनी मंत्रालयातील विविध विभागांमध्ये कक्ष अधिकारी म्हणून काम केले असून, ते मूळचे वैराग, ता. बार्शी येथील रहिवासी आहेत. यापूर्वी कार्यकारी अधिकारीपदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी राजेंद्र शेळके यांचा तीन वर्षांचा प्रतिनियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कार्यभार संपुष्टात आला. त्यानंतर शासनाने यादव यांची या पदावर नियुक्ती केली.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">मंदिर समितीच्या आस्थापनेवर कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक आणि लेखाधिकारी ही तीन पदे शासन स्तरावरील आहेत. यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे स्वागत करण्यासाठी भेटी दिल्या जात आहेत. अनेकांकडून हार, पुष्पगुच्छ आणि सत्काराचे साहित्य आणले जात आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’" href="https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-municipal-land-controversy-10000-sq-ft-land-transfer-proposal-1330263.html"><strong> १० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब</strong> </a></span></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">मात्र, ‘सत्कारापेक्षा सेवा महत्त्वाची’ अशी भूमिका घेत यादव यांनी स्वागतासाठी हार-तुरे व पुष्पगुच्छ आणण्याऐवजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अन्नछत्रासाठी अथवा गोशाळेसाठी देणगी स्वरूपात योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. हार-तुरे आणि पुष्पगुच्छांवर होणारा खर्च अन्नछत्र किंवा गोशाळेसाठी दिल्यास त्याचा थेट लाभ भाविक, वारकरी आणि गोमातांच्या सेवेसाठी होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">पदभार स्वीकारल्यानंतर यादव यांनी औपचारिक स्वागत-सत्काराला अधिक वेळ न देता मंदिर समितीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाला प्राधान्य दिले आहे. मंदिर समितीच्या विविध विभागांचा त्यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली असून, संबंधित विभागांचे कामकाज, प्रलंबित विषय, उपलब्ध सुविधा आणि प्रशासनासमोरील विविध बाबींची माहिती घेतली जात आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर" href="https://www.navarashtra.com/maharashtra/wai-municipal-president-anil-sawant-inspects-mandai-development-works-1330274.html"><strong> <span class="color-red">Satara News</span>: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर</strong> </a></span></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर समितीचे प्रशासन अधिक गतिमान व पारदर्शक करणे आणि कामकाजात शिस्त आणणे, याला प्राधान्य देण्याचा निर्धार यादव यांच्या सुरुवातीच्या कार्यपद्धतीतून दिसून येत आहे. हारांच्या सत्कारापेक्षा सेवेला महत्त्व देत पदभार स्वीकारणाऱ्या यादव यांच्या या भूमिकेची मंदिर परिसरात चर्चा सुरू झाली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>पर्यावरणासाठी Amazon चे मोठे पाऊल! पुण्याच्या &#8216;NCL&#8217; कॅम्पसमध्ये दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाणी पुनर्भरण प्रकल्प</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/amazon-to-implement-a-water-conservation-project-will-recharge-178-million-liters-water-yearly-1330288.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 21:16:33 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 21:16:33 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T210749.667_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[amazon]]></category>
		<category><![CDATA[environment]]></category>
		<category><![CDATA[water news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330288</guid>

					<description><![CDATA[Amazon India: नुकतेच अॅमेझॉनने भारतात वॉटर पॉझिटिव्ह झाल्याची घोषणा केली आहे, याचाच अर्थ कंपनी आता देशभरातील कॉर्पोरेट कार्यालये, डेटा सेंटर्स आणि फुलफिलमेंट सेंटर्ससह आपल्या सर्व कामकाजात जेवढे पाणी वापरते त्यापेक्षा जास्त पाणी समाजाला परत करत आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T210749.667_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Amazon To Implement A Water Conservation Project Will Recharge 178 Million Liters Water Yearly"     /></figure><ul>
<li><em><strong>अॅमेझॉन जलसंधारण प्रकल्प राबवणार</strong></em></li>
<li><em><strong>दरवर्षी १७८ दशलक्ष लिटर पाण्याचे पुनर्भरण करणार</strong></em></li>
<li><strong><em> नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कॅम्पसमध्ये राबवणार प्रकल्प</em></strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई/Amazon India: </strong> अॅमेझॉन इंडियाने <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune">पुण्या</a></strong></span>तील नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या (एनसीएल) संशोधन कॅम्पसमध्ये एकात्मिक जलसंधारण प्रकल्प राबवण्यासाठी वॉटर टेक्नॉलॉजी स्टार्टअप फ्लक्सजेनसोबत सहयोगाची घोषणा केली आहे. ३८० एकरांच्या कॅम्पसमध्ये पसरलेला हा प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी अंदाजे १७८ दशलक्ष लिटर पाण्याचे पुनर्भरण करेल, अशी अपेक्षा आहे.</span><p>पाण्याचा वापर कमी करण्यासाठी, सांडपाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया व पुनर्वापर करण्यासाठी आणि संपूर्ण कॅम्पसमध्ये भूजल पुनर्भरण करण्यासाठी हा प्रकल्प स्मार्ट सेन्सर्स, तसेच एरेटर आणि वॉटरलेस युरिनल्ससह कार्यक्षम उपकरणांचा वापर करेल. हा सहयोग <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/amazon">अॅमेझॉन</a></strong></span>च्या भारतातील व्यापक जलसंधारण प्रयत्नांचा भाग आहे, जेथे कंपनीने आपल्या कामकाजात वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या १२० टक्&#x200d;के पाणी समाज आणि पर्यावरणाला परत देऊन २०२७ च्या उद्दिष्टापूर्वीच वॉटर पॉझिटिव्ह होण्याचे ध्येय नुकतेच साध्य केले आहे.</p>
<p>&#8220;फ्लक्सजेनसोबत हा सहयोग भारतातील जलसंधारणाबाबत आमची दृढ कटिबद्धता दर्शवतो. तंत्रज्ञानावर आधारित उपाय मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष बदल घडवून आणू शकतात हे दाखवण्यासाठी पुण्यातील एनसीएल कॅम्पस हे आदर्श ठिकाण आहे. येथे एकात्मिक जल व्यवस्थापन उपायांमध्ये गुंतवणूक करून आम्ही केवळ स्थानिक पाण्याच्या आव्हानांवर मात करण्यासोबत मॉडेल तयार करत आहोत, जे देशभरातील कार्यालये, व्यावसायिक जागा, शाळा, हॉस्पिटल्स, बहु-गृहनिर्माण संकुल आणि संस्थात्मक कॅम्पसमध्ये लागू केले जाऊ शकते. अॅमेझॉनमध्ये आमचा विश्वास आहे की, जबाबदार जल व्यवस्थापन आवश्यक आहे आणि यासारखे सहयोग आम्हाला समाजावर तात्काळ प्रभाव पाडण्यास आणि दीर्घकालीन पर्यावरणीय फायदे मिळवून देण्यास मदत करतात,&#8221; असे अॅमेझॉन इंडियाच्या ऑपरेशन्सचे डायरेक्टर करण चुघ म्हणाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/lifestyle/surprising-health-benefits-of-drinking-3-to-4-liters-water-auto-news-marathi-1322377.html">दिवसातून ३ ते 4 लिटर पाणी पिल्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या चांगल्या आरोग्याचा रामबाण उपाय</a></strong></span></p>
<p>&#8220;एनसीएलमध्ये आमचा नेहमी विश्वास राहिला आहे की, वैज्ञानिक संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष जगावरील प्रभावात झाले पाहिजे. अॅमेझॉन आणि फ्लक्सजेनसोबत या सहयोगामुळे आम्हाला आमचा कॅम्पस शाश्वत जल व्यवस्थापनाच्या मॉडेलमध्ये रूपांतरित करण्याची संधी मिळाली आहे. स्मार्ट सेन्सर्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर आणि भूजल पुनर्भरण यांची सांगड घालणारा हा एकात्मिक दृष्टिकोन समाजाच्या फायद्यासाठी विज्ञानाचा विस्तार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी जुळणारा आहे. हा प्रकल्प देशभरातील संशोधन संस्थांसाठी एक मापदंड ठरेल, अशी आम्ही अपेक्षा करतो,&#8221; असे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या कंट्रोलर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन कनिका गोयल म्हणाल्या.</p>
<p>&#8220;सर्वसमावेशक जल व्यवस्थापन यंत्रणेच्या निर्मितीसाठी एकाच ठिकाणी विविध जल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे, ही या प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे,&#8221; असे फ्लक्सजेनचे सीईओ आणि फाऊंडर (संस्थापक) गणेश शंकर म्हणाले. &#8220;स्थानिक जलसुरक्षेत योगदान देत संशोधन संस्था अधिक शाश्वतपणे काम करू शकतात, याचे एनसीएल कॅम्पस आदर्श उदाहरण बनेल.&#8221;</p>
<p>या प्रकल्पात २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या प्रायोगिक शिक्षण उपक्रमाचा देखील समावेश आहे, ज्याचा उद्देश तरुणांमध्ये जलसंधारणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. या उपक्रमात जल व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या एनसीएल कॅम्पसला दर तीन महिन्यांनी होणाऱ्या भेटी, स्थानिक शाळांमध्ये जलसंधारण क्लबची स्थापना आणि परस्परसंवादी खेळाच्या माध्यमातून जलसंधारणाची तत्त्वे शिकवणारा शैक्षणिक बोर्ड गेम &#8220;हायड्रोक्वेस्ट&#8221;चा समावेश असेल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/business/impact-of-rising-crude-oil-prices-is-a-hike-in-bottled-water-prices-likely-in-india-1171272.html">कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम; भारतात पाण्याची बाटली महागण्याची शक्यता?</a></strong></span></p>
<p>नुकतेच अॅमेझॉनने भारतात वॉटर पॉझिटिव्ह झाल्याची घोषणा केली आहे, याचाच अर्थ कंपनी आता देशभरातील कॉर्पोरेट कार्यालये, डेटा सेंटर्स आणि फुलफिलमेंट सेंटर्ससह आपल्या सर्व कामकाजात जेवढे पाणी वापरते त्यापेक्षा जास्त पाणी समाजाला परत करत आहे. अॅमेझॉनने २०२७ पर्यंत भारतात वॉटर पॉझिटिव्ह होण्याचे उद्दिष्ट ठेवले होते आणि ते आता वेळेपूर्वीच साध्य केले आहे. कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली एनसीआर, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जलसंधारण उपक्रमांसाठी ६२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देण्याची कटिबद्धता दर्शवली आहे. हे प्रकल्प पाणलोट क्षेत्र पुनर्संचयित करणे, तलावांचे पुनरुज्जीवन, कार्यक्षम सिंचन, भूजल पुनर्भरण आणि स्थानिक गरजांनुसार तयार केलेल्या पाण्याच्या दर्जा सुधारणा उपक्रमांच्या माध्यमातून दरवर्षी ४ अब्ज लिटरहून अधिक पाण्याचे पुनर्भरण करतील, अशी अपेक्षा आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; अभिनव स्नॅक्सला तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-news-food-drug-administration-action-abhinav-snacks-akluj-1330275.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 21:08:27 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 21:08:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/03/Untitled-design-2026-03-31T105302.836_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Akluj]]></category>
		<category><![CDATA[FDA]]></category>
		<category><![CDATA[FDA Action]]></category>
		<category><![CDATA[Solapur News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330275</guid>

					<description><![CDATA[Solapur News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने अकलूजमधील अभिनव स्नॅक्सची तपासणी केली. त्रुटी आढळल्यानंतर तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश देण्यात आले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/03/Untitled-design-2026-03-31T105302.836_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Solapur News Food Drug Administration Action Abhinav Snacks Akluj"     /></figure><ul>
<li><strong>अकलूजमधील अभिनव स्नॅक्सची तपासणी; अन्नाचे नमुने घेतले</strong></li>
<li><strong>तपासणीतील त्रुटींनंतर व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे निर्देश</strong></li>
<li><strong>सणासुदीत भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Solapur News</strong> : गणेशोत्सव व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/fda">अन्न व औषध प्रशासन</a> </span>विभागाने सणासुदी मोहिमेअंतर्गत धडक तपासणी मोहीम राबवली आहे.</p>
<p>या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मंगेश लवटे यांनी माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील मे. अभिनव स्नॅक्स, जयसिंह चौक, बायपास रोड, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर या आस्थापनेची तपासणी करून अन्न नमुने घेतले आहेत. सदर पेढीमध्ये तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सदर आस्थापनेस तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-municipal-land-controversy-10000-sq-ft-land-transfer-proposal-1330263.html">१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब</a></strong></span></p>
<h3>गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात विशेष दक्षता</h3>
<p>भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थ साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, रंग व इतर घटकांची गुणवत्ता याबाबत काटेकोर तपासणी करण्यात आली.</p>
<p>सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी पूर्ण केली.</p>
<p>तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे नियमांचे पालन करावे, तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तपासणीवेळी आढळून आल्यास योग्य ती कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/solapur">सोलापूर</a> </span>यांनी केले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/akkalkot-teacher-protest-prashant-arabale-education-officer-solapur-zp-1329559.html">कारवाई करा, अन्यथा २ ऑक्टोबरला आत्मदहन, अक्कलकोटच्या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीवरून शिक्षक संघटना आक्रमक</a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/junior-state-fencing-championship-2026-amravati-solapur-kuchan-school-players-1330273.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:58:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:58:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/fencing_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[amravati]]></category>
		<category><![CDATA[Solapur]]></category>
		<category><![CDATA[Sports News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330273</guid>

					<description><![CDATA[Junior State Fencing Championship Amravati : अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत सोलापूरच्या कुचन प्रशालेच्या अक्षय कुमार पिट्टा, श्वेता विडप आणि गंधम तुलसी या तीन खेळाडूंनी सहभाग घेतला. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/fencing_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Junior State Fencing Championship 2026 Amravati Solapur Kuchan School Players"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>सोलापूरच्या कुचन प्रशालेचा राज्यस्तरावर डंका</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>फेंसिंग स्पर्धेत तीन खेळाडूंचा सहभाग</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>अमरावतीत कौशल्याची परीक्षा</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><strong>सोलापूर</strong> : <a href="https://www.navarashtra.com/topic/amaravati">अमरावती</a> येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये कुचन प्रशाला, <a href="https://www.navarashtra.com/topic/solapur">सोलापूरच्या</a> तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवून प्रशालेचे नाव राज्यस्तरावर पोहोचविले आहे. अक्षय कुमार पिट्टा, श्वेता विडप आणि गंधम तुलसी या खेळाडूंनी या प्रतिष्ठित स्पर्धेत आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ११ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील युवा फेंसिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे कुचन प्रशालेच्या खेळाडूंना राज्यातील गुणवंत खेळाडूंसोबत आपले कौशल्य आजमावण्याची संधी मिळाली आहे.</span><p><a title="IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला" href="https://www.navarashtra.com/sports/ind-vs-afg-1st-t20-time-schedule-india-afghanistan-2026-1330127.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">IND vs AFG</span>: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?</span> </a></p>
<p style="text-align: justify;">अक्षय कुमार पिट्टा याने फेंसिंगच्या एपी प्रकारात, तर श्वेता विडप आणि गंधम तुलसी यांनी फॉइल प्रकारात सहभाग घेतला. फेंसिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींचा अचूक अंदाज घेत वेगाने आक्रमण करणे आणि तितक्याच चपळाईने बचाव करणे आवश्यक असते. त्यामुळे या खेळासाठी सातत्यपूर्ण सराव, शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता आणि मानसिक तयारी महत्त्वाची ठरते.</p>
<h3 style="text-align: justify;">मेहनत, शिस्त अन् आत्मविश्वासाची साथ</h3>
<p style="text-align: justify;">कुचन प्रशालेच्या या तिन्ही खेळाडूंनी नियमित सराव आणि मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. वेग, चपळता, अचूकता आणि निर्णयक्षमता यांचा कस पाहणाऱ्या या खेळात त्यांनी आत्मविश्वासाने आपली उपस्थिती नोंदविली.</p>
<h3 style="text-align: justify;">भोसले, डॉ. महिंद्रकर यांचे मोलाचे मार्गदर्शन</h3>
<p style="text-align: justify;">या खेळाडूंना पवन भोसले सर तसेच डॉ. प्रिया नितीन महिंद्रकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी फेंसिंगमधील विविध तंत्रांचा नियमित सराव केला.आक्रमण, बचाव, हालचालींचा वेग आणि स्पर्धेतील आवश्यक शिस्त यावर विशेष तयारी करण्यात आली.</p>
<h3 style="text-align: justify;">राज्यस्तरीय सहभागामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा</h3>
<p style="text-align: justify;">विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करावी, यासाठी अशा राज्यस्तरीय स्पर्धांमधील सहभाग महत्त्वाचा ठरतो. कुचन प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी फेंसिंगसारख्या कौशल्यपूर्ण खेळात राज्यस्तरावर सहभाग घेतल्याने प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या सहभागामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण होत आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">कुचन प्रशालेचे तीन शिलेदार</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">अक्षय कुमार पिट्टा &#8211; एपी प्रकार</li>
<li style="text-align: justify;">श्वेता विडप &#8211; फॉइल प्रकार</li>
<li style="text-align: justify;">गंधम तुलसी &#8211; फॉइल प्रकार</li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="US Open 2026: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला" href="https://www.navarashtra.com/sports/us-open-2026-aryna-sabalenka-vs-elena-rybakina-womens-final-1330085.html"> <span class="color-red">US Open 2026</span>: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला </a></span></span>]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/wai-municipal-president-anil-sawant-inspects-mandai-development-works-1330274.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:56:59 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:56:59 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-20_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<category><![CDATA[Satara News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330274</guid>

					<description><![CDATA[Satara News: प्रशासकीय कार्यालयात न बसता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन कामाचा दर्जेदारपणा तपासणे आणि मंडईतील व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर बसून त्यांच्या समस्या जाणून घेणे, या त्यांच्या कार्यपद्धतीचे वाईकरांकडून कौतुक होत आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-20_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Wai Municipal President Anil Sawant Inspects Mandai Development Works"     /></figure><p><strong>Satara News:</strong> वाई नगरपरिषदेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांना वेग आला असून, या कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. केवळ कार्यालयात बसून विकासकामांचा आढावा न घेता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन त्यातील बारकावे तपासण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. Wai Municipal News: President Anil Sawant Inspects Development Works Directly on Ground</p>
<p>मंडई परिसरात सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष सावंत यांनी रस्त्या च्या कामात बांधकामामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टीलच्या प्रमाणात अथवा गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, याबाबत संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या. &#8220;विकासकामे ही जनतेच्या पैशातून होत असल्याने ती मजबूत, दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारी असली पाहिजेत,&#8221; अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.</p>
<p><a class="title" title="लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!" href="https://www.navarashtra.com/politics/virat-kohli-meets-eknath-shinde-in-london-maharashtra-development-discussion-1330255.html">लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!</a></p>
<p>मंडईमध्ये वाई शहरासह तालुक्यातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी मंडईत फिरताना अडचणी निर्माण होऊ नयेत, तसेच वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी मंडई परिसरातील बैठक व वाहतूक व्यवस्था अशा पद्धतीने करण्यात येत आहे की, एखादे वाहन अवघ्या दोन मिनिटांत परिसरातून सहजपणे बाहेर पडावे. याचीही नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी केली.</p>
<p>मात्र या पाहणीदरम्यान घडलेला एक प्रसंग अनेकांच्या मनाला भावून गेला. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी मंडईतील व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर जाऊन चक्क व्यापाऱ्यांसोबत बसत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. सत्तेच्या खुर्चीवर बसलेला पदाधिकारी व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर येऊन आपल्यासोबत बसतो, आपली विचारपूस करतो आणि आपल्या अडचणी मनापासून ऐकून घेतो, हा अनुभव व्यापाऱ्यांसाठी भावनिक ठरला.</p>
<p>&#8220;आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आमच्या कट्ट्यावर, आमच्या हातगाडीवर येऊन बसणारा हा पहिलाच नगराध्यक्ष असावा,&#8221; अशा भावना काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना केवळ त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या नाहीत, तर ग्राहकांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल, ग्राहकांशी आपुलकीने कसे वागता येईल आणि मंडई परिसर अधिक शिस्तबद्ध व सुंदर कसा ठेवता येईल, याबाबतही मार्गदर्शन केले.</p>
<p><a class="title" title="Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO" href="https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html"><span class="color-red">Lalbaugcha Raja 2026</span>: ही शान कुणाची…! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO</a></p>
<p>नगराध्यक्ष आणि व्यापारी यांच्यातील हा संवाद म्हणजे केवळ पाहणी नव्हती, तर प्रशासन आणि सामान्य माणूस यांच्यातील जिव्हाळ्याचा सेतू होता. पदाचा कोणताही बडेजाव न करता व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर बसून त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करणाऱ्या नगराध्यक्षांच्या या कृतीमुळे मंडई परिसरातील व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.</p>
<p>“आमच्यासाठी काम करणारा नगराध्यक्ष आमच्यात येऊन बसतो, आमचे ऐकून घेतो, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे,” अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या या अनोख्या संवादाचे मंडई परिसरातील व्यापाऱ्यांकडून कौतुक होत आहे.</p>
<p>या पाहणीप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय ढेकाने, नगरसेवक अजित शिंदे, प्रवीण जाधव-भुसारी, निखिल जाधव-भुसारी, निलेश मोरे, संतोष जमदाडे आदी उपस्थित होते.</p>
<p>विकासकामांचा दर्जा तपासताना कठोरता आणि सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकताना आपुलकी या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या आजच्या मंडई पाहणीदरम्यान पाहायला मिळाला. त्यामुळे ‘नगराध्यक्ष म्हणजे केवळ पद नव्हे, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा माणूस’ अशी भावना व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/engineering-admission-2026-maharashtra-cap-round-4-1-52-lakh-admissions-1330264.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:49:57 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:49:57 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Maharashtra-Politics-2026-07-28T143614.246_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Career News]]></category>
		<category><![CDATA[Engineering College]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330264</guid>

					<description><![CDATA[Engineering Admission 2026 : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या CAP फेरीअखेर 2 लाख 3 हजार 293 उपलब्ध जागांपैकी 1 लाख 52 हजार 452 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. Computer Engineeringला सर्वाधिक पसंती मिळाली असून पुणे जिल्हा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीवर आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/Maharashtra-Politics-2026-07-28T143614.246_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Engineering Admission 2026 Maharashtra Cap Round 4 1 52 Lakh Admissions"     /></figure><ul>
<li><strong>चौथ्या फेरीअखेर 1,52,452 विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी प्रवेश</strong></li>
<li><strong>Computer Engineeringला सर्वाधिक 23,230 विद्यार्थ्यांची पसंती</strong></li>
<li><strong>संस्थात्मक फेरीसाठी 50,841 जागा उपलब्ध; प्रवेश 14 सप्टेंबरपर्यंत</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong><span class="transliteration">नीता</span> <span class="transliteration">परब</span> / मुंबई,नवराष्ट्र न्यूज नेटवर्क</strong> : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियाच्या ( Engineering Admission 2026 ) चार फेऱ्या राबविल्या गेल्या. या चार फेऱ्यामध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या २ लाख ३ हजार २९३ उपलब्ध जागेपैकी १ लाख ५२ हजार ४५२ म्हणजे ७४.९९ % विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यावर्षी कॅप फेऱ्यामध्ये सर्वाधिक प्रवेश संगणक अभियांत्रिकी या विषयामध्ये झाले आहेत. व सर्वात जास्त प्रवेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले आहेत. तर जिल्ह्यानुसार सर्वाधिक प्रवेश पुणे जिल्ह्यात झाले आहेत.</p>
<p>राज्यात यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी २ जुलै पासून सुरु झाली होती. १९ जुलैला ही ऑनलाईन नोंदणी संपली. यावर्षी २ लाख ४५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांसाठी राज्यात ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १११ अभ्यासक्रम उपलब्ध असून, यामध्ये २ लाख १८ हजार ९७६ जागा (व्यवस्थापन कोट्यासह) उपलब्ध आहेत. यापैकी प्रवेश प्रक्रियामध्ये २ लाख ३ हजार २९३ जागा उपलब्ध होत्या, चौथ्या फेरीअखेर ७४.९९ % म्हणजे १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांनी राज्यातील १७ विद्यापीठातील ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयात व अभियांत्रिकीच्या १११ विषयांच्या शाखेमध्ये प्रवेश घेतले आहेत.</p>
<h3>संस्थात्मक फेरीसाठी ५० हजार ८४१ जागा उपलब्ध</h3>
<p>सीईटी कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱ्या झाल्या असून सध्या संस्थात्मक फेरी व व्यवस्थापन फेरीचे प्रवेश सुरु असून हे सर्व प्रवेश १४ सप्टेंबर पर्यंत राहणार आहेत. संस्थात्मक फेरी साठी कॅपमधून शिल्लक राहिलेल्या ५० हजार ८४१ जागा उपलब्ध आहेत. तर व्यवस्थापन कोट्यात १५ हजार ६८३ जागा उपलब्ध आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="CAT Exam 2026: इंग्रजी कच्चे आहे" href="https://www.navarashtra.com/career/how-to-crack-cat-exam-with-weak-english-1330142.html"><strong> <span class="color-red">CAT Exam 2026</span>: इंग्रजी कच्चे आहे? मग ‘अशा’ प्रकारे करा CAT परीक्षेची तयारी, ९९ पर्सेंटाईल मिळवणे होईल सोपे!</strong> </a></span></p>
<h3>सर्वाधिक प्रवेश संगणक अभियांत्रिकी शाखेला</h3>
<p>यावर्षी चौथ्या फेरीअखेर अभियांत्रिकीच्या १११ विषयांच्या शाखेमधून संगणक अभियांत्रिकी या शाखेमध्ये सर्वाधिक २३ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यानंतर अनुक्रमे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिव्हील इंजिनियरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग या शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.</p>
<h3>विद्यापीठांतर्गत पुणे विद्यापीठात सर्वाधिक प्रवेश</h3>
<p>सीईटी कक्ष राज्यातील सार्वजनिक १७ विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश करते. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियानुसार चौथ्या फेरीअखेर राज्यात सर्वाधिक ५३ हजार ९७३ विद्यार्थ्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, या खालोखाल ३० हजार ९०९ विद्यार्थ्यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला, यानंतर २५ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी मुंबईतील मुंबई विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच १४ हजार ०२४ विद्यार्थ्यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व ८ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.</p>
<h3>जिल्हानिहायमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश</h3>
<p>सीईटी कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या चौथ्या फेरीअखेर राज्यात जिल्हानिहाय प्रवेशामध्ये ४१ हजार १२२ विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या खालोखाल १५ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नागपूर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. यानंतर १० हजार ५७० विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तसेच ९ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी कोल्हापूर व ९ हजार १२ विद्यार्थ्यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!" href="https://www.navarashtra.com/career/ugc-net-jun-2026-provisional-answer-key-out-1330064.html"><strong> <span class="color-red">UGC NET 2026 </span>: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!</strong> </a></span></p>
<h3>कॅपमध्ये झालेले विषयानुसार प्रवेश (पहिले दहा)</h3>
<p>१.कॉम्प्युटर इंजिनियरिंग &#8211; २३,२३०</p>
<p>२.मेकॅनिकल इंजिनिअरिंग &#8211; १६,९१८</p>
<p>३.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग &#8211; १५,९७१</p>
<p>४.कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग &#8211; १५,७८७</p>
<p>५.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी &#8211; १२,४९४</p>
<p>६. सिव्हील इंजिनियरिंग &#8211; १२,०९५</p>
<p>७.इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग &#8211; १०,१९२</p>
<p>८.आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स &#8211; ८,८१६</p>
<p>९. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ) &#8211; ५,४८०</p>
<p>१०. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग &#8211; ३,९३६</p>
<h3>विद्यापीठांतर्गत झालेले अभियांत्रिकीचे प्रवेश (पहिले पाच)</h3>
<p>१.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे &#8211; ५३,९७३</p>
<p>२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे &#8211; ३०,९०९</p>
<p>३. मुंबई विद्यापीठ, मुंबई &#8211; २५,३५८</p>
<p>४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर &#8211; १४,०२४</p>
<p>५.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर &#8211; ८,४१६</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/baudhan-villagers-protest-proposed-mining-crusher-project-satara-news-1330267.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:47:30 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:47:30 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-19_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Farmers News]]></category>
		<category><![CDATA[Satara News]]></category>
		<category><![CDATA[Udayanraje Bhosale]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330267</guid>

					<description><![CDATA[Satara News : खाण-क्रशरला परवानगी देण्याची प्रक्रिया पुढे गेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. गरज पडल्यास मुंबईतील मंत्रालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-19_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Baudhan Villagers Protest Proposed Mining Crusher Project Satara News"     /></figure><ul>
<li>बावधन चावडीवर झालेल्या बैठकीत परिसरातील १० हून अधिक गावांतील अडीच हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते</li>
<li>खाण व क्रशरमुळे स्थानिक शेती, जलस्रोत आणि रस्त्यांचे नुकसान होणार असल्याने प्रकल्पाला विरोध होत आहे</li>
<li>लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळून प्रशासकीय हालचाली तात्काळ थांबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे</li>
</ul><span class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/satara-news">Satara News:</a> बावधन परिसरात प्रस्तावित खाण-क्रशर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बावधन चावडी येथे शेतकरी व ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीस बावधनसह परिसरातील विविध गावांमधील सुमारे दोन ते अडीच हजार शेतकरी, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. खाण-क्रशरमुळे शेती, पाणी, रस्ते, वाहतूक तसेच पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.</span><p>बावधन, नागेवाडी, दरेवाडी, कनूर, अनपटवाडी, म्हातेकरवाडी, वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी, शेलारवाडी आणि व्याजवाडी परिसरातील ग्रामस्थ या बैठकीस उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत खाण-क्रशर प्रकल्पाबाबत असलेल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.</p>
<p><a class="title" title="Maratha Reservation : जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश" href="https://www.navarashtra.com/politics/manoj-jarange-patil-mumbai-protest-high-court-order-permission-1330150.html"><span class="color-red">Maratha Reservation </span>: जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश</a></p>
<p>ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सन २०२२ मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर असलेल्या जमिनीलगतची मोजणी करण्यात आली. ही मोजणी करताना लगतच्या जमीनमालकांना पुरेशी माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच बावधन, अनपटवाडी आणि वाघजाईवाडी ग्रामपंचायतींनी खाण-क्रशरला विरोध करणारे ग्रामसभेचे ठराव केले असतानाही पुढील प्रक्रिया सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले.</p>
<p>मोजणी प्रक्रियेबाबतही काही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या असून, मोजणीची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान परिसरातील ग्रामस्थांचा विरोध असल्यास खाण सुरू केली जाणार नाही, असा शब्द खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला होता, असा दावा यावेळी ग्रामस्थांनी केला. मात्र, त्यानंतरही प्रकल्पाबाबत हालचाली सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p>या प्रश्नावर मागील दहा दिवसांपासून काही तरुण शेतकरी वाई तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे सांगत प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.</p>
<p><strong><a class="title" title="Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई" href="https://www.navarashtra.com/crime/16-ton-suspected-meat-container-intercepted-near-lodha-logistics-park-taloja-police-await-forensic-lab-report-1330153.html"><span class="color-red">Navi Mumbai Crime</span>: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला</a></strong></p>
<p>खाण-क्रशर सुरू झाल्यास परिसरातील शेती, पाण्याचे स्रोत, जमिनीची सुपीकता, रस्त्यांवरील वाहतूक आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करून ग्रामस्थांची भूमिका जाणून घ्यावी आणि प्रकल्पाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.</p>
<p>दरम्यान, खाण-क्रशरला परवानगी देण्याची प्रक्रिया पुढे गेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. गरज पडल्यास मुंबईतील मंत्रालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-municipal-land-controversy-10000-sq-ft-land-transfer-proposal-1330263.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:45:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:45:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/08/Solapur-Mahanagar-palika-_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[land]]></category>
		<category><![CDATA[Solapur]]></category>
		<category><![CDATA[Solapur Municipal Corporation]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330263</guid>

					<description><![CDATA[Solapur land encroachment allegation: सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील १० हजार चौरस फूट महापालिकेच्या मौल्यवान जागेच्या हस्तांतरणाच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/08/Solapur-Mahanagar-palika-_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Solapur Municipal Land Controversy 10000 Sq Ft Land Transfer Proposal"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>दहा हजार चौरस फुटांच्या जागेवर ‘डोळा’</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा डाव?</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>विरोधानंतर सभापतींवर प्रस्ताव तहकूब करण्याची नामुष्की</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><strong>सोलापूर</strong> : <a href="https://www.navarashtra.com/topic/solapur-news">सोलापूर</a> शहराच्या मध्यवर्ती भागातील तब्बल दहा हजार चौरस फूट महापालिकेच्या मौल्यवान जागेवर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाच्या गोंडस नावाखाली डोळा ठेवला जात असल्याचा आरोप होत असून, या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दाखल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. सभासदांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर <a href="https://www.navarashtra.com/topic/shivsena">शिवसेनेचे</a> गटनेते अमोल शिंदे आणि एमआयएमचे गटनेते अजहर हुंडेकरी यांनी तीव्र आक्षेप घेत विरोध केल्याने अखेर स्थायी समिती सभापती रंजीता चाकूते यांना प्रस्ताव तहकूब करण्याची वेळ आली.</span><p><a class="title" title="Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट" href="https://www.navarashtra.com/maharashtra/satara-shenwadi-zp-school-goes-digital-interactive-board-donated-by-sarpanch-couple-1330250.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Satara News</span>: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट</span> </a></p>
<p style="text-align: justify;">सिद्धेश्वर पेठेतील सिटी सर्व्हे क्रमांक ६०४२ येथील जागा चित्तोड राजपूत लोहार समाजाच्या उमाजी संस्थेला सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमासाठी देण्याचा प्रस्ताव सभासद भारतसिंग बडूरवाले आणि बिज्जू प्रधाने यांनी मांडल्याचे सांगण्यात येते. मात्र, याच जागेवर अन्य काही संघटनांनीही दावा केल्याने जागा नेमकी कोणाच्या ताब्यात किंवा उपयोगासाठी द्यायची, यावरून प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">‘सामाजिक उपक्रम’ की जागा मिळविण्याची मोहीम?</h3>
<p style="text-align: justify;">या जागेसाठी विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. काही पदाधिकारी आपल्या समाजातील नगरसेवकांना पुढे करून आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात हेलपाटे मारत असल्याचीही चर्चा आहे. त्यातूनच संबंधित संस्थेच्या नावाने प्रस्ताव आणून जागा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.</p>
<p style="text-align: justify;">विशेष म्हणजे, ही जागा शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे दहा हजार चौरस फुटांच्या या भूखंडाचे भविष्यातील व्यावसायिक व विकासात्मक मूल्य मोठे आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका संस्थेला जागा देण्यापूर्वी महापालिकेने सर्व दावे, मालकी हक्क, आरक्षण, वापराचा उद्देश आणि कायदेशीर बाबींची सखोल तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">धोकादायक इमारतीची नोटीस अन् जमीनदोस्त</h3>
<p style="text-align: justify;">दरम्यान, या जागेवरील जुन्या इमारतीला धोकादायक म्हणून नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित परवानगीच्या आधारे इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सध्या या ठिकाणी सपाट मैदान आहे. मात्र, इमारत पाडण्यापासून पुढील प्रक्रियेपर्यंत मराठा समाजाच्या एका व्यक्तीने व्यक्तींनी विशेष पुढाकार घेतल्याची चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">स्थायी समितीतच सवालांचा भडिमार</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">दहा हजार चौरस फुटांची जागा नेमकी कोणाच्या मालकीची?</li>
<li style="text-align: justify;">एकाच जागेवर विविध संस्थांचे दावे कसे?</li>
<li style="text-align: justify;">सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमासाठी जागा देण्याचे निकष कोणते?</li>
<li style="text-align: justify;">इमारत पाडल्यानंतर जागेचा पुढील वापर काय?</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">महापालिकेच्या मौल्यवान जागेचे वाटप करण्यापूर्वी खुली प्रक्रिया राबविली का"text-align: justify;" class="bullet-text">स्थायी समितीत प्रस्तावाला झालेल्या विरोधामुळे हा विषय सध्या तहकूब झाला असला, तरी महापालिकेच्या मोक्याच्या जागेभोवती सुरू असलेल्या हालचालींमुळे प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.</span><p style="text-align: justify;">शिवसेना गटनेते, अमोल शिंदे म्हणाले की, महापालिकेची जागा समाजाच्या गोंडस नावाखाली भाडेतत्त्वावर देणे योग्य नाही म्हणून बहुमताच्या जोरावर पास झालेला ठराव गोंधळामुळे ठेवावा लागला अशाप्रकारे महापालिकेच्या कोणत्याही जागा कोणालाही देण्यात आमचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात आम्ही अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Sunil Tatkare : टाटा समूहाकडून मागण्या मान्य, मात्र गोदरेजच्या आडमुठ्या भूमिकेवर कारवाईचा इशारा; सुनील तटकरे आक्रमक" href="https://www.navarashtra.com/maharashtra/raigad/tata-group-demands-accepted-godrej-action-warning-sunil-tatkare-1330201.html"> <span class="color-red">Sunil Tatkare </span>: टाटा समूहाकडून मागण्या मान्य, मात्र गोदरेजच्या आडमुठ्या भूमिकेवर कारवाईचा इशारा; सुनील तटकरे आक्रमक </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली &#8216;डिजिटल&#8217;! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/satara-shenwadi-zp-school-goes-digital-interactive-board-donated-by-sarpanch-couple-1330250.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:38:48 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:38:48 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-18_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[education news]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<category><![CDATA[Satara News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330250</guid>

					<description><![CDATA[Satara News:  इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल व स्पोर्ट किट दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय लक्ष्मण पिसे तसेच केंद्रप्रमुख विनायक काटकर यांनी अभिनंदन केले. बनसोडे सर व हजारे सर यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-18_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Satara Shenwadi Zp School Goes Digital Interactive Board Donated By Sarpanch Couple"     /></figure><ul>
<li>मुंबईतील बालभवन येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही घोषणा केली.</li>
<li>शिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक आणि वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शाळांमध्ये ४ दिवस थांबून परिस्थितीची पाहणी करतील.</li>
<li>निधीच्या मर्यादेवर न थांबता स्थानिक पातळीवरील पुढाकार आणि लोकसहभागातून शाळांचे सौंदर्य व स्वच्छता वाढवण्याचे आवाहन</li>
</ul><span class="bullet-text"><strong><a href="https://www.navarashtra.com/topic/satara-news">Satara News: </a></strong>माण तालुक्यातील म्हसवड बीट अंतर्गत वरकुटे &#8211; मलवडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेनवडी ही आज डिजिटल साधनांच्या द्वारे शिक्षण देत आहे. त्यासाठी गावच्या विद्यमान सरपंच सौ. जयश्री मोहन कदम व माजी सरपंच मोहन विठोबा कदम या दांपत्याने मुलांच्या शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून १ लाख १६ हजार रुपये किमतीचा &#8216;इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल बोर्ड&#8217; दिला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य — वह्या, कंपास, पेन, पाटी, लेखन साहित्य आदींचे वाटप करून आपल्यातील दातृत्व दाखवून दिले.</span><p>जयश्री कदम व मोहन कदम हे दोघेही दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात ओळखले जातात. शाळेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. सदर डिजिटल पॅनेल बोर्ड नवनीत या कंपनीकडून घेण्यात आला. या कामामध्ये &#8216;ग्लोबल&#8217; शिक्षक बालाजी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.</p>
<p><a class="title" title="Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप" href="https://www.navarashtra.com/politics/laxman-hake-on-abhijit-dipke-manoj-jarange-patil-support-1330174.html"><span class="color-red">Laxman Hake </span>: ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप</a></p>
<p>गतवर्षी मुलांचा यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेतील चांगला सहभाग पाहून शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष समाधान पांडुरंग खिलारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये किमतीचे स्पोर्ट किट (खेळाचा गणवेश) दिले. येथील जि. प. शाळेतील मुले ही सतत क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपले नैपुण्य दाखवत आहेत, त्यामुळे गावकऱ्यांनी या कलागुणांना वाव देण्यासाठी ही मदत केली आहे.</p>
<p>तसेच गतवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शेनवडी शाळेतील चार विद्यार्थी पात्र ठरले.  बनसोडे सर व हजारे सर हे चांगले काम करत असून शाळेच्या गुणवत्तेचा आलेख उंचावत आहेत, त्याबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. शाळेमध्ये योगा, बुद्धिबळ, स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा, नियमित शिष्यवृत्तीच्या जादा तासिका, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर आणि मुलांना संगणकाचे ज्ञान या सर्व गोष्टींमुळे ही शाळा नावारूपाला आली आहे.</p>
<p><a class="title" title="Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र" href="https://www.navarashtra.com/maharashtra/bhandara/bhandara-farmer-suicide-cases-government-aid-marathi-news-1330102.html"><span class="color-red">Bhandara News</span>: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत;</a></p>
<p>इंटरॲक्टिव्ह इंटेलिजंट पॅनेल व स्पोर्ट किट दिल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय लक्ष्मण पिसे तसेच केंद्रप्रमुख विनायक काटकर यांनी अभिनंदन केले. बनसोडे सर व हजारे सर यांच्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.</p>
<p>यावेळी कार्यक्रमासाठी माजी कृषी सभापती (जि. प. सातारा) शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच संजय खिलारी, सुरेश कदम सर, सूरज कदम, ग्रामपंचायत सदस्य नंदा खिलारी, हरीश खिलारी, धनाजी कदम, लीनाताई कदम, मनीषा खिलारी, उपसरपंच यशवंत पारशी, प्रकाश खिलारी, नामदेव शिरतोडे सर, ग्रामसेवक विजय आटपाडकर, विकास खिलारी आदी उपस्थित होते.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/virat-kohli-meets-eknath-shinde-in-london-maharashtra-development-discussion-1330255.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:30:35 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:30:35 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/eknath-shinde-virat-kohli_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Eknath Shinde]]></category>
		<category><![CDATA[shivsena]]></category>
		<category><![CDATA[Virat Kohli]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330255</guid>

					<description><![CDATA[लंडनमध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी क्रिकेटपासून महाराष्ट्रातील विकासकामं आणि नव्या पिढीतील खेळाडूंना संधी देण्यापर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/eknath-shinde-virat-kohli_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Virat Kohli Meets Eknath Shinde In London Maharashtra Development Discussion"     /></figure><ul>
<li><strong>लंडनमध्ये विराट कोहलीने घेतली एकनाथ शिंदेंची भेट</strong></li>
<li><strong>महाराष्ट्रातील विकासकामांवर विराटसोबत झाली चर्चा</strong></li>
<li><strong>100 आंतरराष्ट्रीय शतकांच्या दिशेने विराटची वाटचाल</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p>भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/virat-kohli">विराट कोहली</a></span> आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/eknath-shinde">एकनाथ शिंदे</a> </span>यांची लंडनमध्ये भेट झाली. शुक्रवारी झालेल्या या भेटीत क्रिकेटपुरतीच चर्चा मर्यादित राहिली नाही, तर महाराष्ट्रातील विकासकामं, पायाभूत सुविधा आणि सरकारच्या विविध योजनांवरही दोघांमध्ये चर्चा झाली.</p>
<p>एकनाथ शिंदे यांनी या भेटीनंतर विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं. एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही विराटचा स्वभाव अतिशय साधा आणि जमिनीवर पाय असलेला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.</p>
<p>शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, आपण लंडनमध्ये असल्याचं विराटला समजल्यानंतर तो स्वतः भेटण्यासाठी आला. याआधीही दोघांची भेट झाली होती; मात्र यावेळी झालेली थेट चर्चा विशेष ठरल्याचं शिंदे यांनी सांगितलं.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर" href="https://www.navarashtra.com/maharashtra/dhule/uday-samant-warning-shiv-sena-office-bearers-dhule-groupism-1330227.html"><strong> <span class="color-red">Uday Samant </span>: ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर</strong> </a></span></p>
<h3>महाराष्ट्राच्या विकासावर विराटसोबत चर्चा</h3>
<p>या भेटीत महाराष्ट्रातील विविध विकासकामांचा मुद्दाही चर्चेत आला. थर्ड मुंबई प्रकल्प, अटल सेतू, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो यांसह शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची माहिती शिंदे यांनी विराटला दिली. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांबाबत विराटनेही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं.</p>
<p>विशेष म्हणजे, नव्या पिढीतील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी काय करता येईल, त्यांच्या टॅलेंटला योग्य व्यासपीठ कसं मिळेल, यावरही चर्चा झाली. विराटने याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘महाराष्ट्र आहे का तालिबान" href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/harshvardhan-sapkals-attack-on-devendra-fadnavis-law-and-order-maharashtra-1330017.html"><strong> ‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल</strong> </a></span></p>
<h3>100 शतकांच्या विक्रमाकडे विराटची वाटचाल</h3>
<p>दरम्यान, विराट कोहली सध्या आणखी एका मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. सध्या विराटच्या नावावर 85 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत.</p>
<p>वनडे क्रिकेटमध्येही विराटच्या नावावर तब्बल 14,941 धावा आहेत. त्यामुळे 15 हजार वनडे धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आता फक्त 59 धावांची गरज आहे. आगामी सामन्यांमध्ये विराटच्या बॅटमधून या धावा कधी निघतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/aditya-birla-unpack-your-emotional-baggage-empower-survey-youth-emotional-distress-1330247.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:30:21 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:30:21 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/empower-survey_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Aditya Birla]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[mental stress]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330247</guid>

					<description><![CDATA[Aditya Birla unpack your emotional baggage:   जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त (१० सप्टेंबर) प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनपॅक युअर इमोशनल बॅगेज सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे की, १८ ते २५ वयोगटातील तरुण ताणाच्या भावना स्वतःपुरत्याच ठेवतात आणि केवळ १३.६ टक्‍के प्रतिसादक त्यांना पूर्वग्रहविरहित पाठिंबा मिळाल्याचे सांगतात.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/empower-survey_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Aditya Birla Unpack Your Emotional Baggage Empower Survey Youth Emotional Distress"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>भारतातील 49.5% तरुण एकट्याने झेलतात तणाव </strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>फक्त 9.2% जण प्रोफेशनल मदत घेतात</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>सर्वेक्षणातून समोर आली चिंताजनक आकडेवारी</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत सामाजिक उपक्रम आणि मानसिक आरोग्य सेवा प्रदाता एमपॉवरच्या नवीन सर्वेक्षणानुसार, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढत असली तरी <a href="https://www.navarashtra.com/topic/india">भारतातील</a> तरुण अजूनही भावनिक आव्हानांचा सामना करत आहेत. &#8220;अनपॅक युअर इमोशनल बॅगेज: अ कॉल टू अॅक्शन फॉर यंग इंडियन्स टू सीक हेल्प ड्युरिंग इमोशनल डिस्ट्रेस&#8221; या शीर्षकाच्या सर्वेक्षणात भारतातील <a href="https://www.navarashtra.com/topic/mumbai">मुंबई</a>, पुणे, दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर या दहा प्रमुख भागांमधील १८ ते २५ वयोगटातील तरुणांकडून प्रतिसाद गोळा करण्यात आले. हे संशोधन तरुणांमधील भावनिक तणाव, त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तंत्रे आणि त्रासाबाबतच्या सामाजिक प्रतिक्रियांचा शोध घेते. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता आणि मदत घेण्याची त्यांची इच्छा किंवा क्षमता यांमधील एक व्यापक तफावत यातून स्पष्ट होते.</span><p><a title="Crypto Market: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठा बदल! Meme Coin सोडून आता ‘चांगल्या’ कॉईनकडे गुंतवणूकदारांचा कल" href="https://www.navarashtra.com/business/investors-are-now-shifting-their-focus-from-meme-coins-to-good-coins-1330178.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Crypto Market</span>: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठा बदल! Meme Coin सोडून आता ‘चांगल्या’ कॉईनकडे गुंतवणूकदारांचा कल</span> </a></p>
<p style="text-align: justify;">मानसिक स्वास्थ्याविषयी सार्वजनिक चर्चा वाढल्या असल्या तरी एमपॉवर सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून दिसून आले आहे की, भारतातील ४९.५ टक्&#x200d;के तरुण अजूनही ताणाच्या भावना लपवून ठेवतात आणि त्यांचा पूर्णपणे स्वतःच्या बळावर सामना करण्याचा प्रयत्न करतात, तर केवळ ९.२ टक्&#x200d;के व्यक्तींनी प्रोफेशनलकडून मदत मागितली आहे.</p>
<p style="text-align: justify;">मदत घेण्याबाबतची ही अनिच्छा तरुणांच्या स्वतःच्या त्रासाला सामोरे जाण्याच्या पद्धतीपर्यंत देखील विस्तारलेली दिसते, जिथे ते प्रामुख्याने भावना लपवण्याचा प्रयत्न करतात. ४०.९ टक्&#x200d;के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, ते ठीक नसतात तेव्हाही इतरांना ‘मी ठीक आहे&#8217; असे सांगतात. अनेकांनी त्यांच्या भावनांबद्दलच्या चर्चा पूर्णपणे टाळल्याचे किंवा ते ज्या अनुभवातून जात आहेत त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी स्वतःला सतत व्यस्त ठेवल्याचे नमूद केले आहे.</p>
<p style="text-align: justify;">जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मत व्यक्त करत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, एमपॉवरच्या संस्थापकीय अध्यक्षा श्रीमती नीरजा बिर्ला म्हणाल्या, &#8220;आम्ही संवाद साधलेल्या तरुणांपैकी चाळीस टक्&#x200d;के तरुणांना फक्त ‘प्रबळ राहा&#8217; असे सांगण्यात आले आहे. केवळ नऊ टक्&#x200d;के तरुणांना प्रोफेशनलकडून मदत घेता आली. या दोन आकड्यांच्या दरम्यान कुठेतरी आपण त्यांना समजून घेण्यात अपयशी ठरत आहोत. आपण पाऊल उचलण्यापूर्वी एखादे संकट येण्याची वाट पाहत राहतो. यावरील उपाय म्हणजे अगदी सुरुवातीपासून शाळांमध्ये हे ओळखले पाहिजे, ज्यामुळे शांत राहणे हीच तरुणांना माहित असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची एकमेव पद्धत ठरणार नाही.&#8221;</p>
<p style="text-align: justify;">या सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, तरुण आपल्या भावना व्यक्त करतात, तेव्हा त्यांना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागणे सामान्य आहे. ‘मजबूत राहा&#8217; या प्रमुख प्रतिक्रियेव्यतिरिक्त (४०.४ टक्&#x200d;के), तरुणांना वारंवार सल्ला मिळतो की ते ‘अतिविचार करत आहेत&#8217; किंवा त्यांना ‘कामावर अथवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास&#8217; सांगितले जाते. याउलट, कोणीतरी कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पाठिंबा दिला, असे सांगणारे केवळ १३.६ टक्&#x200d;के प्रतिसादक होते.</p>
<p style="text-align: justify;">&#8220;मानसिक आरोग्य म्हणजे केवळ नैराश्य किंवा चिंतेसारखे क्लिनिकल निदान नव्हे, तर जगण्याची एक पद्धत आहे, जी आपण आपल्या अंतर्गत विचारांना कसे हाताळतो, नातेसंबंध कसे जपतो आणि भावनिक वेदनांना कशी वाट करून देतो यात दिसून येते,&#8221; असे बाल, किशोरवयीन आणि कौटुंबिक मानसोपचारतज्ज्ञ आणि एमपॉवरचे चीफ मेडिक अॅडवायजर डॉ. झिरक मार्कर म्हणाले. &#8220;तरुणांना सतत ‘मजबूत राहा&#8217;, ‘कामावर लक्ष द्या&#8217; किंवा ‘अतिविचार करणे थांबवा&#8217; असे सांगितले जाते, तेव्हा त्यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले जाते. त्रास लपवून ठेवणे आणि भावना दाबून टाकल्याने मनात धोकादायक तणाव निर्माण होतो, जो गंभीर केसेसमध्ये तीव्र नैराश्याकडे आणि आत्महत्येकडेही घेऊन जाऊ शकतो. खरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे वरवरचे सल्ले देण्यापलीकडे जाऊन सर्व इयत्तांसाठी शालेय अभ्यासक्रमात मानसिक आरोग्य शिक्षणाचा समावेश करणे होय. लहान वयात सहानुभूती आणि स्वीकारार्हता निर्माण करून आपण तरुणांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षित जागा, प्रतिष्ठा आणि प्रोफेशनल केअर देऊ शकतो.&#8221;</p>
<h3 style="text-align: justify;">मानसिक तणाव कसा निर्माण होतो यामधील तीव्र लिंगभेदही या सर्वेक्षणातून समोर</h3>
<p style="text-align: justify;">महिलांमध्ये अंतर्गत भावनिक तणाव अधिक प्रमाणात दिसून येतो, ज्यामध्ये सतत अतिविचार (महिलांचे प्रमाण ६० टक्&#x200d;के), स्वतःविषयी शंका (५६ टक्&#x200d;के), आणि बॉडी इमेजविषयी चिंता (६९ टक्&#x200d;के) अग्रस्थानी आहेत.पुरुषांमध्ये बाह्य ताणतणावांचे प्रमाण जास्त दिसून येते, ज्यामध्ये कामाशी संबंधित तणाव (पुरुषांचे प्रमाण ५७ टक्&#x200d;के) आणि आर्थिक असुरक्षितता (५४ टक्&#x200d;के) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत दुसरी व्यक्ती निदर्शनास आणून देत नाही तोपर्यंत काहीतरी बिनसले आहे याची जाणीव न होणाऱ्या प्रतिसादकर्त्यांपैकी ६० टक्&#x200d;के पुरुष होते, हे तरुण पुरुषांमध्ये भावनिक आत्मजागरूकतेची किती तीव्र गरज आहे हे अधोरेखित करते.</p>
<p style="text-align: justify;">यासोबत, भावनिक त्रास दैनंदिन जीवनात कसा दिसून येतो हे देखील या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. ४७ टक्&#x200d;के व्यक्तींनी अधिक सहजरित्या राग येणे किंवा चिडचिड होणे नमूद केले, त्यानंतर लक्ष केंद्रित करण्यात किंवा गोष्टींचा आनंद घेण्यात अडचण येणे (३६.७ टक्&#x200d;के) आणि दैनंदिन कामावर किंवा दिनचर्येवर परिणाम होणे (३१.३ टक्&#x200d;के) यांचा क्रमांक होता.</p>
<h3 style="text-align: justify;">हे सर्वेक्षण एक गोष्ट स्पष्ट करते</h3>
<p style="text-align: justify;">केवळ जागरूकता वाढवणे आता पुरेसे नाही. या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनी, आपले लक्ष केवळ मानसिक आरोग्याविषयी चर्चा करण्यावरून बदलून तरुणांना पावले उचलण्यासाठी सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करण्यावर केंद्रित केले पाहिजे. आत्महत्या रोखण्याची सुरुवात संकट उद्भवण्याच्या खूप आधीच होते. याची सुरुवात त्या कलंक, पूर्वग्रह आणि दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिक्रियांना नष्ट करण्यापासून होते, ज्या तरुणांना शांतपणे त्रास सहन करण्यास भाग पाडतात. वरवरच्या सल्ल्यांऐवजी सक्रिय, पूर्वग्रहविरहित पाठिंबा देऊन समाज जागरूकता आणि मदत मिळवणे यांमधील तफावत दूर करू शकतो, ज्यामुळे कोणत्याही तरुणाला आपला तणाव एकट्याने वाहणे हाच एकमेव पर्याय आहे, असे वाटणार नाही.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Bank of India: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap &amp; Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम" href="https://www.navarashtra.com/business/bank-of-india-launches-12-digital-banking-initiatives-at-global-fintech-fest-2026-1330123.html"> <span class="color-red">Bank of India</span>: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap &amp; Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा &#8216;हा&#8217; देशी फॉर्म्युला करेल कमाल!</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/tomato-for-pimples-dark-spots-skin-care-home-remedy-1329766.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नुपूर भगत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 20:15:06 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 20:15:06 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/photo-6-8_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[lifestyle news]]></category>
		<category><![CDATA[skin care tips]]></category>
		<category><![CDATA[tomato]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329766</guid>

					<description><![CDATA[Home Remedy : तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्स आणि त्यानंतरचे हट्टी डाग घरं करुन बसले आहेत का? या डांगाना दूर करण्यासाठी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी टोमॅटोचा वापर खूप फायद्याचा ठरु शकतो. जाणून घ्या याचे फायदे आणि वापर करण्याची योग्य पद्धत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/photo-6-8_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Tomato For Pimples Dark Spots Skin Care Home Remedy"     /></figure><ul>
<li>टोमॅटोमधील पोषक घटक त्वचा फ्रेश आणि उजळ ठेवण्यास मदत करू शकतात.</li>
<li>टोमॅटोचा रस १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून नंतर चेहरा स्वच्छ धुवा.</li>
<li>पिंपल्सचे काळे डाग टाळण्यासाठी सनस्क्रीन वापरा; समस्या कायम राहिल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.</li>
</ul><span class="bullet-text">आजकालच्या धावपळीच्या जगात आणि अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग आणि लहान व्रण येणे फार सामान्य झाले आहे. आता पिंपल जरी आठवडाभरात ठिक होत असला तरी त्याचे डाग मात्र चेहऱ्यावरुन अनेक महिनोंमहिने जात नाहीत. या डागांमुळे चेहरा चांगला दिसत नाही ज्यामुळे लोक या डागांना दूर करण्यासाठी नवनवीन उपायांच्या शोधात असतात. बऱ्याचदा आपण हे डाग दूर करण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो पण यातील रासायनिक घटक देखील आपल्या त्वचेसाठी घातक ठरु शकतात. शिवाय, प्रत्येक महागडे प्रोडक्ट्स चेहऱ्यावरील समस्या दूर करतातच असं नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपा, घरगुती आणि प्रभावी उपाय घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग सहज दूर केले जाऊ शकतात. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही पैसै खर्च करण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या टोमॅटोच्या पेस्टचा तुम्ही यासाठी वापर करु शकता. चला हा देसी उपाय कसा वापरावा याविषयी सविस्तर जाणून घेऊया.</span><p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे" href="https://www.navarashtra.com/lifestyle/has-your-skin-become-extremely-rough-and-dry-then-definitely-try-this-remedy-shared-by-actress-bhagyashree-1328901.html"><strong> <span class="color-red">Simple Home Hacks</span>: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून</strong> </a></span></p>
<p><strong>टोमॅटो चेहऱ्यावर लावल्याने काय होते?</strong></p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/topic/tomato">टोमॅटोत</a> </span>व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन आणि लायकोपीन सारखे काही पोषक घटक आढळून येतात जे आपल्या त्वचेसाठी फायद्याचे ठरतात. हे घटक त्वचेला उजळ बनवण्यास आणि त्वचा हेल्दी राखण्यास मदत करतात. हेच कारण आहे की, चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो.</p>
<p><strong>त्वचा राहते फ्रेश</strong></p>
<p>जर रोजच्या कामामुळे आणि ताणामुळे तुमचा चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसत असेल तर यासाठी टोमॅटोचा वापर तुमच्यासाठी फायद्याचा ठरु शकतो. यासाठी टोमॅटोचा रस एका वाटीत काढून हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावर हा रस लावा. साधारण १० ते १५ मिनिटे टोमॅटोचा हा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि मग फेसवाॅशने आपला चेहरा स्वच्छ धुवा.</p>
<p><strong>पिंपल्ससाठी कसा वापर करावा?</strong></p>
<p>जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील तर त्यांना दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा वापर करु शकता. यात आढळणारे अँटीऑक्सीडंट कंपाउंड्स त्वचेला दुरुस्त करण्यात आणि पिंपल्सना पळवून लावण्यात फायदेशीर ठरतात. यामुळेच पिंपल्स आणि तेलकट त्वचेसाठी टोमॅटोचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे.</p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं" href="https://www.navarashtra.com/lifestyle/indian-railway-alarm-chain-pull-rules-fine-emergency-use-railway-act-section-141-1329613.html"><strong> <span class="color-red">Travel News </span>: चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड</strong> </a></span></p>
<p><strong>काळे डाग दूर करण्यात सनस्क्रिन ठरते मदतनीस</strong></p>
<p>पिंपल निघून गेल्यानंतर चेहऱ्यावर जे डाग राहतात त्यांना पोस्ट-इन्फ्लेमेटरी हाइपरपिग्मेंटेशन असे म्हटले जाते. हे डाग हळूहळू हलके होतात ज्यात बऱ्याच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या डागांना गडद होण्यापासून रोखण्यासाठी सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण होणे फार गरजेचे असते. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीनुसार, जर तुमच्या चेहऱ्यावर मोठे आणि वेदनादायी मुरुम असतील, नवीन मुरुम पुन्हा येत असतील, किंवा मुरुम बरे झाल्यानंतर काळे डाग किंवा व्रण तयार होत असतील, तर तुम्ही केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. बऱ्याच काळापासून जर चेहऱ्यावरील डाग अनेक उपाय केल्यानंतरही जर दूर होत नसतील तर अशा परिस्थितीत तुम्ही डर्मेटोलॉजीस्टचा सल्ला घेऊ शकता.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात मोदकांवर ताव मारताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा&#8230;; आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/ganeshotsav-2026-modak-side-effects-health-tips-1330233.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 19:33:02 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 19:33:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/modak-7_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[Ganesh Chaturthi 2026]]></category>
		<category><![CDATA[Ganeshotsav 2026]]></category>
		<category><![CDATA[Health News]]></category>
		<category><![CDATA[modak news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330233</guid>

					<description><![CDATA[Sweet Side effects on Health:  गणेशोत्सवात मोदक, लाडू, पुरणपोळी आणि इतर पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेताना अति खाणे टाळणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/modak-7_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ganeshotsav 2026 Modak Side Effects Health Tips"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>उकडीचा मोदक किती खावा?</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>३-४ मोदक खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात? </strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>आहारतज्ज्ञांनी दिला सल्ला</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<a href="https://www.navarashtra.com/topic/maharashtra">महाराष्ट्रात</a> गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात अनेकजण मिठाई आणि पारंपरिक पदार्थांचा भरपूर आस्वाद घेतात. मात्र, विशेषतः मधुमेह असल्यास आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. सणाच्या पदार्थांचा आनंद घेताना अति खाणे, अॅसिडिटी, पोट फुगणे किंवा रक्तातील साखर वाढणे टाळण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवता येतात.मुंबई अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ, फौजिया अन्सारी यांनी सणासुदीच्या काळात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो याबाबतची माहिती दिली आहे.</span><p style="text-align: justify;"><a title="५ वर्षांपासून कानात येणाऱ्या ‘हृदयाच्या ठोक्यांसारख्या’ आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार" href="https://www.navarashtra.com/lifestyle/jalgaon-woman-pulsatile-tinnitus-treatment-jaslok-hospital-1330194.html"><span style="color: #3366ff;"> ५ वर्षांपासून कानात येणाऱ्या ‘हृदयाच्या ठोक्यांसारख्या’ आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार</span> </a></p>
<p style="text-align: justify;"><a href="https://www.navarashtra.com/topic/ganesh-chaturthi-2026">गणेशोत्सव</a> म्हणजे कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे, गणपती मंडपांना भेट देणे आणि पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंदाचा काळ. उकडीचे मऊ मोदक, लाडू, पुरणपोळी, करंजी आणि फरसाण यांसारखे पदार्थ या उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, एका दिवसात अनेक ठिकाणी जाणे आणि अनेक आमंत्रणे असल्याने नेहमीपेक्षा जास्त खाणे सहज शक्य होते.</p>
<p style="text-align: justify;">त्यामुळे आवडते सणाचे पदार्थ पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. मात्र, पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे सणाचा आनंद घेताना नंतर अस्वस्थ वाटणार नाही.जास्त प्रमाणात मिठाई खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वारंवार वाढू शकते, विशेषतः मधुमेह किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स असलेल्या व्यक्तींमध्ये. जास्त साखर आणि कॅलरीमुळे कालांतराने वजन वाढणे, ट्रायग्लिसराइड्स वाढणे आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. तळलेले आणि जड पदार्थांसोबत खूप मिठाई खाल्ल्यास अॅसिडिटी, पोट फुगणे, आळस आणि थकवा जाणवू शकतो. एक मोदक किंवा एखादी मिठाई खाल्ल्यानंतर तिथेच थांबा. गोड खाण्याची आवड आहे किंवा तो पदार्थ आवडतो म्हणून जास्त मिठाई खाणे योग्य नाही.</p>
<h3 style="text-align: justify;">
एका उकडीच्या मोदकात किती कॅलरी असतात?</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">एका मध्यम आकाराच्या उकडीच्या मोदकात साधारण 150–200 कॅलरी असतात.</li>
<li style="text-align: justify;">मोदक मोठा असेल किंवा त्यामध्ये गूळ, नारळ आणि तूप जास्त असेल तर कॅलरीचे प्रमाण 200 पेक्षा जास्त असू शकते.</li>
<li style="text-align: justify;">उकडीचा मोदक तळलेला नसल्यामुळे तळलेल्या मोदकाच्या तुलनेत तो तुलनेने चांगला पर्याय आहे.</li>
<li style="text-align: justify;">3 मोदक = साधारण 450–600 कॅलरी</li>
<li style="text-align: justify;">5 मोदक = साधारण 750–1,000 कॅलरी</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">जास्त मोदक खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.</li>
<li style="text-align: justify;">गूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ असला तरी तो साखरमुक्त नाही.</li>
<li style="text-align: justify;">जास्त मोदक खाल्ल्याने शरीरातील कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण वाढते.</li>
<li style="text-align: justify;">मधुमेह किंवा प्री-डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.</li>
<li style="text-align: justify;">वजन वाढण्याची शक्यता असते.</li>
<li style="text-align: justify;">पचनाच्या समस्या होऊ शकतात.</li>
<li style="text-align: justify;">पोट फुगू शकते.</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">दिवसातून किती मोदक खाणे सुरक्षित आहे?</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">दिवसातून 1–2 मध्यम आकाराचे उकडीचे मोदक खाऊ शकता.</li>
<li style="text-align: justify;">जर 3–4 मोदक खायचे असतील, तर त्या दिवशी इतर मिठाई खाणे टाळा.</li>
<li style="text-align: justify;">मोठ्या प्रमाणात तळलेले पदार्थ खाणे टाळा.</li>
<li style="text-align: justify;">मधुमेह, लठ्ठपणा किंवा इतर मेटाबॉलिक समस्या असल्यास, किती मोदक खाणे सुरक्षित आहे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">गणेशोत्सवात निरोगी राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">गणेशोत्सवात प्रत्येकाने पदार्थांचे प्रमाण आणि किती वेळा ते खाल्ले जात आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दिवसभर वारंवार मिठाई खाण्याऐवजी एक योग्य प्रमाण निवडा आणि त्याचा हळूहळू आनंद घ्या.</li>
<li style="text-align: justify;">सणाच्या पदार्थांचा आनंद घेण्यासाठी नेहमीचे जेवण टाळू नका. तसेच, एखाद्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी खूप वेळ उपाशी राहू नका. खूप भूक लागलेली असेल तर जास्त खाण्याची शक्यता असते.</li>
<li style="text-align: justify;">भाज्या, डाळी, प्रथिने आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असलेले संतुलित जेवण पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यास मदत करते. त्यामुळे गणेशोत्सवात मित्र आणि नातेवाईकांकडे गेल्यावर मिठाई समोर आल्यास ती खाण्याचे प्रमाण नियंत्रित करणे सोपे जाते.</li>
<li style="text-align: justify;">शरीरासाठी पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे गोड पेयांवर अवलंबून न राहता दिवसभर पुरेसे पाणी प्या.</li>
<li style="text-align: justify;">मधुमेह, लठ्ठपणा किंवा कोलेस्टेरॉल वाढलेले असल्यास पदार्थांच्या प्रमाणाबाबत विशेष काळजी घ्या.</li>
<li style="text-align: justify;">गणेशोत्सवातील कार्यक्रमांमध्ये अनेकदा फरसाण, नमकीन, समोसा, वडा आणि भजी यांसारखे तळलेले पदार्थ दिले जातात. शक्यतो हे पदार्थ टाळा.</li>
<li style="text-align: justify;">जड सणाचे जेवण केल्यानंतर आळस आणि अस्वस्थपणा टाळण्यासाठी 10–15 मिनिटे हलके चालणे फायदेशीर ठरू शकते. यासोबत दररोज नियमित व्यायाम करण्याची सवय ठेवा.</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/oats-palak-idli-recipe-healthy-breakfast-easy-idli-recipe-1328666.html"><span class="color-red">Oats-Palak Idli</span>: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी</a></span></span>]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>गणेशोत्सवासाठी कोकण फुल्ल! मुंबई-गोवा हायवेवर गाड्यांची भलीमोठी वर्दळ; प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/ratnagiri/massive-traffic-on-mumbai-goa-highway-police-security-arrangements-deployed-kokan-ganeshotsav-2026-1330229.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 19:33:01 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 19:33:01 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T192331.142_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[रत्नागिरी]]></category>
		<category><![CDATA[Ganesh Chaturthi 2026]]></category>
		<category><![CDATA[Ganeshotsav 2026]]></category>
		<category><![CDATA[Kokan News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330229</guid>

					<description><![CDATA[Ganesh Chatuthi 2026: महामार्गाच्या काही भागात सुरू असलेली कामे, अरुंद मार्ग आणि काही ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T192331.142_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Massive Traffic On Mumbai Goa Highway Police Security Arrangements Deployed Kokan Ganeshotsav 2026"     /></figure><ul>
<li><em><strong>मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वाढती गर्दी</strong></em></li>
<li><em><strong>गणपतीसाठी चाकरमानी कोकणात दाखल</strong></em></li>
<li><em><strong>मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली</strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>Ganeshotsav 2026: <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/ganesh-chaturthi-2026">गणेशोत्सवा</a></span></strong>ला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच पुणे परिसरातून कोकणाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या चाकरमान्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.</span><p>गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/kokan">कोकणा</a></strong></span>त येणाऱ्या वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. चारचाकी, एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स तसेच दुचाकी वाहनांमधून मोठ्या संख्येने नागरिक कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण, खेड, माणगाव आणि पुढील मार्गावर वाहनांची विशेष वर्दळ दिसून येत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/ratnagiri/mumabi-goa-national-highway-issue-at-railway-reservation-kokan-travel-ganeshotsav-2026-1329959.html">Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…</a></strong></span></p>
<p>गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रशासनाकडून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.</p>
<p>दरम्यान, महामार्गाच्या काही भागात सुरू असलेली कामे, अरुंद मार्ग आणि काही ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/ratnagiri/totally-incomplete-work-on-mumbai-goa-national-highway-before-ganesh-chaturthi-2026-1323585.html">गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?</a></strong></span></p>
<p>गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणातील घरे सजू लागली असून बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मुंबई आणि उपनगरातून निघालेल्या चाकरमान्यांमुळे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाला सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाचे स्वरूप आले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच चाकरमान्यांची कोकणवारी सुरू झाली असून पुढील काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.</p>
<p>एका बाजूला भरधाव वाहने आणि दुसऱ्या बाजूला स्थानिकांची वाहतूक, अशा जीवघेण्या परिस्थितीत अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी उभारण्यात येणारे पादचारी पूल अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. असल्याने नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेषतः मोठी गैरसोय होत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Uday Samant : &#8216;गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!&#8217; उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/dhule/uday-samant-warning-shiv-sena-office-bearers-dhule-groupism-1330227.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 19:30:40 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 19:30:40 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Uday-Samant_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धुळे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[dhule news]]></category>
		<category><![CDATA[Eknath Shinde]]></category>
		<category><![CDATA[shivsena]]></category>
		<category><![CDATA[Uday Samant]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330227</guid>

					<description><![CDATA[Uday Samant : शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजीवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. “मित्रपक्ष काय करतो यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय ते पाहा,” असं सांगत त्यांनी धुळ्यातील पदाधिकाऱ्यांना शेवटची संधी असल्याचा इशारा दिला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Uday-Samant_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Uday Samant Warning Shiv Sena Office Bearers Dhule Groupism"     /></figure><ul>
<li><strong>धुळ्यातील शिवसेना गटबाजीवरून उदय सामंत नाराज</strong></li>
<li><strong>“ही शेवटची संधी”; नवीन टीम उभी करण्याचा थेट इशारा</strong></li>
<li><strong>“कार्यकर्त्यांना तुमच्या राजकारणात भरडू नका”; पदाधिकाऱ्यांना सुनावलं</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>Uday Samant</strong> : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/shivsena">शिवसेना</a> </span>शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, यावरून उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/uday-samant">उदय सामंत</a></span> यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. मित्रपक्ष काय करतो यापेक्षा आधी आपल्या पक्षात काय सुरू आहे, याकडे लक्ष द्या, असा स्पष्ट संदेश सामंत यांनी दिला. इतकंच नाही तर “ही शेवटची संधी आहे”, असा थेट इशाराही त्यांनी दिला.</span><p>धुळ्यात बोलताना उदय सामंत यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला. गटबाजी सोडून संघटना मजबूत करा. कार्यकर्त्यांना तुमच्या आपापसातील राजकारणात भरडू नका, असं त्यांनी सुनावलं.</p>
<h3>“आपणच दुसऱ्यांना संधी देतोय”</h3>
<p>शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आज पक्षाचा फक्त एक आमदार आहे आणि आपणच दुसऱ्यांना संधी देत असल्याचं सामंत म्हणाले. नंदुरबारमध्ये दोन हजार पदाधिकारी उपस्थित राहतात, मात्र धुळ्यात ५० कार्यकर्तेही आणता आले नाहीत. “आपण साहेबांना फसवतोय का?” असा सवाल करत पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात पक्षासंदर्भातील सर्वाधिक तक्रारी धुळ्यातून येत असल्याचंही सामंत यांनी नमूद केलं.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong> <a style="color: #3366ff;" title="‘महाराष्ट्र आहे का तालिबान" href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/harshvardhan-sapkals-attack-on-devendra-fadnavis-law-and-order-maharashtra-1330017.html"> ‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल </a></strong></span></p>
<h3>“ही शेवटची संधी; नाहीतर नवीन टीम”</h3>
<p>“चांगलं काम करा, ही तुम्हाला शेवटची संधी आहे. अन्यथा धुळ्यात नवीन प्रयोग करून नवीन टीम उभी करण्यात येईल,” असा इशारा उदय सामंत यांनी दिला.</p>
<p>डीपीसीमध्ये शिवसेनेचे चार सदस्य आणि विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे असायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मनोज मोरे आणि सतीश महाले यांनी एकत्र येऊन संघटनेचं काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Maratha Reservation : जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश" href="https://www.navarashtra.com/politics/manoj-jarange-patil-mumbai-protest-high-court-order-permission-1330150.html"><strong> <span class="color-red">Maratha Reservation </span>: जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश</strong> </a></span></p>
<h3>“कार्यकर्ते आहेत म्हणून आपण आहोत”</h3>
<p>सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचं महत्त्वही पटवून दिलं. कार्यकर्ते आहेत म्हणून आपण आहोत. साहेबांसोबत कार्यकर्त्यांचे फोटो काढा. संपूर्ण हॉल शिवसैनिकांनी भरला तरच पक्षाची खरी ताकद दिसेल, असं ते म्हणाले.</p>
<p>तसंच, “एकनाथ शिंदेंमुळेच तुमचं अस्तित्व आहे,” असं सांगत कार्यकर्त्यांना अंतर्गत राजकारणात भरडू नका, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यामुळे धुळ्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वादावर आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Lalbaugcha Raja 2026: ही शान कुणाची&#8230;! लालबागच्या राजाची पहिली झलक, पाहा PHOTO</title>
		<link>https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 19:19:15 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 19:19:15 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1-36_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[फोटो]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Ganesh Chaturthi 2026]]></category>
		<category><![CDATA[Ganeshotsav 2026]]></category>
		<category><![CDATA[Lalbaugcha Raja 2026]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330230</guid>

					<description><![CDATA[Lalbaugcha Raja 2026: मुंबईच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाच्या 2026 मधील पहिल्या झलक पाहायला मिळत आहे. यंदा मंडळाचे 93 वे वर्ष असून गणेशोत्सव 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. मंदिरसदृश भव्य प्रवेशद्वार आणि महाकाय त्रिशूळामुळे यंदाच्या सजावटीची चर्चा आधीपासूनच रंगली आहे.. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1-36_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Lalbaugcha Raja 2026 First Look Mumbai Ganeshotsav Photo Theme Decoration"     /></figure>
<a href='https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html/attachment/2-1252'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/2-38_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/2-38_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/2-38-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/2-38-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/2-38-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/2-38-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html/attachment/3-1204'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3-36_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3-36_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3-36-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3-36-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3-36-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3-36-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html/attachment/4-1099'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/4-37_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/4-37_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/4-37-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/4-37-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/4-37-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/4-37-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html/attachment/5-1055'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/5-31_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/5-31_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/5-31-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/5-31-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/5-31-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/5-31-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html/attachment/6-993'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/6-21_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/6-21_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/6-21-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/6-21-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/6-21-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/6-21-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html/attachment/7-764'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/7-20_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/7-20_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/7-20-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/7-20-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/7-20-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/7-20-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/lalbaugcha-raja-2026-first-look-mumbai-ganeshotsav-photo-theme-decoration-1330230.html/attachment/8-714'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/8-18_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/8-18_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/8-18-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/8-18-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/8-18-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/8-18-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>

]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/2027-kawasaki-versys-1100-launched-india-price-features-auto-news-marathi-1330223.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 19:08:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 19:08:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-19-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330223</guid>

					<description><![CDATA[कावासाकीने 2027 व्हर्सिस 1100 भारतात ₹13.89 लाखांत लाँच केली आहे. विशेष म्हणजे नवीन मॉडेलमध्ये मोठे बदल नसतानाही 133 bhp ताकद, 21 लिटर टाकी आणि भरपूर इलेक्ट्रॉनिक फीचर्समुळे ही प्रीमियम टूरिंग बाईक चर्चेत आली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-19-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="2027 Kawasaki Versys 1100 Launched India Price Features Auto News Marathi"     /></figure><ul>
<li data-section-id="e7fl74" data-start="2989" data-end="3090"><em>2027 कावासाकी व्हर्सिस 1100 भारतात ₹13.89 लाख एक्स-शोरूम किंमतीत एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच झाली आहे.</em></li>
<li data-section-id="12zgqxc" data-start="3091" data-end="3184"><em>या अ&#x200d;ॅडव्हेंचर टूरिंग बाईकमध्ये 1,099cc 4-सिलेंडर इंजिन 133 bhp पॉवर आणि 112 Nm टॉर्क देते.</em></li>
<li data-section-id="1nw5cnr" data-start="3185" data-end="3281" data-is-last-node=""><em>21 लिटरची इंधन टाकी, क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखी फीचर्स मिळतात.</em></li>
</ul><span class="bullet-text">कावासाकी इंडियाने आपली लोकप्रिय अ&#x200d;ॅडव्हेंचर टूरिंग <a href="https://www.navarashtra.com/topic/motorcycle">मोटरसायकल</a> 2027 कावासाकी व्हर्सिस 1100 भारतात लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत ₹13.89 लाख ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नवीन मॉडेलमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत किंमत, डिझाइन, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. ही मोटरसायकल एकाच फुली-लोडेड ‘स्टँडर्ड’ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे/मेटॅलिक डायब्लो ब्लॅक रंगात मिळते.</span><p><strong>टूरिंगसाठी दमदार डिझाइन</strong></p>
<p>व्हर्सिस 1100 ला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त अशी अ&#x200d;ॅडव्हेंचर-टूरिंग रचना मिळते. यात ट्विन LED हेडलॅम्प, कॉम्पॅक्ट LED इंडिकेटर्स, अ&#x200d;ॅडजस्टेबल विंडस्क्रीन, रुंद शाउड्स आणि स्प्लिट सीट देण्यात आली आहे. 21 लिटरची मोठी फ्युल टाकी लांब प्रवासात वारंवार पेट्रोल भरण्याची गरज कमी करते. 17-इंचाच्या अलॉय व्हील्सवर ट्युबलेस टायर्स देण्यात आले आहेत.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/indian-electric-two-wheeler-brands-lead-market-japanese-oems-lag-auto-news-marathi-1330186.html">भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा!  होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे</a></p>
<p>फीचर्सच्या बाबतीतही ही <a href="https://www.navarashtra.com/topic/bike">बाईक</a> चांगलीच भरगच्च आहे. ऑल-LED लाइटिंगसोबत इलेक्ट्रॉनिक क्रूझ कंट्रोल, USB Type-C चार्जिंग पोर्ट, कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, मल्टिपल पॉवर मोड्स आणि इंजिन ब्रेकिंग कंट्रोल मिळते. असिस्ट आणि स्लिपर क्लच तसेच इकॉनॉमिकल रायडिंग इंडिकेटरही देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वापरासोबत हायवे टूरिंगसाठीही ही मोटरसायकल अधिक सोयीची ठरू शकते.</p>
<p><strong>1,099cc </strong><strong>इंजिनची ताकद</strong></p>
<p>कावासाकी व्हर्सिस 1100 मध्ये 1,099cc, 4-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 133 bhp पॉवर आणि 112 Nm टॉर्क तयार करते आणि 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकचे ड्राय वजन 235 kg, ग्राउंड क्लीयरन्स 150 mm आणि सीट हाइट 820 mm आहे. पुढे 43mm टेलिस्कोपिक फोर्क्स, तर मागे गॅस-चार्ज्ड मोनोशॉक सस्पेन्शन मिळते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/new-bmw-7-series-i7-launched-india-price-features-range-auto-news-marathi-1330179.html">नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर</a></p>
<p>भारतीय मार्केटमध्ये व्हर्सिस 1100 ची थेट स्पर्धा ट्रायम्फ टायगर 900 GT आणि बीएमडब्ल्यू F900 GS सारख्या प्रीमियम अ&#x200d;ॅडव्हेंचर मोटरसायकलींशी होते. दरम्यान, कावासाकीच्या काही नॉन-E20 मॉडेल्सवर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत डिस्काउंट आणि इतर फायदे उपलब्ध आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sunil Tatkare : टाटा समूहाकडून मागण्या मान्य, मात्र गोदरेजच्या आडमुठ्या भूमिकेवर कारवाईचा इशारा; सुनील तटकरे आक्रमक</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/raigad/tata-group-demands-accepted-godrej-action-warning-sunil-tatkare-1330201.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 19:06:42 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 19:06:42 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Sunil-Tatkare_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[रायगड]]></category>
		<category><![CDATA[Raigad News]]></category>
		<category><![CDATA[sunil tatkare]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330201</guid>

					<description><![CDATA[Sunil Tatkare : स्थानिक कामगारांच्या मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने उच्चस्तरीय बैठक झाली. टाटा समूहाने स्थानिक कामगारांना सामावून घेण्यास सहमती दर्शवली, तर गोदरेज प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाईचे संकेत सुनील तटकरे यांनी दिले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Sunil-Tatkare_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Tata Group Demands Accepted Godrej Action Warning Sunil Tatkare"     /></figure><ul>
<li><strong>टाटा समूहाकडून स्थानिक कामगारांच्या मागण्या मान्य</strong></li>
<li><strong>3 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कंपनीच्या रोलवर घेणार</strong></li>
<li><strong>गोदरेजविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Sunil Tatkare</strong> : स्थानिक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/devendra-fadnavis"><span class="transliteration">देवेंद्र</span> </a><span class="transliteration"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/devendra-fadnavis">फडणवीस</a> </span></span>यांच्या मध्यस्थीने झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत टाटा समूहाने कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र दुसरीकडे गोदरेज प्रशासनाची भूमिका आडमुठी असल्याचा आरोप खासदार <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/sunil-tatkare">सुनील तटकरे</a></span> यांनी केला आहे.</p>
<p>बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना तटकरे यांनी टाटा समूहासोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना कंपनीच्या रोलवर घेण्यास टाटा समूहाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे अनेक स्थानिक कामगारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.</p>
<h3>स्थानिक ठेकेदारांना मिळणार प्राधान्य</h3>
<p>लेबर सप्लायसह इतर छोट्या-मोठ्या कामांमध्ये स्थानिक ठेकेदारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेंडर कोड मिळवताना कामगार आयुक्त, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/raigad/bharat-gogawale-raigad-guardian-minister-agra-declaration-comment-mahayuti-1327164.html"><span class="color-red">Bharat Gogawale </span>: ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस</a></strong></span></p>
<p>तसंच, सध्या कार्यरत असलेल्या बाहेरील जुन्या ठेकेदारांची कंत्राटं संपेपर्यंत मॅनपॉवर कमी करून स्थानिकांना संधी दिली जाईल. कंत्राटाची मुदत संपल्यानंतर संबंधित कामं पूर्णपणे स्थानिक ठेकेदारांना देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.</p>
<h3>गोदरेजवर तटकरे आक्रमक</h3>
<p>टाटा समूहाने सामंजस्याची भूमिका घेतली असली तरी गोदरेज प्रशासनाने मात्र सहकार्य केलं नसल्याचा आरोप तटकरे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार गुरचरण अथवा गायरान जमीन खासगी वापरासाठी देता येत नाही. मात्र गोदरेजच्या परिसरात अशा जमिनीबाबत गंभीर तक्रारी समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.</p>
<p>याशिवाय आदिवासी बांधवांच्या जमिनी तसेच मोबदला न देता शेतकऱ्यांची संपादित न केलेली जमीन कंपनीच्या आवारात घेतल्याच्या तक्रारी असल्याचंही तटकरे यांनी नमूद केलं. एमआयडीसीच्या मालकीची जागा आणि रस्ते बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.</p>
<p>या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं तटकरे यांनी सांगितलं. तसेच रात्री मुख्यमंत्री यांच्याशी थेट चर्चा करून संपूर्ण परिस्थितीची माहिती देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/raigad/maharashtra-farmer-loan-waiver-2026-raigad-1859-farmers-1307922.html"><span class="color-red">Raigad Farmer News </span>: &#8211; १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ulhasnagar News: ‘माझ्या मुलाला सुखरूप परत आणा’; आई रागावली म्हणून घर सोडले, 15 दिवसांपासून फोटोचे बॅनर घेऊन आईचा शोध</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/thane/ulhasnagar-boy-missing-after-raksha-bandhan-family-dispute-mother-searches-with-photo-banner-1330213.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 19:00:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 19:00:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Ulhasnagar_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Raksha Bandhan]]></category>
		<category><![CDATA[Ulhasnagar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330213</guid>

					<description><![CDATA[Ulhasnagar News: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीतील किरकोळ वादानंतर आईने रागावल्याने प्रशिक भोईर घरातून निघून गेल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. पंधरा दिवस उलटूनही तो परत न आल्याने आई वंदना भोईर मुलाचा फोटो असलेले बॅनर घेऊन उल्हासनगर परिसरात त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तातडीने तपास करून मुलाला सुखरूप शोधून द्यावे....]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Ulhasnagar_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ulhasnagar Boy Missing After Raksha Bandhan Family Dispute Mother Searches With Photo Banner"     /></figure><ul>
<li>आई रागावली म्हणून घर सोडले</li>
<li>15 दिवसांपासून प्रशिक बेपत्ता</li>
<li>मुलाच्या फोटोचा बॅनर घेऊन आईची वणवण</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Ulhasnagar News:</strong> रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीमध्ये झालेल्या किरकोळ भांडणानंतर आईने रागावल्याने मुलगा घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. प्रशिक भोईर असे बेपत्ता मुलाचे नाव असून, पंधरा दिवस उलटूनही तो घरी परतलेला नसल्याचे त्याची आई वंदना भोईर यांनी सांगितले. मुलाचा शोध घेण्यासाठी त्या त्याचा फोटो असलेले बॅनर हातात घेऊन रस्तोरस्ती फिरत आहेत.</span><h3>रक्षाबंधनाच्या दिवशी नेमके काय घडले?</h3>
<p>वंदना भोईर यांच्या म्हणण्यानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी प्रशिक आणि त्याच्या बहिणीमध्ये किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रशिकला रागावले. याच घटनेनंतर प्रशिक घरातून निघून गेला. सुरुवातीला तो परत येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी" href="https://www.navarashtra.com/maharashtra/jalagaon-routes-ready-for-ganesh-visarjan-90-of-the-work-completed-1330212.html"> <span class="color-red">Jalgaon Ganesh Visarjan 2026</span>: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी </a></span></p>
<h3>मुलाचा फोटो घेऊन आई रस्तोरस्ती</h3>
<p>प्रशिक बेपत्ता झाल्यापासून वंदना भोईर विविध ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. मुलाचा फोटो असलेले बॅनर घेऊन त्या नागरिकांकडे चौकशी करत आहेत. प्रशिकबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास ती कुटुंबीय किंवा <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mumbai-police">पोलिसांपर्यंत</a></span> पोहोचावी, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.</p>
<h3>आधीच कुटुंबाची मोठी जबाबदारी</h3>
<p>वंदना भोईर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दोन मुलांचा लहानपणी मृत्यू झाला होता. त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर भावाच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन्ही मुलांना त्यांनी आपल्या घरी आणून त्यांचे पालनपोषण केले. त्यांच्या पतीवर कॅन्सरचे उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. उल्हासनगर परिसरात रिक्षा चालवून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून पतीच्या उपचारांची जबाबदारीही सांभाळत आहेत.</p>
<h3>‘माझ्या मुलाला सुखरूप परत मिळवून द्या’</h3>
<p>एकीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आणि पतीच्या उपचारांची जबाबदारी, तर दुसरीकडे बेपत्ता मुलाचा शोध अशा परिस्थितीत वंदना भोईर यांची धावपळ सुरू आहे. “माझ्या मुलाचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा आणि तो सुखरूप परत मिळवून द्यावा,” अशी मागणी वंदना भोईर यांनी केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशिकचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया आई वंदना भोईर यांनी दिली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="‘बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी…’; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mangal-prabhat-lodha-said-providing-employment-opportunities-to-youth-is-social-responsibility-1330093.html"> ‘बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी…’; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha? </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/celebrities-and-tycoons-cup-announced-in-mumbai-cricketing-thrill-unfold-pune-this-october-1330204.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:59:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:59:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T184754.817_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[cricket league]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<category><![CDATA[Sports News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330204</guid>

					<description><![CDATA[Cricket News: CTC ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रिकेट, मनोरंजन आणि बिझनेस नेटवर्किंगचा अनोखा संगम ठरणार आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या जाणार असून, सेलिब्रिटीजची उपस्थिती हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T184754.817_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Celebrities And Tycoons Cup Announced In Mumbai Cricketing Thrill Unfold Pune This October"     /></figure><ul>
<li><em><strong>‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’चे पुण्यात आयोजन </strong></em></li>
<li><em><strong>मुख्य क्रिकेट सामना ऑक्टोबर महिन्यात पुण्यात होणार </strong></em></li>
<li><em><strong>मनोरंजनाची रंगत यामुळे हा क्रिकेट महोत्सव संस्मरणीय ठरण्याची शक्यता </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई/Cricket News:</strong> क्रिकेट, मनोरंजन आणि उद्योगविश्वाचा (<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports">Sports</a></strong></span>) अनोखा संगम असलेल्या बहुप्रतीक्षित ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ (CTC) ची घोषणा मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेला अभिनेता सुनील शेट्टी, सोहेल खान, अभिनेत्री दीपली साय्यद, सिद्धांत मोरे आणि हाफिज बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.</span><p>DivaTales Events प्रस्तुत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’चा मुख्य <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/cricket">क्रिकेट</a> </span></strong>सामना ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रिटीज, उद्योजक, व्यावसायिक आणि क्रिकेटप्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/braveheart-corporate-cricket-club-wins-chittaranjan-ray-spartan-monsoon-league-t20-cricket-championship-1330147.html">Cricket Breaking: पुण्यात कॉर्पोरेट टी-२० चा थरार! चित्तरंजन रे अन् वैभव लवांडेची आक्रमक फटकेबाजी</a></strong></span></p>
<p>CTC ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रिकेट, मनोरंजन आणि बिझनेस नेटवर्किंगचा अनोखा संगम ठरणार आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या जाणार असून, सेलिब्रिटीजची उपस्थिती हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या प्रसंगी मुंबई हिरोजचे कर्णधार सुनील शेट्टी, मुंबई हिरोजचे सोहेल खान, CTCच्या ब्रँड ॲम्बेसेडर दीपली साय्यद, ब्रँड आयकॉन सिद्धांत मोरे तसेच CTC आणि DivaTales चे CMD हाफिज बेग यांची विशेष उपस्थिती होती.</p>
<p>यावेळी Gravity Group चे CMD मीहिर कुलकर्णी, Apli Sakhi च्या संचालिका संगीता तर्डे तसेच Pune Tycoons चे कर्णधार आणि Smita Holidays चे CMD जयंत गोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल उत्साह व्यक्त केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/neha-bhavsar-completed-the-450-km-journey-from-srinagar-to-khardungla-pune-sports-news-1330065.html">Sports: वाघिणीची गरूडभरारी! पुण्याच्या नेहा भावसारने सायकलवर सर केला सर्वात आव्हानात्मक ‘खार्दुंगला पास’</a></strong></span></p>
<p>क्रिकेटच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्र आणि उद्योगविश्व यांच्यातील संवाद तसेच परस्पर संबंध अधिक दृढ करणे, हा CTCचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आता ऑक्टोबरमध्ये पुण्यात होणाऱ्या CTC सामन्याकडे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सेलिब्रिटीजचा जलवा, क्रिकेटचा थरार आणि मनोरंजनाची रंगत यामुळे हा क्रिकेट महोत्सव संस्मरणीय ठरण्याची अपेक्षा आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Jalgaon Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी मार्ग सज्ज! ९० टक्के काम पूर्ण; खड्डेमुक्त रस्त्यांसह धोकादायक फांद्यांचीही छाटणी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/jalagaon-routes-ready-for-ganesh-visarjan-90-of-the-work-completed-1330212.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Riddhi Vanne]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:55:37 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:55:37 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-90_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Jalgaon]]></category>
		<category><![CDATA[maharashtra news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330212</guid>

					<description><![CDATA[Jalgaon Ganesh Visarjan 2026:  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका सुरक्षित आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी जळगाव महानगरपालिकेने विसर्जन मार्गाच्या तयारीला वेग दिला आहे. मिरवणूक मार्गातील सुमारे ९० टक्के खड्डे बुजविण्यात आले]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-90_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Jalagaon Routes Ready For Ganesh Visarjan 90 Of The Work Completed"     /></figure><p><strong>Jalgaon Ganesh Visarjan 2026: </strong> जळगाव (वा) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-guinness-world-record-eco-friendly-ganesh-idols-over-10000-students-devendra-fadnavis-pankaja-munde-1329488.html/amp">गणेशमूर्ती</a> <a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/thane-ganesh-visarjan-preparations-immersion-ghats-1328041.html/amp">विसर्जन</a> </span>मिरवणुका सुरक्षित आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी जळगाव महानगरपालिकेने विसर्जन मार्गाची तयारीला वेग दिला आहे. मिरवणूक मार्गातील सुमारे ९० टक्के खड्डे बुजविण्यात आले असल्याची माहिती आयुक्त आदित्य जिवने यांनी दिली. तसेच उंच गणेशमूर्ती, सजावटीचे रथ तसेच मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मार्गावरील धोकादायक आणि लोंबकळलेल्या फांद्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी करण्याचे काम देखील महापालिका प्रशासनाने सुरू केलेले आहे.</p>
<h3>मोठ्या प्रमाणावर मिरवणुका</h3>
<p>गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी शहरातून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये मोठ्या आकाराच्या आणि उंच मूर्ती नेल्या जात असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या अनेकदा अडथळा ठरतात. काही ठिकाणी लोंबकळलेल्या किंवा</p>
<p>कमकुवत फांद्यांमुळे नागरिक तसेच मिरवणुकीतील कार्यकत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/career/thane-news-municipal-corporation-theatre-recruitment-2026-1330040.html">महापालिका</a> </span>प्रशासनाने संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली. ही मोहीम महापालिकेच्या विद्युत, अग्निशमन, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे राबविली. करून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतली. ही मोहीम महापालिकेच्या विद्युत, अग्निशमन, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे राबविली. संबंधित विभागांच्या पथकांनी मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी कार्यवाही केली. यामुळे आता गणेशभक्तांना दिलासा मिळालेला आहे.</p>
<h3>खड्डे बुजविण्याचे कामाला वेगा पर्यावरणपूरक उत्सव</h3>
<p>गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील प्रमुख रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यात गणेशोत्सव जवळ आल्याने महापालिका प्रशासनाने विर्सजन माम तसेच शहरातील मुख्य मार्गावरून जाणार्या गणपती मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामाला वेग दिला आहे तसेब तीन ते चार प्रभागात खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले नव्हते, त्या मक्तेदारांना देखील आयुक्तांनी नोटीस बजावत कामांना त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहे.</p>
<p><strong><a class="gs-title" dir="ltr" href="https://www.google.com/url" target="_self" data-cturl="https://www.google.com/url" data-ctorig="https://www.navarashtra.com/maharashtra/farmer-throws-70-quintals-of-okra-on-road-after-getting-only-2-per-kg-1325493.html">Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च &#8230;</a></strong></p>
<h3>पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा</h3>
<p>दरम्यान, गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मंडळांनी उत्सवाच्या . माध्यमातून वृक्षारोपण करून केवळ लागवड न करता त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, न असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित विसर्जनासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव साजरा करण्यावर भर आहे.</p>
<h3>पर्यावरणाचा समतोल राखत छाटणी</h3>
<p>महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कार्यवाहीत अनावश्यक वृक्षतोड टाळण्यावर भर देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या, धोकादायक किया खाली लोंबलेल्या फांद्याचीच गरजेनुसार छाटणी करण्यात आली. त्यामुळे विसर्जन मार्ग मोकळा करण्यासोबतच शहरातील वृक्षसंपदेचेही संरक्षण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.</p>
<p><strong><a class="gs-title" dir="ltr" href="https://www.google.com/url" target="_self" data-cturl="https://www.google.com/url" data-ctorig="https://www.navarashtra.com/maharashtra/arvind-deshmukh-demands-compensation-for-victims-families-1323765.html">Jalgaon Highway Accidents: &#8216;दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!&#8217; नगरसेवक &#8230;</a></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/a-case-has-been-registered-against-the-former-ceo-and-divisional-manager-of-buldana-urban-1330205.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:48:33 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:48:33 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3f-4_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[Pune Crime]]></category>
		<category><![CDATA[Pune Police Action]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330205</guid>

					<description><![CDATA[बुलडाणा अर्बन सोसायटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय ६८, रा. लॉ कॉलेज रोड) आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे (वय ४४) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3f-4_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Case Has Been Registered Against The Former Ceo And Divisional Manager Of Buldana Urban"     /></figure><p><strong>पुणे</strong> : बुलडाणा अर्बन को ऑप क्रिडेट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीतील खात्यांमध्ये अफरातफर करुन सोसायटीचे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बुलडाणा अर्बन सोसायटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय ६८, रा. लॉ कॉलेज रोड) आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे (वय ४४) व इतर अशी <a href="https://www.navarashtra.com/crime">गुन्हा</a> दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल (वय ५१, रा. बुलढाणा) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार १ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.</p>
<p><strong>डिसेंबर २०२५ मध्येच काढले कामावरून</strong></p>
<p>पोलिसांच्या माहितीनुसार, शिरीष देशपांडे हे बुलडाणा अर्बन क्रिडेट सोसायटीमध्ये पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. योगिनी पोकळे या विभाग व्यवस्थापिका होत्या. त्यांनी सोसायटीमध्ये अफरातफर केल्याचे लेखापरीक्षण अहवालात समोर आल्याने दोघांना सोसायटीने डिसेंबर २०२५ मध्ये काढून टाकले होते. त्यानंतर सोसायटीच्या खात्यांचा फॉरेन्सिक अ&#x200d;ॅडिट केल्यानंतर आता सोसायटीच्या वतीने लेखापाल मोहन दलाल यांनी तक्रार दिली आहे.</p>
<p>शिरीष देशपांडे व योगिनी पोकळे यांनी संस्थेच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या पदाचा गैरवापर करुन बुलडाणा को ऑप क्रेडिट सोसायटीच्या बुलडाणा बँकेचे नियमांकडे दुर्लक्ष केले. नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर करणे, स्वत:च्या फायद्यासाठी शून्य टक्के दराने कर्ज घेतले. तसेच बुलडाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या फायद्यासाठी बिनव्याजी अ&#x200d;ॅडव्हान्स देणे, ही कंपनी बँकेची सबसिडीयरी कंपनी दाखवणे व या कंपनीकरीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची खोटी सही करुन सदस्यत्व देणे, व नंतर रद्द करणे, छोटे बॅलन्स शीट आर ओ सी साइटवर अपलोड करणे, मंडळाची मान्यता न घेता सोसायटीसाठी मालमत्ता खरेदी करणे, तारण न घेता कर्ज देणे, मंडळाची परवानगी न घेता कर्ज माफ करणे, कारण मालमत्ता विकून त्याची रक्कम सोसायटीत न जमा करणे, परस्पर कर्जदाराच्या खात्यात रक्कम भरून इतर खात्यात वर्ग करणे, अशा पद्धतीने व्यवहार करून संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/the-bombay-high-court-has-granted-bail-to-a-prisoner-on-medical-grounds-1330171.html">हे सुद्धा वाचा : ४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ganeshotsav 2026: विसर्जनानंतरही बाप्पा राहणार घरातच! &#8216;वृक्ष गजानन&#8217; उपक्रमाची पर्यावरणपूरक अनोखी संकल्पना</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/ganpati-bappa-stay-at-home-even-after-immersion-unique-eco-friendly-vruksha-gajanan-initiative-1330126.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:45:05 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:45:05 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T171421.074_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नवराष्ट्र विशेष]]></category>
		<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[environment]]></category>
		<category><![CDATA[Ganesh Chaturthi 2026]]></category>
		<category><![CDATA[Ganeshotsav 2026]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330126</guid>

					<description><![CDATA[Ganeshotsav 2026: निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबद्दलची काळजी यातून डॉ. अक्षय कौठाळे , केदार कुंभार, ऋत्वेश जाधव, चारुदत्त जाधव यांनी २०१९ मध्ये ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाला सुरुवात केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T171421.074_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ganpati Bappa Stay At Home Even After Immersion Unique Eco Friendly Vruksha Gajanan Initiative"     /></figure><ul>
<li><em><strong>घराघरांत बाप्पाच्या आगमनाची सुरू झाली तयारी<br />
</strong></em></li>
<li><em><strong>‘वृक्ष गजानन’ची संकल्पना आहे चर्चेत<br />
</strong></em></li>
<li><em><strong>पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचाही नागरिकांकडून विचार </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>सुनयना सोनवणे/<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/ganesh-chaturthi-2026">Ganeshotsav 2026</a></span>: </strong>गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. घराघरांत बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असून, यंदाचा गणेशोत्सव कसा खास करता येईल, याची उत्सुकताही वाढली आहे. सजावट, आरास, नैवेद्य आणि बाप्पाच्या मूर्तीची निवड याचे नियोजन सुरू असतानाच <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/environment">पर्यावरणपूरक</a> </strong></span>गणेशोत्सवाचाही विचार नागरिक करत आहेत. मात्र, ‘बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर पुढे काय?’ या प्रश्नाचे उत्तर देणारी एक वेगळी संकल्पना सध्या चर्चेत आहे. विसर्जनानंतर मूर्तीची माती पुन्हा कुंडीत घेऊन त्यातून रोप उगवायचे आणि बाप्पाला नव्या रूपात घरातच जपायचे, अशी ‘वृक्ष गजानन’ची संकल्पना आहे.</span><p>निसर्गप्रेम आणि पर्यावरणाबद्दलची काळजी यातून डॉ. अक्षय कौठाळे , केदार कुंभार, ऋत्वेश जाधव, चारुदत्त जाधव यांनी २०१९ मध्ये ‘वृक्ष गजानन’ उपक्रमाला सुरुवात केली. उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात या मूर्ती तयार केल्या जातात. सुरुवातीला केवळ ११ इंचाची एकच मूर्ती तयार करण्यात आली होती. त्यानंतर वेगवेगळ्या आकारांची आणि रचनांची मॉडेल्स विकसित करण्यात आली.</p>
<p>पुण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता महाराष्ट्राच्या पलीकडे पोहोचला आहे. नाशिक, अमरावती, जळगाव आणि धुळे येथे विक्री केंद्रे आणि वितरकांचे जाळे उभे राहिले आहे. दुबई, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेतही या मूर्ती पाठविल्या जात आहेत. बंगळुरू, हैदराबाद, कारवार आणि बेळगाव येथून ऑनलाइन मागणीही होत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/religion/6-important-rules-to-follow-when-bringing-ganpati-bappa-home-1327537.html">Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा</a></strong></span></p>
<p>या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे शेतातील काळ्या मातीचा वापर. मातीव्यतिरिक्त कोणतेही रसायन वापरले जात नाही. मजबुतीसाठी नारळाच्या काथ्याचा वापर केला जातो. मूर्तीसोबत ज्यूटची पिशवी, मातीची कुंडी आणि बियाण्यांचे पाकीट दिले जाते. यंदा वांगी आणि मेथीच्या बियांचा समावेश आहे. त्यामुळे विसर्जनानंतर मूर्तीची माती कुंडीत घेऊन त्यात बिया पेरता येतात आणि त्यातून हिरवे रोप उगवते.</p>
<p>या उपक्रमाच्या उत्पादन प्रक्रियेत महिलांचाही मोठा सहभाग आहे. उरुळी कांचन येथील कारखान्यात महिला मूर्ती घडविण्याबरोबरच मुकुटावरील नक्षीकाम, डोळे आणि गंध रेखाटण्याचे काम करतात. व्यवसायाचा विस्तार होत असताना दरवर्षी सात ते आठ महिलांना रोजगार दिला जातो.</p>
<p>शाडूच्या मूर्तींपेक्षा या मूर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ आणि मेहनत लागत असली, तरी पर्यावरणपूरक पर्याय सर्वसामान्यांना परवडावा, यासाठी एक फुटाच्या मूर्तीची किंमत शाडूच्या मूर्तीच्या किमतीच्या आसपास ठेवण्यात आली आहे. नदीत विसर्जन करून उत्सव संपवण्याऐवजी, विसर्जनानंतरही बाप्पाला नव्या रूपात जपण्याचा संदेश ‘वृक्ष गजानन&#8217; मधून दिला जात आहे.</p>
<h3>पॅकेजमध्ये काय मिळणार?</h3>
<p>&#8211; शेतमातीपासून तयार केलेली गणेशमूर्ती<br />
&#8211; चंदेरी पाट<br />
&#8211; शेतमातीने भरलेली कुंडी<br />
&#8211; बियाण्यांचे पाकीट<br />
&#8211; ज्यूटची पिशवी</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/ganeshotsav-2026-heavy-vehicles-banned-on-mumbai-goa-highway-traffic-66-konkan-restrictions-1327496.html">Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी</a></strong></span></p>
<h3>‘वृक्ष गजानन’चे फायदे</h3>
<p>&#8211; १०० टक्के पर्यावरणपूरक मूर्ती<br />
&#8211; घरीच विसर्जनाची सुविधा<br />
&#8211; जलप्रदूषणाला आळा घालण्यास मदत<br />
&#8211; विसर्जनानंतर मूर्तीच्या मातीचा पुनर्वापर<br />
&#8211; बाप्पाच्या मातीतून रोप उगविण्याची संधी<br />
&#8211; वृक्षारोपणाच्या संकल्पनेला प्रोत्साहन<br />
&#8211; प्लास्टिकऐवजी ज्यूटच्या पिशवीचा वापर<br />
&#8211; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबत महिलांना रोजगाराची संधी</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ranveer Singh New Brand Ambassador: ‘धुरंधर’नंतर रणवीर सिंह यांचा नवा अंदाज! बनला महागड्या गाडीचा अॅम्बेसिडर</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/bmw-india-appoints-ranveer-singh-as-brand-ambassador-1330196.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Riddhi Vanne]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:44:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:44:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-89_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[BMW]]></category>
		<category><![CDATA[Entertainement News]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330196</guid>

					<description><![CDATA[Ranveer Singh New Brand Ambassador: नवी दिल्ली येथे BMW इंडियाने आपल्या बहुप्रतीक्षित नव्या BMW 7 Series रेंजचे लॉन्च केले. या खास कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंह यांची उपस्थिती विशेष ठरली. यावेळी रणवीर सिंह यांना BMW इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सादर करण्यात आले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-89_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bmw India Appoints Ranveer Singh As Brand Ambassador"     /></figure><ul>
<li data-section-id="gfpvh6" data-start="1182" data-end="1237"><strong data-start="1184" data-end="1237">BMW इंडियाने नवी 7 Series रेंज भारतात लॉन्च केली.</strong></li>
<li data-section-id="ua0nz6" data-start="1238" data-end="1290"><strong data-start="1240" data-end="1290">रणवीर सिंह BMW इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर झाले.</strong></li>
<li data-section-id="18fj35l" data-start="1291" data-end="1374" data-is-last-node=""><strong data-start="1293" data-end="1374" data-is-last-node="">नवी दिल्लीतील लॉन्च इव्हेंटमध्ये रणवीर सिंह यांच्या हस्ते 7 Series चे अनावरण.</strong></li>
</ul><span class="bullet-text">आज नवी दिल्ली येथे एक खास आणि लँडमार्क लॉन्च करण्यात आला, जो समर्पणाला दिलेली एक खास आदरांजली होती. यावेळी दोन मोठ्या आयकॉन्सची उपस्थिती पाहायला मिळाली, ज्यापैकी एक आधुनिक लक्झरीचे, तर दुसरे सिनेमॅटिक एक्सलन्सच्या शिखराचे प्रतिनिधित्व करतात.</span><p>या खास प्रसंगी भारताचे अल्टिमेट शोमॅन म्हणून ओळखले जाणारे अत्यंत एनर्जेटिक <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/ranveer-singhs-dhurandhar-journey-from-struggle-to-superstardom-now-crowned-indias-no-1-star-1208787.html">रणवीर सिंह</a></span> यांची उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी त्यांना BMW इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सादर करण्यात आले. या सहयोगामुळे ‘7 सीरिज’चा दबदबा, तिची ओळख आणि समर्पण यांना दमदार आणि आधुनिक अंदाजाची जोड मिळते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. Ranveer Singh New Brand Ambassador:</p>
<h3>दोन दिग्गजांचा आयकॉनिक मिलाफ</h3>
<p>या ग्रँड इव्हेंटमध्ये BMW इंडियाने देशात आपली बहुप्रतीक्षित नवी <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/automobile/new-bmw-7-series-and-i7-india-launch-auto-news-marathi-1312011.html">BMW 7</a> </span>सीरिज रेंज लॉन्च केली आणि तिचे अनावरण ब्रँड अॅम्बेसेडर रणवीर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने दोन वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेल्या दोन दिग्गजांचा आयकॉनिक मिलाफ पाहायला मिळाला.</p>
<h3>BMW च्या फ्लॅगशिप 7 सीरिज</h3>
<p>रणवीर सिंह आपल्या बेमिसाल ऑरा आणि मॅग्नेटिक प्रेझेन्ससाठी ओळखले जातात. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्यांची एन्ट्री या खास लॉन्चला एका संस्मरणीय क्षणात रूपांतरित करणारी ठरली. यावेळी त्यांचा लार्जर-दॅन-लाईफ पर्सोना BMW च्या फ्लॅगशिप 7 सीरिजच्या कमांडिंग प्रेझेन्ससोबत पाहणे हा स्वतःमध्येच एक वेगळा अनुभव होता.</p>
<p><a title="Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार" href="https://www.navarashtra.com/entertainment/sayani-gupta-aarya-american-film-ross-butler-mark-evan-jackson-1330044.html"><strong> <span class="color-blue">Sayani Gupta</span>: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार</strong> </a></p>
<p>त्यांच्या उपस्थितीने हा लॉन्च केवळ शानदारच बनवला नाही, तर त्यांची मिस न करता येणारी एनर्जीही अनुभवायला मिळाली. या दोन मोठ्या नावांचे एकत्र येणे म्हणजे एक्सलन्स, महत्त्वाकांक्षा आणि काहीतरी असामान्य करण्याच्या इच्छेचा उत्सव आहे.</p>
<p><a title="Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं" href="https://www.navarashtra.com/entertainment/bigg-boss-20-yung-dsa-kanika-mann-fight-promo-1329996.html"><strong> <span class="color-blue">Bigg Boss 20</span>: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?</strong> </a></p>
<h3>ग्राहकांसाठी उपलब्ध</h3>
<p>यासोबतच BMW ची फ्लॅगशिप सेडान पेट्रोल तसेच पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल. पूर्णपणे इलेक्ट्रिक परफॉर्मन्स मॉडेल BMW i7 M70 देखील भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. यामुळे ही आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली BMW 7 सीरिज ठरणार आहे. या कार्सची बुकिंग BMW इंडियाच्या डीलरशिपवर करता येणार असून, डिलिव्हरी ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>५ वर्षांपासून कानात येणाऱ्या &#8216;हृदयाच्या ठोक्यांसारख्या&#8217; आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/jalgaon-woman-pulsatile-tinnitus-treatment-jaslok-hospital-1330194.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:35:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:35:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/jaslok_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[ear infection]]></category>
		<category><![CDATA[Jaslok Hospital]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330194</guid>

					<description><![CDATA[Pulsatile Tinnitus Treatment in Jaslok Hospital: जळगावमधील २५ वर्षीय महिलेला पाच वर्षांहून अधिक काळ कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा ‘व्हूशिंग’ आवाज येत होता, मात्र जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आलेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला पूर्ण आराम मिळाला.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/jaslok_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Jalgaon Woman Pulsatile Tinnitus Treatment Jaslok Hospital"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>कानात सतत ‘व्हूशिंग’ आवाज</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>५ वर्षांचा त्रास काही मिनिटांत संपला</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>जसलोकमध्ये उपचाराने मिळाली सुटका</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : <a href="https://www.navarashtra.com/topic/maharashtra">महाराष्ट्रातील</a> जळगावमधील एका २५ वर्षीय महिलेला गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा &#8220;व्हूशिंग&#8221; असा आवाज येत होता. <a href="https://www.navarashtra.com/topic/jaslok-hospital">जसलोक हॉस्पिटल</a> अँड रिसर्च सेंटर येथे झालेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला या त्रासापासून पूर्णपणे आराम मिळाला आहे. या महिला रुग्णाच्या केसमधून निदर्शनास येते की, रक्तवाहिन्यांशी संबंधित मूळ कारण ओळखून अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर पल्साटाईल टिनिटसच्या रुग्णांवर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात.</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/oats-palak-idli-recipe-healthy-breakfast-easy-idli-recipe-1328666.html"><span class="color-red">Oats-Palak Idli</span>: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी</a></span></p>
<p style="text-align: justify;">या महिला रुग्णाला हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा सतत व्हूशिंग आवाज येत होता. वर्षानुवर्षे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही आणि विविध चाचण्या व उपचार करूनही तिला कायमस्वरूपी आराम न मिळता हा त्रास सहन करावा लागत होता. अखेर तिने मुंबईत येऊन जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा, एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर आणि हेमॅटोलॉजिस्ट डॉ. समीर शाह यांच्या टीमने रुग्णाची एमआरआय व एमआरव्ही तपासणी केली. यामध्ये मेंदूतील मुख्य रक्तवाहिनी अरुंद झाल्याचे (&#8216;व्हेनस सायनस स्टेनोसिस&#8217;) निदान झाले, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह विस्कळीत होऊन कानात लयीत &#8220;व्हूशिंग&#8221; आवाज येत होता.</p>
<p style="text-align: justify;">उपचार म्हणून रुग्णावर &#8216;मिनिमली इनव्हेसिव्ह व्हेनस सायनस स्टेंटिंग&#8217; प्रक्रिया करून रक्तवाहिनीचा मार्ग रुंद करण्यात आला. स्टेंट बसवताच ५ वर्षांपासून असलेला पल्साटाईल टिनिटसचा त्रास तात्काळ दूर झाला. &#8220;या आजाराचे अनेकदा चुकीचे निदान केले जाते किंवा मानसिक ताण समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, योग्य निदानानंतर मांडीतील शिरेद्वारे मेंदूत कॅथेटर नेऊन स्टेंट बसवण्याच्या &#8216;मिनिमली इनव्हेसिव्ह&#8217; प्रक्रियेमुळे लक्षणे त्वरित दूर होतात. कमी चिरफाड असणाऱ्या या उपचारांमुळे रुग्णाला अवघ्या दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला,&#8221; असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. सुधीर आंबेकर म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">पल्साटाईल टिनिटस हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाला कानात हृदयाच्या ठोक्यांच्या लयीत &#8220;व्हूशिंग&#8221; किंवा ठोक्यांसारखा आवाज ऐकू येतो. जगभरात १४.४% प्रौढांना टिनिटसचा त्रास असला, तरी पल्साटाईल टिनिटसचे प्रमाण एकूण केसेसमध्ये १०% पेक्षा कमी आहे. ऑटॉलॉजीच्या एका अभ्यासानुसार, नव्या रुग्णांपैकी केवळ ०.०९% लोकांमध्येच याचे निदान होते; तसेच तीव्र केसेसची वेगळी व्याख्या नसल्याने याच्या तीव्रतेबाबत अजूनही स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नाही.</p>
<p style="text-align: justify;">&#8220;पल्साटाईल टिनिटसकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याचे सखोल मूल्यमापन होणे गरजेचे आहे. ही केस आठवण करून देते की, सतत राहणाऱ्या आणि स्पष्ट न झालेल्या लक्षणांचे काही वेळेस उपचारायोग्य कारण असू शकते. त्यामुळे ‘काहीही बिघाड नाही&#8217; असे ऐकल्यानंतर रुग्णांनी आशा सोडता कामा नये,&#8221; असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. फाली पोन्चा म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">&#8220;अनेक वर्षांच्या त्रासानंतर रुग्ण पूर्णपणे लक्षणमुक्त होणे अत्यंत समाधानकारक आहे. ही केस रुग्णाच्या जीवनमानावर गंभीर परिणाम करणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी विशेष तज्ज्ञता आणि प्रगत &#8216;मिनिमली इनव्हेसिव्ह&#8217; तंत्रज्ञानाचे महत्त्व दर्शवते. रुग्णाची स्थिती कितीही गुंतागुंतीची किंवा दुर्मिळ असली, तरी त्यांना योग्य निदान आणि सर्वोत्तम उपचार देणे हेच आमचे ध्येय आहे&#8221; असे जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ श्री. जितेंद्र हरियाण म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">हे यशस्वी उपचार दाखवून देतात की कानात सतत येणाऱ्या आणि हृदयाच्या ठोक्यांशी जुळणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष न करता त्याचे योग्य वैद्यकीय मूल्यमापन करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक उपचारांनंतरही अस्पष्ट राहिलेल्या पल्साटाईल टिनिटसचे मूळ कारण शोधणे हेच रुग्णाला योग्य उपचार आणि या त्रासापासून पूर्ण मुक्ती मिळवून देण्याचे सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरते.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ&#x200d;ॅसिडिटीचा त्रास" href="https://www.navarashtra.com/lifestyle/acidity-home-remedies-heartburn-relief-tips-fennel-pranayama-1327029.html"><span class="color-red">Health Tips</span>: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ&#x200d;ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम</a></span></p>
<p style="text-align: justify;">
<p style="text-align: justify;">
<p style="text-align: justify;">
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>FDA News: एफडीएची राज्यभर धडक कारवाई! 3 महिन्यांत 12,083 तपासण्या; तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-fda-inspects-12083-food-establishments-seizes-stock-worth-rs-67-crore-june-august-2026-1330188.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:30:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:30:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/fda-4_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[FDA]]></category>
		<category><![CDATA[Food and Drug]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330188</guid>

					<description><![CDATA[FDA News: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने जून ते ऑगस्ट 2026 या तीन महिन्यांत अन्न उत्पादन आणि विक्री आस्थापनांविरोधात मोठी तपासणी मोहीम राबवली. एकूण 12,083 तपासण्यांमध्ये 5,269 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर 603 परवाने निलंबित करण्यात आले. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/fda-4_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Maharashtra Fda Inspects 12083 Food Establishments Seizes Stock Worth Rs 67 Crore June August 2026"     /></figure><ul>
<li>एफडीएची राज्यभर धडक कारवाई!</li>
<li>3 महिन्यांत 12,083 तपासण्या</li>
<li>तब्बल 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>FDA News:</strong> नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी महाराष्ट्र <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/fda">अन्न व औषध प्रशासनाने</a></span> अन्न उत्पादन आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांच्या तपासणीला गती दिली आहे. जून ते ऑगस्ट 2026 या अवघ्या तीन महिन्यांत राज्यभर 12,083 तपासण्या करण्यात आल्या. या कारवाईत 5,269 आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर 603 परवाने निलंबित करण्यात आले. दूध-दुग्धजन्य, इतर तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या कारवाईत सुमारे 67.20 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती FDA ने दिली आहे.</p>
<h3>हॉटेल-रेस्टॉरंटवर FDA ची करडी नजर</h3>
<p>हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे, क्लब आदी ठिकाणी एकूण 1,803 तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 948 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर 199 परवाने निलंबित करण्यात आले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/maharashtra-fda-action-shil-diva-road-farsan-wafers-units-food-stock-worth-20-lakh-seized-licenses-suspended-1329510.html"><span class="color-red">FDA News</span>: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई</a></span></p>
<p>FDA च्या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या Schedule-4 मधील नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यामध्ये स्वच्छ पाणी आणि योग्य निचरा व्यवस्थेचा अभाव, शीतसाखळीचे उल्लंघन, रेफ्रिजरेटरमध्ये आवश्यक तापमान न राखणे आणि काही ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भाव अशा त्रुटींचा समावेश आहे.</p>
<h3>कच्चे चिकन अन् भाज्यांमुळे Cross-Contamination चा धोका</h3>
<p>काही आस्थापनांमध्ये अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अस्वच्छ पद्धतींचा अवलंब, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणातील त्रुटी, अस्वच्छ फरशी, सदोष ड्रेनेज आणि भिंतींवरील उखडलेले प्लास्टर आढळल्याचे FDA ने नमूद केले.</p>
<p>कच्चे चिकन उघड्या भांड्यांमध्ये ठेवणे आणि चिरलेल्या भाज्या योग्य प्रकारे सील न करणे यामुळे Cross-Contamination चा गंभीर धोका असल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व लसीकरणाच्या नोंदी, FoSTaC प्रशिक्षण तसेच अन्नपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्यांचे पुरावे उपलब्ध नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.</p>
<h3>दूध-दुग्धजन्य पदार्थांचे 2,766 नमुने</h3>
<p>दूध, दुग्धजन्य आणि इतर अन्नपदार्थांच्या तपासणीदरम्यान 2,766 नमुने घेण्यात आले. या कारवाईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा सुमारे 5.40 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.</p>
<p>दूध-दुग्धजन्य व इतर अन्नपदार्थांशी संबंधित एकूण 9,485 तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 4,321 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आणि 404 परवाने निलंबित करण्यात आले.</p>
<h3>गुटखा-पान मसाल्यावर मोठी कारवाई</h3>
<p>राज्यात पान मसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि इतर प्रतिबंधित पदार्थांविरोधातही FDA ने कारवाई केली. जून ते ऑगस्टदरम्यान प्रतिबंधित पदार्थ आढळलेल्या 795 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.</p>
<p>यामध्ये 644 प्रथम खबरी अहवाल (FIR), 867 अटक, 483 आस्थापना सील आणि 110 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 19.62 कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.</p>
<h3>खाद्यतेल, खवा, तूप, आईस्क्रीमवरही धाडी</h3>
<p>प्रतिबंधित तसेच दूध-दुग्धजन्य पदार्थ वगळता इतर अन्नपदार्थांविरोधात 696 धाडी टाकण्यात आल्या. खाद्यतेल, आंबे, लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गूळ, तूप, खजूर, आईस्क्रीम-कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, सुपारी, ताडी आदी पदार्थांशी संबंधित कारवाईत 42.17 कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.</p>
<h3>एकूण 67.20 कोटींचा अन्नसाठा जप्त</h3>
<p>FDA ने दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांच्या कारवाईतील जप्त साठ्याची विभागणी अशी आहे—दूध व दुग्धजन्य पदार्थ 5.40 कोटी रुपये, इतर अन्नपदार्थ 42.17 कोटी रुपये आणि प्रतिबंधित पदार्थ 19.62 कोटी रुपये. प्रशासनाने एकूण जप्तीचे मूल्य सुमारे 67.20 कोटी रुपये नमूद केले आहे.</p>
<h3>नागरिकांना तक्रार कुठे करता येणार?</h3>
<p>अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकाराबाबत नागरिक FDA च्या टोल-फ्री क्रमांक 1800-222-365 वर तक्रार नोंदवू शकतात. तसेच बहुभाषिक AI-सक्षम ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीद्वारे तक्रार नोंदणी, संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्गीकरण, एस्कलेशन आणि तक्रारीचा मागोवा घेण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.</p>
<h3>Maharashtra FDA Food &amp; Drug Grievance Portal</h3>
<p>FDA ने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले असून, अन्न आस्थापनांची नियमित तपासणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाई अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याची भूमिका मांडली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/wardha/wardha-news-fda-action-on-festive-season-in-wardha-1327572.html"><span class="color-red">Wardha News </span>: सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>भारतीय कंपन्यांचा इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये दबदबा!  होंडा, सुझुकी, यामाहा अजूनही स्पर्धेत मागे</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/indian-electric-two-wheeler-brands-lead-market-japanese-oems-lag-auto-news-marathi-1330186.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:25:40 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:25:40 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-18-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[Bajaj]]></category>
		<category><![CDATA[electric scooters]]></category>
		<category><![CDATA[TVS]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330186</guid>

					<description><![CDATA[भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी झपाट्याने वाढत असताना भारतीय कंपन्यांनी जपानी ब्रँड्सना मोठी आघाडी घेतली आहे. टीव्हीएस, बजाज, हिरो, एथर आणि ओला यांच्या मजबूत उपस्थितीसमोर होंडा, सुझुकी आणि यामाहाचा एकत्रित वाटा 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-18-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Indian Electric Two Wheeler Brands Lead Market Japanese Oems Lag Auto News Marathi"     /></figure><ul>
<li data-section-id="tvappk" data-start="3181" data-end="3284"><em>ऑगस्ट 2026 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या नोंदणीत वार्षिक आधारावर तब्बल 67 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.</em></li>
<li data-section-id="iaupie" data-start="3285" data-end="3387"><em>टीव्हीएस, बजाज, हिरो, एथर आणि ओला यांनी इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात मजबूत ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.</em></li>
<li data-section-id="13trnvv" data-start="3388" data-end="3489" data-is-last-node=""><em>होंडा, सुझुकी आणि यामाहा यांचा एकत्रित इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील वाटा 1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.</em></li>
</ul><span class="bullet-text">भारतातील इलेक्ट्रिक <a href="https://www.navarashtra.com/topic/two-wheeler">टू व्हीलर</a> मार्केट गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत आहे. ऑगस्ट 2026 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी सुमारे 1.83 लाख युनिट्सवर पोहोचली असून, मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत तब्बल 67 टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण दुचाकी बाजारातील इलेक्ट्रिक मॉडेल्सचा वाटा जवळपास 11 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, या वाढत्या बाजारपेठेत भारतीय कंपन्यांनी जपानी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात मागे टाकले आहे.</span><p><strong>टीव्हीएस</strong><strong>, </strong><strong>बजाज</strong><strong>, </strong><strong>हिरो आणि एथरचा मजबूत पाया</strong></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/topic/tvs">टीव्हीएस</a> मोटर, बजाज ऑटो आणि हिरो मोटोकॉर्प यांनी इलेक्ट्रिक टू व्हीलर सेक्शनमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. याशिवाय एथर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिकसारख्या फक्त इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्यांनीही ग्राहकांमध्ये मजबूत स्थान मिळवले आहे. मार्केटमध्ये लवकर एन्ट्री केल्याचा फायदा या कंपन्यांना झाला. त्यामुळे प्रोडक्शन, डीलर नेटवर्क, चार्जिंग सुविधा आणि सर्व्हिस नेटवर्क वाढवण्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळाला.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/honda-uc3-vs-honda-qc3-electric-scooter-comparison-auto-news-marathi-1321606.html"><span class="color-red">New Honda UC3 VS Honda QC3</span>: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?</a></p>
<p>ऑगस्टमधील ग्राफ पाहता टीव्हीएसने होंडा आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यात आपल्या इलेक्ट्रिक मॉडेल्सचा मोठा फायदा घेतला. टीव्हीएस आयक्यूब आणि ऑर्बिटरला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे, होंडाने अॅक्टिव्हा:e आणि क्यूसी1च्या माध्यमातून इलेक्ट्रिक विभागात प्रवेश केला असला तरी त्यांची विक्री आघाडीच्या ब्रँड्सच्या तुलनेत अद्याप मर्यादित आहे.</p>
<p><strong>जपानी कंपन्यांची रणनीती वेगळी!</strong></p>
<p>होंडाने जुलै 2026 मध्ये क्यूसी3 सादर करून इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ वाढवण्याचे संकेत दिले आहेत. सुझुकीचा ई-ॲक्सेस बाजारात आहे, मात्र त्यालाही भारतीय कंपन्यांसारखे मोठे विक्री प्रमाण मिळालेले नाही. यामाहाने 2024 मध्ये बंगळुरूस्थित रिव्हर मोबिलिटीमध्ये गुंतवणूक केली आणि फेब्रुवारी 2026 मध्ये ईसी-06 सादर केला. हा स्कूटर रिव्हर इंडीच्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामाहाचा एरॉक्स EV देखील प्रीमियम विभागात उपलब्ध आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/simple-wave-electric-scooter-launched-in-india-price-range-features-auto-news-marathi-1324060.html">Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही</a></p>
<p>जपानी कंपन्यांच्या तुलनेने संथ सुरुवातीमागे उत्पादन विकासाचा कालावधी, बॅटरी आणि घटकांचा पुरवठा, स्थानिकीकरण, चार्जिंग नेटवर्क तसेच गुंतवणुकीचे प्राधान्यक्रम अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे पुढील काळात भारतीय कंपन्यांचा हा आघाडीचा प्रवास कायम राहणार की जपानी ब्रँड्स जोरदार पुनरागमन करणार, याकडे बाजाराचे लक्ष असेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sachin Ahir: इंजिनिअरिंग प्रवेशाचा खर्च वाढला! मॅनेजमेंट कोट्यातील तीनपट शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/demand-to-cancel-the-threefold-fee-hike-under-the-management-quota-1330187.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Riddhi Vanne]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:23:09 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:23:09 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-88_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Maharshtra news]]></category>
		<category><![CDATA[Poltical News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330187</guid>

					<description><![CDATA[Sachin Ahir:महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे तीनपट शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी शिवसेना सचिव ॲड. वैभव मारुती थोरात यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे निवेदन दिले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-88_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Demand To Cancel The Threefold Fee Hike Under The Management Quota"     /></figure><div class="flex max-w-full flex-col gap-4 grow">
<div class="min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+&amp;]:mt-1" dir="auto" tabindex="0" data-message-author-role="assistant" data-message-id="df73fc44-00ed-4a64-aece-5c42f0b99e98" data-message-model-slug="gpt-5-6" data-turn-start-message="true">
<div class="flex w-full flex-col gap-1 empty:hidden">
<div class="fbskMG_root markdown prose dark:prose-invert wrap-break-word w-full light markdown-new-styling">
<ul data-start="1472" data-end="1674" data-is-last-node="" data-is-only-node="">
<li data-section-id="1leny5o" data-start="1472" data-end="1538"><strong data-start="1474" data-end="1538">मॅनेजमेंट कोट्यातील तीनपट शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी.</strong></li>
<li data-section-id="w6vo1y" data-start="1539" data-end="1604"><strong data-start="1541" data-end="1604">शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडत असल्याचा दावा.</strong></li>
<li data-section-id="uume86" data-start="1605" data-end="1674" data-is-last-node=""><strong data-start="1607" data-end="1674" data-is-last-node="">शिवसेना सचिव वैभव थोरात यांनी सचिन अहिर यांच्याकडे निवेदन दिले.</strong></li>
</ul>
</div>
</div>
</div>
</div><span data-start="866" data-end="1164" class="bullet-text">
<p class="PDq2pG_selectionAnchorContainer" data-start="866" data-end="1164">महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये <strong data-start="913" data-end="1015">मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे तीनपट शुल्क तातडीने रद्द करावे</strong>, अशी मागणी शिवसेना सचिव ॲड. वैभव मारुती थोरात यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे निवेदन दिले आहे. Sachin Ahir:</span><h3>गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही शुल्कवाढ</h3>
<p>मात्र, मॅनेजमेंट कोट्याचे शुल्क नियमित शुल्काच्या तीनपट झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही शुल्कवाढ शिक्षणाच्या संधीवरच मर्यादा आणणारी ठरत असल्याचे ॲड. थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे.</p>
<p><strong><a title="Maratha Reservation : जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश" href="https://www.navarashtra.com/politics/manoj-jarange-patil-mumbai-protest-high-court-order-permission-1330150.html"><span style="color: #0000ff;"> <span class="color-red">Maratha Reservation </span>: जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश</span> </a></strong></p>
<h3>तीनपट शुल्क आकारले</h3>
<p>“एकाच महाविद्यालयात, एकाच वर्गात, एकाच अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याकडून नियमित शुल्क आणि दुसऱ्या विद्यार्थ्याकडून त्याच्या तीनपट शुल्क आकारले जाणे हे शैक्षणिक समानतेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे?” असा सवालही ॲड. थोरात यांनी उपस्थित केला आहे.</p>
<h3>आर्थिक परिस्थितीवर</h3>
<p>शिक्षणामध्ये समान संधी आणि समानतेचे तत्त्व महत्त्वाचे असताना, केवळ प्रवेशाचा मार्ग वेगळा असल्यामुळे विद्यार्थ्यांवर एवढा मोठा आर्थिक भार टाकणे अन्यायकारक आहे. या निर्णयाचा थेट परिणाम विद्यार्थी आणि पालकांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असून, त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.</p>
<p><a title="Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी" href="https://www.navarashtra.com/politics/rohit-pawar-demands-tukaram-mundhe-or-v-radha-as-mpsc-chairman-after-students-protest-1330104.html"><strong> <span class="color-red">Rohit Pawar</span>: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी</strong> </a></p>
<p>त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यातील तीनपट शुल्क आकारण्याचा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि याबाबत संबंधितांना त्वरित आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी ॲड. वैभव थोरात यांनी केली आहे.</p>
<p>दरम्यान, याबाबत उपसभापती सचिन अहिर यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा तीन पट शुल्क कमी करण्याबाबत संबधित विभागाबरोबर चर्चा करून शुल्क रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Laxman Hake : &#8216;अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,&#8217; जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/laxman-hake-on-abhijit-dipke-manoj-jarange-patil-support-1330174.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:21:53 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:21:53 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/hake-on-dipke-_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Abhijeet Deepke]]></category>
		<category><![CDATA[Laxman hake]]></category>
		<category><![CDATA[Manoj Jarange Patil]]></category>
		<category><![CDATA[Maratha Reservation]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330174</guid>

					<description><![CDATA[Laxman Hake : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 14 दिवस पूर्ण झाले असून त्यांची तब्येत खालावली आहे. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दीपकेंनी जरांगेंची भेट घेतली. या भेटीवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दीपकेंवर जोरदार टीका केली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/hake-on-dipke-_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Laxman Hake On Abhijit Dipke Manoj Jarange Patil Support"     /></figure><ul>
<li><strong>जरांगे पाटलांच्या भेटीवरून लक्ष्मण हाके संतापले</strong></li>
<li><strong>“अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा” अशी टीका</strong></li>
<li><strong>जरांगेंच्या नादी लागू नका, हाकेंचा दीपकेंना थेट इशारा</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Laxman Hake :</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/manoj-jarange-patil">मनोज जरांगे पाटील</a></span> यांच्या उपोषणाला आज 14 दिवस पूर्ण झाले आहेत. सलग उपोषणामुळे जरांगे यांची तब्येत खालावली असून <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/maratha-reservation">मराठा आरक्षणा</a></span>चा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अशातच उद्या अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील आंदोलनाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.</p>
<p>दरम्यान, जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीवरून ओबीसी नेते <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/laxman-hake">लक्ष्मण हाके</a></span> चांगलेच संतापले आहेत. हाके यांनी दीपकेंवर जोरदार शब्दांत टीका करत त्यांना थेट इशाराही दिला आहे.</p>
<h3>“अभिजीत दीपके अजून बच्चा आहे”</h3>
<p>माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, अभिजीत दीपके अजून बच्चा आहे, छोटासा कार्यकर्ता आहे. ते अमेरिकेतून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जातवास्तव आणि जात वर्चस्वाची परिस्थिती त्यांना पूर्णपणे माहिती नाही. आधी त्यांनी अभ्यास वाढवावा आणि दलित चळवळीचा अभ्यास करावा, असा टोला हाकेंनी लगावला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Maratha Reservation : जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश" href="https://www.navarashtra.com/politics/manoj-jarange-patil-mumbai-protest-high-court-order-permission-1330150.html"><strong> <span class="color-red">Maratha Reservation </span>: जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश</strong> </a></span></p>
<p>“मनोज जरांगे यांना पाठिंबा देणे म्हणजे जात वर्चस्वाला पाठिंबा देणे,” असा आरोपही हाकेंनी केला. जरांगे यांच्या भाषाशैलीवरूनही त्यांनी दीपकेंना सवाल केला.</p>
<h3>सोनम वांगचुक आणि जरांगेंची तुलना ?</h3>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/abhijeet-deepke">अभिजीत दीपके</a></span> यांनी सोनम वांगचुक आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात केलेल्या भूमिकेवरूनही हाकेंनी जोरदार टीका केली. एका बाजूला पद्मश्री पुरस्कारप्राप्त, आयआयटी इंजिनीअर आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक, तर दुसऱ्या बाजूला जरांगे यांची तुलना कशी होऊ शकते, असा सवाल त्यांनी केला.</p>
<p>“अभिजीत दीपके अभी तो बच्चा है, सामाजिक न्याय के बारे में वो कच्चा है,” असं म्हणत हाकेंनी दीपकेंना सामाजिक प्रश्नांचा अधिक अभ्यास करण्याचा सल्ला दिला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा" href="https://www.navarashtra.com/politics/maratha-reservation-manoj-jarange-patil-hunger-strike-day-14-abhijeet-dipke-warns-government-1329892.html"><strong> <span class="color-red">Maratha Reservation</span>: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा</strong> </a></span></p>
<h3>“जरांगेंच्या नादी लागू नका”</h3>
<p>शिक्षण आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेला आपण पाठिंबा दिला असल्याचं हाके म्हणाले. मात्र, झुंडशाहीची भाषा करणाऱ्या जरांगे पाटलांच्या नादी लागू नये, असा सल्लाही त्यांनी दीपकेंना दिला.</p>
<p>यापुढेही दीपके यांनी वारंवार जरांगे यांच्या समर्थनाची भूमिका घेतली, तर “त्यांनाही आम्ही सोडणार नाही,” असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मराठा-ओबीसी संघर्षाचा राजकीय वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Washim News: मुलींसोबत दुष्कृत्य; शिक्षकाला अटक; काटा जि. प. शाळेतील प्रकार; विद्यार्थिनींच्या तक्रारीने गैरप्रकार उघड</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/buldhana/washim-teacher-arrest-pocso-case-katta-zp-school-news-1330180.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:13:45 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:13:45 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/02/crime-news_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[बुलढाणा]]></category>
		<category><![CDATA[वाशिम]]></category>
		<category><![CDATA[Washim]]></category>
		<category><![CDATA[Washim Crime News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330180</guid>

					<description><![CDATA[Washim Crime News: वाशिम तालुक्यातील काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शिक्षक दिलीप बोरकर याला वाशिम ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/02/crime-news_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Washim Teacher Arrest Pocso Case Katta Zp School News"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>मुलींसोबत दुष्कृत्य; शिक्षकाला अटक</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>काटा जि. प. शाळेतील प्रकार</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>विद्यार्थिनींच्या तक्रारीने गैरप्रकार उघड</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<strong>वाशिम</strong>: तालुक्यातील काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरी व चौथीतील विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून <a href="https://www.navarashtra.com/topic/teacher">शिक्षकाला</a> वाशिम ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात तब्बल १४ विद्यार्थिनींनी संबंधित शिक्षकाकडून गैरवर्तन झाल्याची माहिती दिल्याचे समोर आले असून, याप्रकरणी बुधवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप बोरकर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.</span><p><a class="title" title="Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन" href="https://www.navarashtra.com/maharashtra/buldhana/buldhana-pm-kisan-ekyc-aadhaar-link-special-campaign-2026-1329965.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Buldhana News</span>: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन</span> </a></p>
<p style="text-align: justify;">
या प्रकाराची माहिती शाळेतील एका शिक्षिकेला मिळाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत संबंधित शिक्षिकेकडे गेल्या. त्या रडत असल्याने शिक्षिकेने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकाकडून झालेल्या गैरवर्तनाची माहिती दिली. शिक्षिकेने तत्काळ पालक तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. घटना समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी ग्रामस्थांनी त्याला मारहाण केल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणखी काही विद्यार्थिनींसोबतही अशाच प्रकारचे गैरवर्तन झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थिनींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली. वाशिम ग्रामीण पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह विनयभंगाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.</p>
<h3 style="text-align: justify;">अश्लील चित्रफित दाखवल्याचा आरोप</h3>
<p style="text-align: justify;">काटा येथील जिल्हा परिषद <a href="https://www.navarashtra.com/topic/school">शाळेतील</a> शिक्षक दिलीप बोरकर याच्यावर तिसरी व चौथीतील विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तो विद्यार्थिनींना मोबाइलवर अश्लील चित्रफित दाखवत असल्याचे समोर आले आहे. अयोग्य स्पर्श करून गैरवर्तन तसेच कोणाला सांगितल्यास शाळेत येऊ न देण्याची धमकी दिल्याचा आरोपही आहे. शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.</p>
<p style="text-align: justify;">
पोलिस ठाणेदार वाशिम श्रीदेवी पाटील, म्हणाले की, 66 पालकांनी पुढे येत शिक्षक दिलीप बोरकर याच्याविरोधात इनकॅमेरा माहिती दिल्याचे समोर आले आहे. कोणतीही भीती न बाळगता विद्यार्थिनीनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून, त्यामुळे आरोपीचे आणखी गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट" href="https://www.navarashtra.com/maharashtra/buldhana/washim-risod-painganga-river-water-level-drought-water-shortage-1329532.html"> <span class="color-red">Washim News</span>: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Cricket Breaking: पुण्यात कॉर्पोरेट टी-२० चा थरार! चित्तरंजन रे अन् वैभव लवांडेची आक्रमक फटकेबाजी</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/braveheart-corporate-cricket-club-wins-chittaranjan-ray-spartan-monsoon-league-t20-cricket-championship-1330147.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:09:05 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:09:05 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T180410.798_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[cricket league]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<category><![CDATA[Pune Sports News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330147</guid>

					<description><![CDATA[Cricket League: यश बेलदरे आणि पृथ्वीराज गायकवाड यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर कल्याण क्लबने लेजंड्स स्पोर्ट्‌स क्लबचा पाच गडी राखून पराभव केला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T180410.798_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Braveheart Corporate Cricket Club Wins Chittaranjan Ray Spartan Monsoon League T20 Cricket Championship"     /></figure><p><strong>पुण्यात ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’ स्पर्धेचे आयोजन<br />
चित्तरंजन रेची पुन्हा शतकी धमाका<br />
ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने केल्या 290 रन्स</p>
<p>पुणे/<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/cricket">Cricket</a> </span>League: </strong> स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे तर्फे आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत गट्स अँड ग्लोरी, ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लब आणि कल्याण क्लब या संघांनी (<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune">Pune</a></strong></span>) आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.</p>
<h3>चित्तरंजन रेची पुन्हा शतकी धमाका</h3>
<p>सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत चित्तरंजन रे याने फटकावलेल्या १२१ धावा आणि वैभव लवांडे याच्या ८८ धावांच्या जोरावर ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने फार्मा इलेव्हन संघाचा १०० धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने पहिल्यांदा खेळताना २९० धावांचे लक्ष्य उभे केले. चित्तरंजन रे ३८ चेंडूत ११ चौकार व १० षटकारांसह १२१ धावा आणि वैभव लवांडे ३५ चेंडूत ९ चौकार व ७ षटकारांसह ८८ धावांची खेळी केली. याला उत्तर देताना फार्मा इलेव्हनने १९० धावा केल्या.</p>
<h3>कौशल, सुयश यांची अर्धशतके</h3>
<p>कौशल असबे याने केलेल्या ६४ धावांच्या जोरावर गट् अँड ग्लोरी संघाने सेरेन स्ट्रायकर्सचा ६७ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. कौशल असबे याच्या ६४ धावा आणि सुयश भट याच्या ६३ धावांच्या मदतीने गट् अँड ग्लोरी संघाने १९३ धावांचे लक्ष्य उभे केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सेरेन स्ट्रायकर्सचा डाव १२५ धावांवर संपुष्टात आला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/neha-bhavsar-completed-the-450-km-journey-from-srinagar-to-khardungla-pune-sports-news-1330065.html">Sports: वाघिणीची गरूडभरारी! पुण्याच्या नेहा भावसारने सायकलवर सर केला सर्वात आव्हानात्मक ‘खार्दुंगला पास’</a></strong></span></p>
<h3>पृथ्वीराजचे चार बळी, तर यशचे आक्रमक अर्धशतक</h3>
<p>यश बेलदरे आणि पृथ्वीराज गायकवाड यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर कल्याण क्लबने लेजंड्स स्पोर्ट्‌स क्लबचा पाच गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या लेजंड्स स्पोर्ट्‌स क्लबचा डाव १८८ धावांवर मर्यादित राहीला. पृथ्वीराज गायकवाड याने ३९ धावांत चार गडी टिपले. हे लक्ष्य कल्याण क्लबने १५.५ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. यश बेलदरे याने २७ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ७२ धावांची खेळी केली. चिराग शेरकर याने ४६ धावांची खेळी केली आणि संघाचा विजय निश्चित केला.</p>
<p><strong>सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी</strong><br />
ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद २९० धावा (चित्तरंजन रे १२१ (३८, ११ चौकार, १० षटकार), वैभव लवांडे ८८ (३५, ९ चौकार, ७ षटकार), रवि बोत्रे २-४४, जयराज गौड २-४४) वि.वि. फार्मा इलेव्हनः १६ षटकात १० गडी बाद १९० धावा (अमोल नाजन १०६ (४८, ६ चौकार, १० षटकार), अक्षय परदेशी ३६, नीरज शर्मा ५-३५); सामनावीरः चित्तरंजन रे;</p>
<p><strong>गट् अँड ग्लोरीः</strong> २० षटकात ८ गडी बाद १९३ धावा (कौशल असबे ६४, सुयश भट ६३, अमृत अलोक ३-४२, गौरव राठोड २-३९, मयुर क्षीरसागर २-४६) वि.वि. सेरेन स्ट्रायकर्सः १४ षटकात १० गडी बाद १२५ धावा (जय कुमार ३०, सौरज जळगांवकर २२, कपिल गुप्ता ३-२०, मिहीर ओक ३-२०); सामनावीरः कौशल असबे</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/belfins-tigers-victorious-in-pyc-hindu-gymkhana-badminton-league-tournament-pune-news-1329538.html">Badminton चा थरार! पीवायसी कोर्टवर रंगल्या अटीतटीच्या लढती; वरिष्ठ गटात बेल्फिन्स टायगर्सची बाजी</a></strong></span></p>
<p><strong>लेजंड्स स्पोर्ट्‌स क्लबः</strong> १५.२ षटकात १० गडी बाद १८८ धावा (मयुर गोखले ४६, अमित गणपुले नाबाद ४८, अमोल करमपुरी ३५, पृथ्वीराज गायकवाड ४-३९, राकेश माळी २-३५, श्रेयस सुरवसे २-४०) पराभूत वि. कल्याण क्लबः १५.५ षटकात ५ गडी बाद १८९ धावा (यश बेलदरे नाबाद ७२ (२७, ६ चौकार, ७ षटकार), चिराग शेरकर ४६, रोहीत गुगळे २१, फर्श अन्सारी २-२६, शंतनु आठवले २-३८); सामनावीरः यश बेलदरे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Crypto Market: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठा बदल! Meme Coin सोडून आता ‘चांगल्या’ कॉईनकडे गुंतवणूकदारांचा कल</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/investors-are-now-shifting-their-focus-from-meme-coins-to-good-coins-1330178.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Riddhi Vanne]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:05:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:05:17 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-87_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Crypto]]></category>
		<category><![CDATA[Digital Arrest]]></category>
		<category><![CDATA[investment]]></category>
		<category><![CDATA[SIP]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330178</guid>

					<description><![CDATA[Crypto Market: क्रिप्टोकरन्सीकडे पाहण्याचा भारतीय गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन बदलत असल्याचे CoinDCX च्या नव्या रिपोर्टमधून समोर आले आहे. रिपोर्टनुसार, गुंतवणूकदार आता केवळ Meme Tokenच्या मागे न लागता जुन्या आणि तुलनेने स्थापित क्रिप्टो ॲसेट्समध्ये हळूहळू गुंतवणूक करण्याला पसंती देत आहेत]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-87_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Investors Are Now Shifting Their Focus From Meme Coins To Good Coins"     /></figure><ul>
<li data-section-id="1uypolp" data-start="1535" data-end="1610"><strong data-start="1537" data-end="1610">Meme Tokenपेक्षा स्थापित क्रिप्टो ॲसेट्सकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला.</strong></li>
<li data-section-id="snqadn" data-start="1611" data-end="1669"><strong data-start="1613" data-end="1669">CoinDCX वर Crypto SIP करणाऱ्यांची संख्या 600% वाढली.</strong></li>
<li data-section-id="k3mihl" data-start="1670" data-end="1741" data-is-last-node=""><strong data-start="1672" data-end="1741" data-is-last-node="">जयपूर, पाटणा आणि लखनौसारख्या शहरांमधून क्रिप्टोमध्ये सहभाग वाढला.</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p>आधीच्या लोकांना <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/business/coindcx-half-yearly-investor-report-2026-indian-crypto-investors-shift-to-long-term-bitcoin-investment-1262686.html">क्रिप्टो</a> </span>म्हणजे जुगार वाटायचा. आज पैसे टाकायचे उद्या डबल झाले तर विकून टाकायचे. पण आता चित्र बदललंय. लोक हुशार झाले आहेत. कॉईनडीसीएक्सने दिलेल्या नवीन रिपोर्टनुसार आता लोक मीम टोकनच्या मागे धावत नाहीत, तर चांगल्या आणि जुन्या क्रिप्टोमध्ये पैसे टाकत आहेत. ते पण SIP सारखं हळूहळू.  Crypto Market:</p>
<p>आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त कॉईनडीसीएक्सने हे आकडे जाहीर केले आहेत. यावरून एक गोष्ट कळते की भारतात आता क्रिप्टो फक्त मुंबई, दिल्ली, बेंगळुरुपुरतं राहिलं नाहीये. आता जयपूर, पाटणा, लखनौ सारखी शहरं पण यात पुढे आली आहेत.</p>
<h3>2.2 कोटी युजर्स झाले</h3>
<p>कॉईनडीसीएक्सचे <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/technology/list-of-the-country-with-highest-number-of-mobile-phone-users-in-the-world-tech-news-marathi-896268.html">युजर्स</a> </span>आता 2.2 कोटीच्या वर गेले आहेत. 2024 पासून 80 लाख नवीन लोक जोडले गेलेत. यात सगळ्यात जास्त वाटा आहे जयपूर, पाटणा, लखनौ सारख्या शहरांचा. या शहरातल्या तरुणांना वाटतंय की सोनं, जमिनीपेक्षा डिजिटल ॲसेट पण एक चांगला पर्याय आहे. आणि हे लोक घाई करत नाहीत, SIP ने गुंतवणूक करत आहेत. त्यामुळेच कॉईनडीसीएक्सवर SIP करणाऱ्यांची संख्या 600% ने वाढली आहे. विचार करा, 600 टक्के म्हणजे खूप मोठा आकडा आहे.</p>
<h3>मीम टोकनला बाय बाय</h3>
<p>सगळ्यात मोठा बदल कोणता झाला असेल तर लोकांनी मीम टोकनला टाटा केला आहे. आधी कुत्र्याचा फोटो असलेले कॉईन, बेडकाचा फोटो असलेले कॉईन लोक घेत होते. कारण ते स्वस्त होते आणि वाटायचं एकदम पैसा वाढेल.</p>
<p>रिपोर्ट सांगतो की एकूण ट्रेडिंगमध्ये मीम टोकन्सचा वाटा फक्त 12.17% राहिला आहे. तर चांगल्या आणि मोठ्या क्रिप्टो म्हणजे ज्याला ब्लू-चिप म्हणतात, त्यांचा वाटा 55% आहे. म्हणजे लोक आता बिटकॉईन, इथेरियम सारख्या मजबूत कॉईनवर जास्त विश्वास ठेवत आहेत. हे मार्केट मॅच्युअर होण्याचं लक्षण आहे.</p>
<p>2026 च्या पहिल्या सहा महिन्यात 26 ते 41 वयाचे नोकरी करणारे लोक सगळ्यात जास्त आले आहेत. हे लोक काहीही न वाचता पैसे टाकत नाहीत. ते आधी रिसर्च करतात, त्या कॉईनचा अभ्यास करतात आणि मगच गुंतवणूक करतात.</p>
<p><strong><a title="Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर" href="https://www.navarashtra.com/technology/digital-credit-and-inclusion-index-2026-tier-2-cities-lead-india-in-digital-loan-adoption-1330160.html"><span style="color: #0000ff;"> Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर</span> </a></strong></p>
<h3>कॉईनडीसीएक्स काय म्हणाला?</h3>
<p>यावर कॉईनडीसीएक्सचे को-फाउंडर सुमित गुप्ता म्हणाले, &#8220;आज साक्षरता म्हणजे फक्त वाचता लिहिता येणं नाही. तर डिजिटल जगात कसं वागायचं हे पण आलं. क्रिप्टो आता आपल्या आर्थिक चर्चेचा भाग बनलंय. त्यामुळे क्रिप्टो साक्षरता खूप गरजेची आहे. लोकांना जोखीम कळली पाहिजे.&#8221;</p>
<p><a title="QR Code Fraud: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय" href="https://www.navarashtra.com/technology/how-fake-qr-codes-and-cashback-scams-can-steal-money-from-your-bank-account-1330144.html"><span style="color: #0000ff;"> <span class="color-red">QR Code Fraud</span>: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय? थांबा! एका चुकीने बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं</span> </a></p>
<p>ते पुढे म्हणाले, &#8220;आमच्या प्लॅटफॉर्मवर चांगले बदल दिसत आहेत. लोक मीम पेक्षा चांगल्या कॉईनला पसंती देत आहेत, SIP करत आहेत आणि नवीन शहरांमधून लोक येत आहेत. 2025 मध्ये SIP धारकांमध्ये 600% वाढ झाली आहे, याचाच अर्थ लोक आता शिस्तीने गुंतवणूक करत आहेत. आम्हाला लोकांना अजून जास्त शिकवायचं आहे जेणेकरून ते हुशारीने निर्णय घेतील.&#8221; एकंदरीत काय तर क्रिप्टोमध्ये पण आता जुगार नाही तर समजदारीने गुंतवणूक सुरु झाली आहे. आणि यात आपली छोटी शहरं मोठ्या शहरांना टक्कर देत आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>नवी BMW 7 Series आणि i7 भारतात लाँच! किंमत ₹1.95 कोटींपासून सुरु; पाहा या लक्झरी गाडीचे फीचर्स आणि इंटेरियर</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/new-bmw-7-series-i7-launched-india-price-features-range-auto-news-marathi-1330179.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 18:05:15 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 18:05:15 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-17-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[BMW]]></category>
		<category><![CDATA[cars]]></category>
		<category><![CDATA[SUV cars]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330179</guid>

					<description><![CDATA[BMW ने भारतात नवीन 7 Series आणि i7 लाँच करून लक्झरी सेडान सेगमेंटमध्ये पुन्हा लक्ष वेधले आहे. ₹1.95 कोटींच्या सुरुवातीच्या किंमतीपासून मिळणाऱ्या या रेंजमध्ये 728 किमीपर्यंतची इलेक्ट्रिक रेंज आणि तब्बल 680 hp पॉवरचा पर्यायही आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-17-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="New Bmw 7 Series I7 Launched India Price Features Range Auto News Marathi"     /></figure><ul>
<li data-section-id="6vm40p" data-start="2662" data-end="2748"><em>नवीन BMW 7 Series आणि i7 ची भारतातील सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.95 कोटी आहे.</em></li>
<li data-section-id="fzrrdj" data-start="2749" data-end="2833"><em>i7 eDrive50 मध्ये 112.5 kWh बॅटरीसह 728 किमीपर्यंतची WLTP प्रमाणित रेंज मिळते.</em></li>
<li data-section-id="1jh4qli" data-start="2834" data-end="2913"><em>i7 M70 xDrive तब्बल 680 hp पॉवरसह केवळ 3.8 सेकंदांत 0-100 kmph वेग गाठते.</em></li>
</ul><span class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/bmw">BMW</a> इंडियाने आपल्या फ्लॅगशिप 7 Series सेडानची नवीन रेंज भारतात लाँच केली आहे. पेट्रोलसोबत इलेक्ट्रिक पर्याय उपलब्ध असून, नवीन रेंजमध्ये 740i, i7 eDrive50 आणि i7 M70 xDrive यांचा समावेश आहे. 740i आणि i7 eDrive50 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.95 कोटी आहे, तर टॉप-स्पेक i7 M70 xDrive ची किंमत ₹2.65 कोटी आहे.</span><p><strong>i7 eDrive50 </strong><strong>ची </strong><strong>728 </strong><strong>किमीपर्यंत रेंज</strong></p>
<p>BMW i7 eDrive50 मध्ये 112.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक सेडान 455 hp पॉवर आणि 660 Nm टॉर्क तयार करते. 0-100 kmph वेग पकडण्यासाठी तिला फक्त 5.5 सेकंद लागतात, तर टॉप स्पीड 210 kmph आहे. कंपनीच्या दाव्यानुसार WLTP प्रमाणित रेंज 728 किमीपर्यंत आहे. 250 kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज करण्यासाठी 28 मिनिटे लागतात.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/bmw-i5-long-wheelbase-launched-india-669km-range-auto-news-marathi-1328561.html">BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!</a></p>
<p><strong>i7 M70 xDrive </strong><strong>सर्वात पॉवरफुल</strong></p>
<p>i7 M70 xDrive ही या रेंजमधील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक आवृत्ती आहे. ड्युअल मोटर सेटअपमधून 680 hp पॉवर आणि 1,015 Nm टॉर्क मिळतो. Launch Control आणि M Sport Boost वापरल्यास टॉर्क 1,100 Nm पर्यंत पोहोचतो. ही <a href="https://www.navarashtra.com/topic/car">कार</a> फक्त 3.8 सेकंदांत 0-100 kmph वेग गाठते आणि तिची टॉप स्पीड 250 kmph आहे. WLTP रेंज 686 किमीपर्यंत असल्याचा दावा आहे.</p>
<p><strong>740i </strong><strong>मध्ये दमदार पेट्रोल इंजिन</strong></p>
<p>पेट्रोल पर्याय म्हणून 740i मध्ये 3.0-लिटर 6-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. ते 400 hp पॉवर आणि 540 Nm टॉर्क देते. 0-100 kmph स्पीडसाठी 5.4 सेकंद लागतात आणि टॉप स्पीड 250 kmph आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/bmw-to-launch-three-new-luxury-sedans-in-india-auto-news-marathi-1324063.html">BMW या महिन्यात भारतात लाँच करणार ३ नवीन प्रीमियम सेडान गाड्या! BMW 7 सिरीज, i7 आणि i5 LWB लवकरच धडकणार मार्केटमध्ये</a></p>
<p>नवीन 7 Series मध्ये इल्यूमिनेटेड किडनी ग्रिल, Swarovski क्रिस्टल हेडलॅम्प्स आणि 600 मीटरपर्यंत प्रकाश देणारे अॅडॅप्टिव्ह LED हेडलॅम्प्स आहेत. केबिनमध्ये नवीन Panoramic iDrive with Operating System X, 17.9-इंच सेंटर डिस्प्ले आणि 31.3-इंच 8K थिएटर स्क्रीनसारखी वैशिष्ट्ये मिळतात. विशेष म्हणजे 740i आणि i7 eDrive50 चे उत्पादन चेन्नईतील BMW प्लांटमध्ये होते, तर i7 M70 xDrive भारतात CBU मार्गाने आणली जाते.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Seven Eleven School अडचणीत! पर्युषण काळातील आहार संदेशाची दखल; प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/seven-eleven-school-show-cause-notice-over-paryushan-diet-message-administrative-action-warning-1330168.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:53:20 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:53:20 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Seven-Eleven-School_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[School]]></category>
		<category><![CDATA[Seven Eleven School]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330168</guid>

					<description><![CDATA[Seven Eleven School: पर्युषण काळातील आहारासंदर्भात देण्यात आलेल्या संदेशावरून सेव्हन इलेव्हन शाळेला प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधित प्रकरणाबाबत दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, शाळेने दिलेला खुलासा असमाधानकारक आढळल्यास नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल...]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Seven-Eleven-School_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Seven Eleven School Show Cause Notice Over Paryushan Diet Message Administrative Action Warning"     /></figure><ul>
<li>पर्युषण काळातील आहार संदेशावरून सेव्हन इलेव्हन शाळेला कारणे दाखवा नोटीस</li>
<li>दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश</li>
<li>खुलासा असमाधानकारक ठरल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा</li>
</ul><span class="bullet-text"><strong>विजय काते, मिरा-भाईंदर :</strong> मिरा रोड येथील सेव्हन इलेव्हन <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/school-news">शाळेच्या</a></span> ( Seven Eleven School) पर्युषण काळातील आहारासंदर्भातील संदेशावरून सुरू झालेल्या वादाला आता प्रशासकीय वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी पर्युषण काळात कांदा, लसूण, मुळा, बीटरूट यांसारखे जमिनीखाली येणारे पदार्थ सेवन करू नयेत, अशा आशयाचा संदेश शाळेच्या अधिकृत पोर्टलवरून देण्यात आल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.</span><p>या प्रकरणामुळे मिरा रोड परिसरातील शैक्षणिक आणि राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. विद्यार्थ्यांच्या आहाराच्या निवडीवर विशिष्ट धार्मिक आचारपद्धतीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आक्षेप तक्रारदारांकडून घेण्यात आला आहे. विशेषतः शाळेत विविध धर्म, जाती आणि सामाजिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी शिक्षण घेत असताना अशा प्रकारचा संदेश देण्यात आला असल्यास त्याची शैक्षणिक आणि कायदेशीर पातळीवर तपासणी आवश्यक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/education-newsmaharashtra-makes-physical-education-and-arts-books-mandatory-for-class-3-4-6-1312035.html"><span class="color-red">Educational News</span>: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी</a></span></p>
<h3>तक्रारीनंतर शिक्षण विभागाची कारवाई</h3>
<p>या प्रकरणी मराठी एकीकरण लोकचळवळीचे सिद्धेश पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रॉबर्ट डिसोझा यांनी शिक्षण विभागाकडे स्वतंत्र तक्रारी केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला.</p>
<p>तक्रारीतील मुद्द्यांची गंभीर दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सेव्हन इलेव्हन शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.</p>
<h3>‘विशिष्ट आहारपद्धतीचा आग्रह का?’ असा सवाल</h3>
<p>नोटीसमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमीचा संदर्भ देण्यात आला आहे. विविध धर्म आणि जातींचे विद्यार्थी एकाच शाळेत शिक्षण घेत असताना एखाद्या विशिष्ट धार्मिक आहारपद्धतीचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना संदेश देण्यात आला असल्यास, ही बाब गंभीर असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडीबाबत शाळेकडून कोणते निर्बंध लादण्यात आले होते, त्यामागील उद्देश काय होता आणि संबंधित संदेश कोणत्या परिस्थितीत देण्यात आला, याबाबत शाळेकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.</p>
<h3>RTE Act आणि संविधानातील तरतुदींचा संदर्भ</h3>
<p>शिक्षण विभागाच्या नोटीसमध्ये RTE Act 2009 मधील कलम १३ आणि १७, तसेच शालेय संहितेचा संदर्भ देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांशी समानतेने वागण्याच्या घटनात्मक तत्त्वांचा संदर्भ देताना संविधानातील कलम १४, स्वातंत्र्याशी संबंधित कलम १९ आणि जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित कलम २१ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. शाळेने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा अनावश्यक निर्बंध निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे अपेक्षित असल्याचा मुद्दाही नोटीसमध्ये अधोरेखित करण्यात आला आहे.</p>
<h3>दोन दिवसांत खुलासा; अन्यथा कारवाईचा इशारा</h3>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/education-news">शिक्षण</a></span> विभागाने संबंधित शाळेला नोटीस प्राप्त झाल्यापासून दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेने वेळेत खुलासा सादर न केल्यास किंवा सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास पुढील प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. माध्यमिक शाळा संहिता, RTE Act 2009 आणि स्वयंअर्थसहायित शाळा अधिनियम २०१२ अंतर्गत उपलब्ध तरतुदींनुसार पुढील कार्यवाही केली जाऊ शकते, असे शिक्षण विभागाने नोटीसमध्ये स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.</p>
<p>दरम्यान, शाळेकडून हा संदेश नेमक्या कोणत्या उद्देशाने देण्यात आला होता, तो विद्यार्थ्यांवर बंधनकारक होता का, तसेच पर्युषण काळातील धार्मिक आचार आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडी यामध्ये शाळेने कोणती भूमिका घेतली, याबाबत आता शाळेच्या खुलाशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>
<p>शाळेचा लेखी खुलासा प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभाग त्याची छाननी करून पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न होता, शिक्षण विभागाच्या चौकशीतून नेमके तथ्य काय समोर येते आणि शाळेवर पुढील कोणती प्रशासकीय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/thailand-shocking-bloody-attack-by-eighth-grade-student-after-grandparents-teacher-and-friends-attacked-at-school-1302084.html"><span class="color-red">Thailand </span>: धक्कादायक ! आठवीच्या विद्यार्थ्याचा रक्तरंजित हल्ला; आजी-आजोबांनंतर शाळेत शिक्षक व मित्रांवर वार</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/the-bombay-high-court-has-granted-bail-to-a-prisoner-on-medical-grounds-1330171.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:52:14 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:52:14 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/court-news-3_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Court]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330171</guid>

					<description><![CDATA[मुंबई उच्च न्यायालयाने एका ५९ वर्षीय  कैद्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. तुरुंगात कोठडीत असताना अवघ्या ४८ दिवसांत या कैद्याचे २१ किलो वजन घटल्याची अत्यंत गंभीर दखल न्यायालयाने घेतली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/court-news-3_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="The Bombay High Court Has Granted Bail To A Prisoner On Medical Grounds"     /></figure><p><strong>पुणे/आदित्य डुंबरे</strong> : मुंबई उच्च <a href="https://www.navarashtra.com/topic/court">न्यायालयाने</a> एका ५९ वर्षीय  कैद्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. तुरुंगात कोठडीत असताना अवघ्या ४८ दिवसांत या कैद्याचे २१ किलो वजन घटल्याची अत्यंत गंभीर दखल न्यायालयाने घेतली. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांच्या खंडपीठाने वजनातील या घटीला &#8220;चिंताजनक आणि धोकादायक&#8221; असे संबोधत, या परिस्थितीत कैद्याला पुढेही कोठडीत किंवा तुरुंगाच्या रुग्णालयात ठेवल्यास त्याच्या प्रकृतीला गंभीर आणि न सुधारणारा धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट केले.</p>
<p>संबंधित कैद्यावर नोव्हेंबर २०२५ मध्ये पोटाची मोठी शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामध्ये त्याच्या पोटाचा तब्बल ८० टक्के भाग काढण्यात आला होता. या शस्त्रक्रियेनंतर त्याला केवळ द्रवरूप किंवा अर्ध-द्रवरूप आहार घेण्याचा आणि विशेष काळजी घेण्याचा कडक वैद्यकीय सल्ला देण्यात आला होता. जून महिन्यात गुन्हेगारी कट रचणे, लैंगिक अत्याचार आणि महाराष्ट्राच्या जादटोणाविरोधी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांत त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, कोठडीत असताना त्याला वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक आहार आणि तज्ज्ञ डॉक्टरांची काळजी मिळू शकली नाही.</p>
<p>अटक झाल्यापासून या कैद्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ससून, केईएम आणि जे. जे. रुग्णालयासह पाच वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सुरुवातीला येरवडा तुरुंग रुग्णालय आणि पुण्यातील ससून रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला जुलै अखेर उपचारासाठी मुंबईतील केईएम आणि जे. जे. रुग्णालयात हलवावे लागले. याशिवाय कैद्याला &#8216;टाइप-१ ऑटोइम्यून स्वादुपिंडाचा आजार&#8217;, यकृताचे आजार, क्षयरोग (TB) आणि स्टिरॉइड्सची गरज असणारी पिट्युटरी ग्रंथीची समस्या यांसारख्या इतर गंभीर आजारांचेही निदान झाले होते.</p>
<p>सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी निरीक्षण नोंदवले की, तुरुंगातील परिस्थिती आणि तेथील प्रचंड गर्दी सर्वांनाच ठाऊक आहे. सामान्य कैद्याला तुरुंगाच्या बराकमध्ये किंवा रुग्णालयात मिळणारे उपचार आणि सामान्य नागरिकाला मिळणारे वैद्यकीय उपचार यांत मोठा गुणात्मक फरक असतो. कैद्याला त्याच्या आवडीच्या रुग्णालयात किंवा घरी संसर्गमुक्त वातावरणात ठेवून योग्य पुनर्वसन, आहाराचे व्यवस्थापन आणि डॉक्टरांचे नियमित मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याच्या आरोग्याची स्थिती कधीही न सुधारण्याच्या टप्प्यावर पोहोचू शकते.</p>
<p>या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून उच्च न्यायालयाने ५९ वर्षीय कैद्याला वैद्यकीय जामीन मंजूर केला. सरकारी पक्षाने या जामिनाला विरोध करत तुरुंग रुग्णालयात उपचाराची सोय असल्याचा दावा केला होता; मात्र न्यायालयाने वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांचे मत ग्राह्य धरून जामीन दिला. न्यायालयाने जामीन मंजूर करताना कैद्याला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आणि तपास अधिकाऱ्याला पूर्वसूचना देऊन त्याच्या घरी किंवा रुग्णालयात भेट देऊन तपास करण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/an-incident-has-occurred-in-punes-chandannagar-where-a-man-murdered-his-friend-1330012.html">हे सुद्धा वाचा : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/ind-vs-afg-1st-t20-time-schedule-india-afghanistan-2026-1330127.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:49:33 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:49:33 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ind-vs-afg-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Afghanistan Cricket]]></category>
		<category><![CDATA[IND vs AFG]]></category>
		<category><![CDATA[indian cricket team]]></category>
		<category><![CDATA[T20 series]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330127</guid>

					<description><![CDATA[IND vs AFG 1st T20 time and schedule:  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची खेळली जाणार आहे. हे सामने किती वाजता सुरू होतील, जाणून घेऊयात. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ind-vs-afg-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ind Vs Afg 1st T20 Time Schedule India Afghanistan 2026"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>भारत-अफगाणिस्तान भिडणार</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>पहिला T20 किती वाजता?</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/indian-cricket-team">भारत</a> आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला रविवार, १३ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. ही मालिका <a href="https://www.navarashtra.com/topic/afghanistan">अफगाणिस्तान</a> क्रिकेट बोर्ड (ACB) आयोजित करत असल्याने, भारतीय संघ प्रथमच पाहुणा संघ म्हणून घरच्या मैदानावर खेळणार आहे. मालिका सुरू होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना, दोन्ही संघ तयारीमध्ये व्यस्त आहेत. कधी आणि किती वाजता सुरु होणार भारत-अफगाणिस्तान सामना जाणून घेऊयात.</span><p><a title="US Open 2026: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला" href="https://www.navarashtra.com/sports/us-open-2026-aryna-sabalenka-vs-elena-rybakina-womens-final-1330085.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">US Open 2026</span>: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">भारत-अफगाणिस्तान पहिला टी२० सामना किती वाजता?</h3>
<p style="text-align: justify;">श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ आता अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जातील. श्रेयस अय्यर भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार असून, तिलक वर्मा यांची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय, १५ वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश करण्यात आला आहे.</p>
<p style="text-align: justify;">भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेतील सर्व सामने सायंकाळी ७ वाजता सुरू होतील. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सायंकाळी ६:३० वाजता होईल. जर पूर्ण २० षटकांचा सामना खेळला गेला, तर तो रात्री १०:३० पर्यंत संपेल. अफगाण संघाने अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. त्यामुळे, दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">लाईव्ह सामना कुठे पाहाल?</h3>
<p style="text-align: justify;">भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० मालिका सोनी स्पोर्ट्स टीव्हीवर थेट प्रक्षेपित केली जाईल. तुम्ही विविध सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता. मोबाईल फोन, लॅपटॉपवर, तुम्ही सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटद्वारे सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. याव्यतिरिक्त, भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० सामन्यांचे थेट प्रक्षेपण फॅनकोड ॲपवर उपलब्ध असेल.</p>
<h3 style="text-align: justify;">भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी२० मालिकेसाठी दोन्ही संघ</h3>
<p style="text-align: justify;"><strong>भारत</strong> : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, यश ठाकुर.</p>
<p style="text-align: justify;"><strong>अफगाणिस्तान</strong> : इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदीन नायब, नूर रहमान, मोहम्मद नबी, राशीद खान, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, अब्दुल्ला अहमदझई.</p>
<p style="text-align: justify;"><a title="IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान" href="https://www.navarashtra.com/sports/shree-charani-fastest-indian-50-t20i-wickets-ind-w-vs-ban-w-1329902.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">IND vs BAN</span>: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान</span> </a></p>
<p style="text-align: justify;">
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट &#8211; लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/digital-credit-and-inclusion-index-2026-tier-2-cities-lead-india-in-digital-loan-adoption-1330160.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Riddhi Vanne]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:44:37 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:44:37 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-86_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[Digital news]]></category>
		<category><![CDATA[Home loan]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330160</guid>

					<description><![CDATA[Amazon Pay: भारतामध्ये डिजिटल पेमेंटनंतर आता डिजिटल कर्जाच्या क्षेत्रातही मोठा बदल होत आहे. Pahle India Foundation आणि Amazon Pay यांनी मिळून Digital Credit and Inclusion Index (DCII) 2026 लॉन्च केला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-86_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Digital Credit And Inclusion Index 2026 Tier 2 Cities Lead India In Digital Loan Adoption"     /></figure><div class="flex max-w-full flex-col gap-4 grow">
<div class="min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+&amp;]:mt-1" dir="auto" tabindex="0" data-message-author-role="assistant" data-message-id="7772fbd0-e965-4c25-8fbb-82f8e7df5e78" data-message-model-slug="gpt-5-6" data-turn-start-message="true">
<div class="flex w-full flex-col gap-1 empty:hidden">
<div class="fbskMG_root markdown prose dark:prose-invert wrap-break-word w-full light markdown-new-styling">
<ul data-start="1645" data-end="1872" data-is-last-node="" data-is-only-node="">
<li data-section-id="siwvje" data-start="1645" data-end="1716"><strong data-start="1647" data-end="1716">Tier 2 शहरांनी डिजिटल कर्जाच्या वापरात मोठ्या शहरांना मागे टाकलं.</strong></li>
<li data-section-id="1mlouro" data-start="1717" data-end="1784"><strong data-start="1719" data-end="1784">Tier 2 शहरांचा DCII स्कोअर 58.64, तर Tier 1 शहरांचा 53.1 आहे.</strong></li>
<li data-section-id="9bwqtf" data-start="1785" data-end="1872" data-is-last-node=""><strong data-start="1787" data-end="1872" data-is-last-node="">लहान शहरांमध्ये डिजिटल क्रेडिटच्या वापरात महिला-पुरुषांमधील अंतर तुलनेने कमी आहे.</strong></li>
</ul>
</div>
</div>
</div>
</div><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Digital Credit and Inclusion Index 2026:</strong> डिजिटल पेमेंटमध्ये भारताने जगाला मागे टाकलंय आहे. पण आता डिजिटल कर्ज म्हणजे लोन घेण्याच्या बाबतीत पण एक मोठा बदल होतोय. यावरच Pahle India Foundation आणि <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/business/amazon-pay-kotak-business-credit-card-small-business-1328651.html">Amazon Pay</a></span> ने मिळून देशातला पहिला Digital Credit and Inclusion Index म्हणजेच DCII 2026 लॉन्च केला आहे. हा रिपोर्ट सांगतो की भारतात डिजिटल कर्ज कोण घेतंय, कसं घेतंय आणि त्याचा फायदा होतोय का. 20 राज्यातल्या 100 शहरात 5000 पेक्षा जास्त लोकांशी बोलून हा रिपोर्ट बनवला आहे. यातून एक गोष्ट एकदम क्लियर झाली आहे .मोठ्या शहरांपेक्षा आपली छोटी शहरं म्हणजे Tier 2 शहरे डिजिटल लोन घेण्यात सगळ्यांच्या पुढे आहेत.</p>
<h3>लहान शहरं झाली किंग</h3>
<p>रिपोर्टनुसार Tier 2 शहरांचा स्कोअर आहे 58.64. तर Tier 1 मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांचा स्कोअर फक्त 53.1 आहे. Tier 3 शहरांचा 55.7 आहे. कोइंबतूर, सुरत, नागपूर, इंदूर, प्रयागराज, रांची, लुधियाना सारखी शहरं आता डिजिटल क्रेडिटमध्ये लीड करत आहेत. एवढंच नाही तर या छोट्या शहरांमध्ये बायका पण मागे नाहीत. इथे पुरुष आणि महिलांमधला फरक फक्त 2.8 पॉइंट्सचा आहे. तर मोठ्या शहरांमध्ये हाच फरक 9.1 पॉइंट्सचा आहे. लहान शहरात सगळ्यांना समान संधी मिळतेय.</p>
<h3>देशाचा एकूण DCII स्कोअर आहे</h3>
<p>55.85. याचा अर्थ भारत आता &#8220;इमर्जिंग अँड सर्व्हड&#8221; कॅटेगरीत आलाय. पोहोच म्हणजे Access चा स्कोअर सगळ्यात जास्त 61.24 आहे, लोकांपर्यंत हे पोहोचलंय. पण याचा खरा फायदा होतोय का याचा Impact स्कोअर थोडा कमी म्हणजे 49.16 आहे.</p>
<h3>नोकरी करणाऱ्या महिला</h3>
<p>या रिपोर्टमधली सगळ्यात छान गोष्ट ही आहे की, नोकरी करणाऱ्या महिला. सगळीकडे पुरुषांचा स्कोअर जास्त असताना, पगार घेणाऱ्या बायकांनी पुरुषांना मागे टाकलं. पगारदार महिलांचा स्कोअर आहे 62.0 आणि पुरुषांचा 60.2. म्हणजे जेव्हा बाईला स्वतःचा पगार असतो तेव्हा ती<span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/business/now-you-can-get-a-loan-in-just-6-minutes-digital-paperless-loan-facility-by-government-company-ondc-606453.html"> डिजिटल कर्ज</a></span> पण जास्त चांगलं वापरते.</p>
<h3>वयानुसार पण फरक कमी</h3>
<p>18 ते 29 वयाच्या तरुणांमध्ये मुला-मुलींमधला फरक फक्त 2.9 पॉइंट आहे. तर 60 वर्षांवरील लोकांमध्ये 4.6 आहे. यावरून कळतंय की नवीन पिढी याबाबतीत जास्त बरोबरी करतेय.लोकांना माहिती आहे पण विश्वास कमी94.4% लोकांना डिजिटल क्रेडिट म्हणजे काय हे माहिती आहे. म्हणजे अवेअरनेसचा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे विश्वासाचा. डिजिटल पेमेंटवर लोकांचा विश्वास 69.7 आहे पण डिजिटल कर्जावर फक्त 52.5. लोकांना अजूनही वाटतं ऑनलाईन लोन घेणं रिस्की आहे.</p>
<p><a title="Bank of India: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap &amp; Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम" href="https://www.navarashtra.com/business/bank-of-india-launches-12-digital-banking-initiatives-at-global-fintech-fest-2026-1330123.html"><strong> <span class="color-red">Bank of India</span>: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap &amp; Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम</strong> </a></p>
<h3>जेव्हा पैशाची अडचण येते तेव्हा लोक काय करतात?</h3>
<p>48.2% लोक त्यांची सेव्हिंग वापरतात. फक्त 6.9% लोक लोन ॲप वापरतात आणि 3.4% लोक BNPL म्हणजे Buy Now Pay Later वापरतात. म्हणजे अजूनही लोकांना अडचणीच्या वेळी डिजिटल लोन हा पहिला पर्याय वाटत नाही.अजूनही सगळ्यांपर्यंत पोहोचलं नाहीरिपोर्ट सांगतो की गृहिणी, गिग वर्कर, रोजंदारी कामगार, विद्यार्थी यांचा स्कोअर पगारदार लोकांपेक्षा 11 पॉइंटने कमी आहे. कारण त्यांच्याकडे प्रॉपर इन्कम प्रूफ नसतो. त्यामुळे त्यांना लोन मिळत नाही. आता काळ बदललाय, फक्त पगाराची स्लिप न बघता लोकांचा डिजिटल व्यवहार, त्यांचा कॅश फ्लो बघून लोन दिलं पाहिजे.आणि लोक लोन कशासाठी घेतात? 59% लोक मोबाईल, टीव्ही, फ्रिज घ्यायला घेतात. धंद्यासाठी किंवा प्रॉपर्टीसाठी लोन घेण्याचा स्कोअर फक्त 43.2 आहे. पण जे लोक नेहमी लोन घेतात त्यातले 64% लोक धंद्यासाठी वापरतात. म्हणजे एकदा सवय लागली की लोक हुशारीने वापरतात.</p>
<p><a title="DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश" href="https://www.navarashtra.com/business/now-every-plot-will-get-bhu-aadhar-number-property-buyers-new-update-government-launched-dilrmp-3-0-1330066.html"><strong> <span class="color-red">DILRMP 3.0</span>: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश</strong> </a></p>
<p>Pahle India चे अध्यक्ष राजीव कुमार म्हणाले, आर्थिक समावेशन हे फक्त किती लोकांपर्यंत पोहोचलं यावरून नाही तर त्याचा खरा फायदा होतोय का यावरून मोजायला हवं.Amazon Pay इंडियाचे CEO विकास बंसल म्हणाले, आमचे 75% ग्राहक Tier 2 आणि Tier 3 मधले आहेत. हा रिपोर्ट आम्हाला त्यांच्यासाठी अजून चांगली प्रोडक्ट बनवायला मदत करेल. आणि भारत 2047 पर्यंत विकसित होणार आहे, त्यात डिजिटल क्रेडिटचा मोठा रोल असणार आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Maratha Reservation : जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी घ्यावीच लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/manoj-jarange-patil-mumbai-protest-high-court-order-permission-1330150.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:35:59 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:35:59 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/manoj-jarange-patil-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Manoj Jarange Patil]]></category>
		<category><![CDATA[Maratha Reservation]]></category>
		<category><![CDATA[Mumbai High Court]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330150</guid>

					<description><![CDATA[मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं असून जरांगे यांच्या तब्येतीची तपासणी करण्याचे निर्देशही दिले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/manoj-jarange-patil-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Manoj Jarange Patil Mumbai Protest High Court Order Permission"     /></figure><ul>
<li><strong>मुंबई आंदोलनासाठी आधी परवानगी घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश</strong></li>
<li><strong>जरांगे पाटलांच्या तब्येतीची तपासणी करण्याची सूचना</strong></li>
<li><strong>अंतरवाली सराटीतील बैठकीकडे राज्याचं लक्ष</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Maratha Reservation</strong> : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/maratha-reservation">मराठा आरक्षणा</a></span>च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आता या आंदोलनाबाबत हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुंबईकडे कूच करण्याआधी आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/manoj-jarange-patil">मनोज जरांगे पाटील</a></span> यांच्या मुंबई आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली. आधी परवानगी घ्या आणि त्यानंतरच मुंबईत येऊन आंदोलन करा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.</p>
<p>दरम्यान, न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीबाबतही चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडेही लक्ष लागलं आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी" href="https://www.navarashtra.com/politics/rohit-pawar-demands-tukaram-mundhe-or-v-radha-as-mpsc-chairman-after-students-protest-1330104.html"><strong> <span class="color-red">Rohit Pawar</span>: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी</strong> </a></span></p>
<h3>अंतरवाली सराटीतील बैठकीकडे लक्ष</h3>
<p>दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उद्या अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांची राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा आणि रणनीती ठरण्याची शक्यता आहे. मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम असल्याचं सांगितलं जात असल्याने बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.</p>
<h3>मुंबई आंदोलनाचं पुढे काय?</h3>
<p>हायकोर्टाच्या आदेशानंतर आता जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. मुंबईत आंदोलन करायचं असल्यास परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतील बैठकीनंतर जरांगे पाटील काय घोषणा करतात, आंदोलनाची तारीख आणि स्वरूप काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.</p>
<p>मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर याआधीही जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आता हायकोर्टाच्या या आदेशानंतर त्यांच्या पुढील भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="‘महाराष्ट्र आहे का तालिबान" href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/harshvardhan-sapkals-attack-on-devendra-fadnavis-law-and-order-maharashtra-1330017.html"> ‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>CAT Exam 2026: इंग्रजी कच्चे आहे? मग &#8216;अशा&#8217; प्रकारे करा CAT परीक्षेची तयारी, ९९ पर्सेंटाईल मिळवणे होईल सोपे!</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/how-to-crack-cat-exam-with-weak-english-1330142.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:34:56 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:34:56 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/cat-exam_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[English]]></category>
		<category><![CDATA[Entrance Test]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330142</guid>

					<description><![CDATA[CAT Exam 2026:  इंग्रजी भाषा कच्ची असल्यामुळे CAT परीक्षेची भीती वाटते का? योग्य रणनीती, डेली रीडिंग आणि एलिमिनेशन मेथडचा वापर करून VARC सेक्शन कसा क्रॅक करावा. जाणून घ्या.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/cat-exam_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="How To Crack Cat Exam With Weak English"     /></figure><p>CAT Exam 2026: कॉमन ॲडमिशन टेस्ट (CAT) २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देशातील टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणजेच IIM मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणारे लाखो विद्यार्थी दिवस-रात्र कॅट परीक्षेची तयारी करत आहेत. इंग्रजी भाषेत कच्चे असणारे विद्यार्थी त्यांच्या तयारीबद्दल तणावात असतात. हिंदी माध्यम किंवा छोट्या शहरातून आलेल्या उमेदवारांना सहसा असे वाटते की जर त्यांची इंग्रजी &#8216;फ्लुएंट&#8217; नसेल, तर ते कॅटसारखी कठीण परीक्षा कधीही क्रॅक करू शकणार नाहीत.</p>
<p>जर तुम्हीही हेच विचार करून त्रस्त असाल, तर तुमच्या मनातून हा गैरसमज काढून टाका. सत्य हे आहे की कॅटचा &#8216;व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रेहेंशन&#8217; (VARC) हा सेक्शन कठीण इंग्रजी शब्दावली किंवा जड व्याकरणाची परीक्षा घेत नाही. कॅटमध्ये खरी परीक्षा तुमच्या &#8216;लॉजिक&#8217;ची आणि दिलेल्या उताऱ्याचा अर्थ समजून घेण्याच्या क्षमतेची असते. योग्य रणनीती आणि सुमारे २ महिन्यांच्या सरावाने इंग्रजीत कच्चे असलेले उमेदवारही ही परीक्षा केवळ पास करू शकत नाहीत, तर ९९ पर्सेंटाईलपर्यंत गुण मिळवू शकतात.</p>
<h3>इंग्रजी कच्चे आहे, कॅटची तयारी कशी करावी?</h3>
<p>सर्वात आधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की कॅटच्या VARC सेक्शनमध्ये निबंध लिहून घेतला जात नाही आणि इंग्रजी बोलण्यासही सांगितले जात नाही. यामध्ये रीडिंग कॉम्प्रेहेंशन (RC) म्हणजेच पॅसेज वाचून प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. याशिवाय पॅरा-जंबल्स आणि पॅरा-समरी यांसारखे प्रश्न येतात. यासाठी &#8216;शेक्सपियर&#8217;सारख्या इंग्रजीची गरज नाही, फक्त लिहिलेल्या वाक्याचा योग्य अर्थ आणि त्याचे लॉजिक समजले पाहिजे.</p>
<h3>डेली रीडिंग हॅबिट: एडिटोरियलपासून करा सुरुवात</h3>
<p>दररोज किमान ४५ मिनिटे ते १ तास इंग्रजी वाचण्याची सवय लावा. &#8216;द हिंदू&#8217; किंवा Aeon Essays सारख्या वेबसाइट्सचे एडिटोरियल आणि ओपिनियन आर्टिकल वाचा. वेगवेगळ्या विषयांवर (जसे की तत्त्वज्ञान, अर्थव्यवस्था, मानसशास्त्र आणि तंत्रज्ञान) लेख वाचल्याने वाचनाचा वेग वाढेल आणि कठीण वाक्ये समजण्याची क्षमता स्वतःहून विकसित होऊ लागेल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/thane-news-municipal-corporation-theatre-recruitment-2026-1330040.html">Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत &#8216;प्रभारी अधिकारी&#8217; पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू</a></strong></span></p>
<h3>वोकॅबुलरी पाठ करू नका, &#8216;कॉन्टेक्स्ट&#8217;वरून अर्थ समजून घ्या</h3>
<p>डिक्शनरी घेऊन हजारो कठीण शब्द पाठ करणे बंद करा. जेव्हा तुम्ही एखादा पॅसेज वाचता आणि त्यात एखादा नवीन शब्द येतो, तेव्हा संपूर्ण वाक्याच्या संदर्भावरून (Context) त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. कॅटमध्ये शब्दांचे सरळ अर्थ विचारण्याऐवजी, तुम्ही त्या शब्दाचा वापर एखाद्या परिस्थितीत किती योग्य प्रकारे समजून घेता हे पाहिले जाते.</p>
<p>VARC सेक्शनमध्ये अचूक उत्तर निवडण्यापेक्षा चुकीचे पर्याय बाद करणे अधिक सोपे असते. जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देता, तेव्हा जे पर्याय पॅसेजशी संबंधित नसतात, अत्यंत टोकाचे असतात किंवा मुख्य विचारापासून दूर जातात, अशा पर्यायांना लगेच बाद करा. एलिमिनेशन मेथड तुमची अचूकता ५०% वरून वाढवून ९०% पर्यंत नेऊ शकते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/ugc-net-jun-2026-provisional-answer-key-out-1330064.html">UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!</a></strong></span></p>
<h3>मॉक टेस्ट आणि ॲनालिसिस हीच खरी चावी आहे</h3>
<p>आठवड्यातून किमान २-३ सेक्शनल मॉक टेस्ट आवर्जून द्या आणि त्यांचे संपूर्ण ॲनालिसिस करा. ॲनालिसिस करताना पहा की तुमचे कोणते प्रश्न चुकले आणि का चुकले? तुम्ही पॅसेजचा अर्थ चुकीचा समजला होता का किंवा घाईघाईत पर्याय निवडण्यात चूक केली का? तुमच्या चुका एका डायरीत नोंदवून ठेवा. लक्षात ठेवा की कॅट परीक्षेत भाषेपेक्षा माईंडसेट अधिक महत्त्वाचा असतो. जर तुम्ही दररोज प्रामाणिकपणे २ तास VARC ला दिले, तर २९ नोव्हेंबर रोजी तुमचे भीती हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य बनेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/16-ton-suspected-meat-container-intercepted-near-lodha-logistics-park-taloja-police-await-forensic-lab-report-1330153.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:30:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:30:19 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Navi-Mumbai-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Navi Mumbai]]></category>
		<category><![CDATA[police]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330153</guid>

					<description><![CDATA[Navi Mumbai Crime: उत्तर प्रदेशातून नवी मुंबईच्या दिशेने येणारा सुमारे 16 टन संशयित मांसाने भरलेला कंटेनर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून पोलिसांच्या स्वाधीन केला. हे मांस तळोजा परिसरातील लोढा लॉजिस्टिक पार्कमधील एका वेअरहाऊसच्या कोल्ड स्टोरेजमध्ये नेले जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Navi-Mumbai-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="16 Ton Suspected Meat Container Intercepted Near Lodha Logistics Park Taloja Police Await Forensic Lab Report"     /></figure><ul>
<li>नवी मुंबईच्या दिशेने येत होता 16 टन मांसाचा कंटेनर</li>
<li>हिंदुत्ववादी संघटना आक्रमक</li>
<li> पोलिसांकडून तपास सुरू</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Navi Mumbai Crime:</strong> उत्तर प्रदेशातून <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/navi-mumbai">नवी मुंबईच्या</a></span> दिशेने येणारा तब्बल 16 टन संशयित मांसाने भरलेला कंटेनर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याची घटना समोर आली आहे. संबंधित कंटेनर तळोजा परिसरातील लोढा लॉजिस्टिक पार्कमधील एका वेअरहाऊसमध्ये असलेल्या कोल्ड स्टोरेजच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पर्युषण काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात मांसाची वाहतूक होत असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.</p>
<h3>नेमकी घटना काय?</h3>
<p>उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मांस घेऊन एक संशयित कंटेनर नवी मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करून कंटेनर रोखला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="१०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे; दोन वर्षांपासून फरार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या" href="https://www.navarashtra.com/crime/pune-police-have-arrested-a-thief-who-had-been-absconding-for-two-years-1330148.html"> १०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे; दोन वर्षांपासून फरार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या </a></span></p>
<p>कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 16 टन मांस असल्याचे आढळून आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी स्थानिक हिल लाईन पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.</p>
<h3>गोमांस की अन्य प्राण्याचे मांस?</h3>
<p>कंटेनरमध्ये आढळलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे ते गोमांस असल्याचा निष्कर्ष सध्या काढण्यात आलेला नाही. मांसाची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत विविध नमुने घेऊन ते तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.</p>
<p>प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर मांसाचा प्रकार स्पष्ट होण्याची शक्यता असून त्यानुसार पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.</p>
<h3>लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये नेले जात होते मांस</h3>
<p>पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरमधील मांस तळोजा येथील लोढा लॉजिस्टिक पार्कमधील एका वेअरहाऊसच्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवण्यासाठी नेण्यात येत होते. त्यामुळे या मांसाची वाहतूक कोणी केली, ते नेमके कोठून पाठवण्यात आले आणि पुढे कोणाला पुरवण्यात येणार होते, या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.</p>
<h3>मोठे रॅकेट आहे का?</h3>
<p>या प्रकरणामागे कोणते रॅकेट आहे का, याचाही <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mumbai-police">पोलीस</a></span> तपास करत आहेत. वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे, मांसाचा स्रोत, संबंधित पुरवठादार आणि अंतिम ग्राहक किंवा वितरणाचे ठिकाण याबाबत चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Bhandara Accident: पंपावरून निघाली बोलेरो, काही सेकंदांतच भीषण अपघात; महिला-चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू" href="https://www.navarashtra.com/crime/bhandara-accident-bolero-leaves-fuel-station-horrific-crash-follows-within-seconds-9-dead-including-women-and-children-1330067.html"> <span class="color-red">Bhandara Accident</span>: पंपावरून निघाली बोलेरो, काही सेकंदांतच भीषण अपघात; महिला-चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू </a></span></p>
<p>दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत सखोल चौकशी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, मांस कोणत्या प्राण्याचे आहे हे फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याने तोपर्यंत त्याला ‘संशयित मांस’ असे संबोधणे तथ्यात्मकदृष्ट्या योग्य ठरेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>१०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे; दोन वर्षांपासून फरार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/pune-police-have-arrested-a-thief-who-had-been-absconding-for-two-years-1330148.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:28:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:28:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/arrested-news-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Arrested News]]></category>
		<category><![CDATA[Pune Crime]]></category>
		<category><![CDATA[Pune Police Action]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330148</guid>

					<description><![CDATA[दोन वर्षांपासून पाहिजे असलेल्या सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने डोणजे फाटा परिसरातून अटक केली आहे. राजु बाबुराव जावळकर (वय ६०, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ४०८, डोणजे फाटा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/arrested-news-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pune Police Have Arrested A Thief Who Had Been Absconding For Two Years"     /></figure><p><strong>पुणे</strong> : गेल्या ३० वर्षांपासून पुण्यासह, पुणे ग्रामीण, सातारा, अहिल्यानगरसह अन्य ठिकाणी १०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल असलेल्या आणि दोन वर्षांपासून पाहिजे असलेल्या सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने डोणजे फाटा परिसरातून अटक केली आहे. राजु बाबुराव जावळकर (वय ६०, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ४०८, डोणजे फाटा, पुणे) असे <a href="https://www.navarashtra.com/topic/arrested-news">अटक</a> केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.</p>
<p>पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून पाहिजे आणि फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस अंमलदार शिवानंद कायगुडे यांना ८ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी राजु जावळकर हा डोणजे फाटा परिसरात फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. कायगुडे यांनी ही माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांना दिली. त्यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या. त्यानुसार युनिट दोनच्या अधिकारी आणि अंमलदारांनी डोणजे परिसरात सापळा रचून जावळकर याला शिताफीने ताब्यात घेतले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/an-incident-has-occurred-in-punes-chandannagar-where-a-man-murdered-his-friend-1330012.html">हे सुद्धा वाचा : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या</a></p>
<p>जावळकर याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४८/२०२४ दाखल आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या रेकॉर्डवर पाहिजे आरोपी होता. ताब्यात घेतल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, जावळकर हा अभिलेखावरील वाहनचोरी करणारा गुन्हेगार असून, गेल्या तीन दशकांत त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी १०० पेक्षा अधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे शहर आणि ग्रामीण भागाबरोबरच सातारा, अहिल्यानगर तसेच इतर ठिकाणीही त्याच्याविरुद्ध वाहनचोरीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/a-crane-operator-attempted-to-attack-a-government-employee-in-midc-bhosari-1329916.html">हे सुद्धा वाचा : एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>QR Code Fraud: गणपती-नवरात्राच्या खरेदीत QR कोड स्कॅन करताय? थांबा! एका चुकीने बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/how-fake-qr-codes-and-cashback-scams-can-steal-money-from-your-bank-account-1330144.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Riddhi Vanne]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:25:18 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:25:18 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-85_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[bank accounts]]></category>
		<category><![CDATA[QR Code]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330144</guid>

					<description><![CDATA[QR Code Fraud:  QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करणे सोपे झाले असले तरी त्याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार QR Code Fraud करत आहेत. दुकानातील खरा QR कोड बदलून बनावट QR कोड लावणे किंवा खोट्या लिंकवर नेऊन बँकेची माहिती मिळवणे, अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-85_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="How Fake Qr Codes And Cashback Scams Can Steal Money From Your Bank Account"     /></figure><p>आजकाल चहा प्यायचा असला तरी आपण फोन काढतो आणि <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/technology/explained-why-qr-codes-always-have-3-corner-squares-and-how-they-work-1297613.html">QR</a> </span>स्कॅन करून पैसे देतो. पण याच गोष्टीचा फायदा मात्र चोरट्यांनी घेतला आणि त्याच नाव आहे QR Code फ्रॉड. या फ्रॉडमध्ये अडकलेले पैसे पुन्हा मिळणे फार अवघड असते. आपल्याला वाटतं की, QR कोड खूप सेफ असतात परंतू त्यामागे लपलेले सायबर गुन्हे आपल्याला काही दिसत नाही. याच गोष्टीचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात.</p>
<h3>फ्रॉड नक्की कसं होतं?</h3>
<p>QR कोड म्हणजे एक प्रकारचा चौकोनी बारकोड ज्यामध्ये एक लिंक किंवा UPI आयडी लपलेला असतो. तो कोड वाईट नसून त्यामागे लावलेली लिंक वाईट असू शकते. चोर हे दोन प्रकारे करतात. <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/web-stories/what-is-the-difference-between-a-barcode-and-a-qr-code-in-marathi">QR Code</a></span> Fraud:</p>
<p><strong>पहिला प्रकार &#8211;</strong> दुकानातला QR बदलणे. तुम्ही एखाद्या दुकानात गेलात. तिथे Paytm चा QR लावलाय. चोर काय करतो, त्याच्यावर स्वतःचा बनवलेला खोटा QR चिकटवून येतो. तुम्ही स्कॅन केला की पैसा दुकानदाराकडे नाही तर चोराच्या अकाउंटला जातो. किंवा एका खोट्या वेबसाईटवर तुम्ही जाता आणि तिथे तुमची बँकेची माहिती मागितली जाते. तुम्ही टाकली की बॅक अंकाऊट खाली होते.</p>
<p><strong>दुसरा प्रकार &#8211;</strong> हा सगळ्यात जास्त होतो. तुम्हाला फोन येतो किंवा मेसेज येतो. &#8220;तुम्हाला 5000 चा कॅशबॅक लागलाय&#8221;, &#8220;तुमची लॉटरी लागलीय&#8221;, &#8220;मी OLX वरून बोलतोय, मला तुमचं सामान घ्यायचंय, मी तुम्हाला पैसे पाठवतो&#8221;. मग ते तुम्हाला एक QR कोड पाठवतात आणि सांगतात हा स्कॅन करा आणि UPI पिन टाका म्हणजे पैसे येतील. इथेच सगळे फसतात. RBI सांगते की, कधीही पैसे घ्यायला QR स्कॅन करावा लागत नाही आणि पिन पण टाकावा लागत नाही. पिन फक्त पैसे पाठवताना लागतो. तुम्ही जर पैसे येणार म्हणून पिन टाकला तर तुमच्या खात्यातून पैसे कट होणार.</p>
<p><strong><a title="Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून" href="https://www.navarashtra.com/technology/flipkart-big-billion-days-sale-date-leaked-1329818.html"><span style="color: #0000ff;"> <span class="color-red">Flipkart Big Billion Days Sale Date Leaked</span>: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!</span> </a></strong></p>
<h3>Quishing म्हणजे काय?</h3>
<p>QR + Phishing मिळून Quishing. तुम्ही जेव्हा तो खोटा QR स्कॅन करता, तेव्हा तो तुमच्या फोनमध्ये नकळत एक व्हायरस टाकू शकतो. तो व्हायरस तुमच्या फोनमधले सगळे पासवर्ड, OTP चोरून चोराच्या सर्व्हरवर पाठवतो. तुम्हाला कळत पण नाही आणि तुमचं अकाउंट खाली होतं.</p>
<h3>मग वाचायचं कसं?</h3>
<p>काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर फसवणूक होणार नाही.नाव तपासा &#8211; QR स्कॅन केल्यावर तुमच्या फोनवर कोणाचं नाव येतंय ते बघा. दुकानाच्या नावाशी जुळतंय का ते चेक करा. वेगळं नाव आलं तर लगेच कॅन्सल करा.पिनचा नियम लक्षात ठेवा &#8211; हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. पैसे घ्यायला कधीही पिन लागत नाही. कोणी मागितला तरी देऊ नका.अनोळखी QR ला हात लावू नका &#8211; WhatsApp, Telegram वर आलेले कसलेही QR स्कॅन करू नका. लॉटरी, कॅशबॅकच्या भानगडीत पडू नका.</p>
<p><a title="गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium" href="https://www.navarashtra.com/technology/airtel-ganesh-chaturthi-offer-free-adobe-express-premium-access-1329717.html"><strong> गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium</strong> </a></p>
<p>फुकट कोणीच पैसे देत नाही.ॲप अपडेट ठेवा &#8211; Google Pay, PhonePe, BHIM जे पण वापरता ते नेहमी अपडेट ठेवा. त्यात नवीन सिक्युरिटी येते.फसलाच तर काय करायचं?चुकून जर फसलाच तर घाबरू नका पण लगेच कृती करा. पहिला एक तास खूप महत्त्वाचा असतो, त्याला Golden Hour म्हणतात.लगेच 1930 या नंबरवर फोन करा. हा सायबर हेल्पलाईन नंबर आहे. आणि cybercrime.gov.in या सरकारी वेबसाईटवर जाऊन तक्रार करा. लवकर तक्रार केली तर पोलीस तुमचे पैसे होल्ड करू शकतात.शेवटी एकच सांगतो, तंत्रज्ञान चांगलं आहे पण वापरताना डोळे उघडे ठेवा. स्कॅन करण्याआधी चार वेळा विचार करा. थोडी शंका आली तरी स्कॅन करू नका.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/ugc-net-jun-2026-provisional-answer-key-out-1330064.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:18:02 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:18:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/ugc-net_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[education]]></category>
		<category><![CDATA[UGC net]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330064</guid>

					<description><![CDATA[UGC NET 2026 Provisional Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET जून २०२६ री-एग्जामची प्रोव्हिजनल आन्सर की जाहीर केली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या परीक्षार्थींनी १३ सप्टेंबरपर्यंत ugcnet.nta.nic.in वर आक्षेप नोंदवावा. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/ugc-net_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ugc Net Jun 2026 Provisional Answer Key Out"     /></figure><p>UGC NET 2026 Provisional Answer Key: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET जून २०२६ च्या री-एग्जामची प्रोव्हिजनल उत्तरतालिका जाहीर केली आहे. ही आन्सर की इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी जारी करण्यात आली आहे. उमेदवार त्यांच्या आन्सर की सोबत रेकॉर्ड केलेले रिस्पॉन्स देखील पाहू शकतात. जर एखाद्या प्रश्नाबद्दल किंवा त्याच्या उत्तराबाबत काही आक्षेप असेल, तर NTA ने ठरवून दिलेल्या वेळेत ऑनलाइन आक्षेप नोंदवता येऊ शकतो. री-एग्जाममध्ये सहभागी झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन प्रोव्हिजनल आन्सर की आणि आपली रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट तपासू शकतात.</p>
<h3>३ विषयांसाठी आयोजित झाली होती री-एग्जाम</h3>
<p>UGC NET जून २०२६ री-एग्जाम इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांसाठी ९ आणि १० सप्टेंबर २०२६ रोजी देशातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. प्रश्नपत्रिकेशी संबंधित तक्रारींची समीक्षा केल्यानंतर NTA ने ही परीक्षा पुन्हा घेतली होती. तज्ज्ञ समितीच्या तपासणीमध्ये प्रश्नपत्रिकेत टायपिंगसंबंधित चुका, भाषांतराशी संबंधित अडचणी, काही नावे सुटणे, पुस्तकांच्या नावांमध्ये गडबड आणि प्रश्नांच्या भाषेशी संबंधित समस्या समोर आल्या होत्या. त्यानंतर या तिन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.</p>
<h3>१३ सप्टेंबरपर्यंत नोंदवता येऊ शकतो आक्षेप</h3>
<p>जर एखाद्या उमेदवाराला प्रोव्हिजनल आन्सर की मधील कोणत्याही उत्तरावर शंका असेल, तर तो ऑनलाइन आक्षेप घेऊ शकतो. प्रति प्रश्न आक्षेप नोंदवण्यासाठी २०० रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल. फीचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करता येईल. फी भरण्याची मुदत १३ सप्टेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. NTA ने स्पष्ट केले आहे कि ठरवून दिलेल्या वेळेनंतर कोणतेही आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/industrial-history-of-9-to-5-job-culture-revolution-1329990.html">History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?</a></strong></span></p>
<h3>आक्षेप कसा नोंदवावा?</h3>
<p>1. उमेदवार सर्वात प्रथम UGC NET च्या ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.</p>
<p>2. यानंतर जून २०२६ प्रोव्हिजनल आन्सर की शी संबंधित लिंकवर क्लिक करा.</p>
<p>3. आता विचारलेली लॉगिन माहिती, अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड टाकून लॉगिन करा.</p>
<p>4. यानंतर स्क्रीनवर प्रोव्हिजनल आन्सर की, प्रश्नपत्रिका आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्स दिसेल.</p>
<p>5. उमेदवार आपल्या उत्तरांची पडताळणी केल्यानंतर ज्या प्रश्नावर आक्षेप नोंदवायचा आहे, त्याची निवड करू शकतात.</p>
<p>6. आवश्यक असल्यास संबंधित प्रमाण किंवा कागदपत्रे देखील अपलोड केली जाऊ शकतात.</p>
<p>7. यानंतर प्रति प्रश्न २०० रुपये फी भरून आक्षेप सबमिट करावा लागेल.</p>
<p>8. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन पेज आणि पेमेंट पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/thane-news-municipal-corporation-theatre-recruitment-2026-1330040.html">Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत &#8216;प्रभारी अधिकारी&#8217; पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू</a></strong></span></p>
<h3>तज्ज्ञ समिती करणार आक्षेपांची तपासणी</h3>
<p>उमेदवारांकडून पाठवलेल्या आक्षेपांची तपासणी तज्ज्ञ समिती करेल. जर एखादा आक्षेप योग्य आढळला, तर प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये आवश्यक बदल केले जातील आणि सर्व उमेदवारांसाठी त्या विषयाची आन्सर की या आधारावर सुधारित केली जाईल. अशा स्थितीत त्या प्रश्नावर इतर उमेदवारांना पुन्हा आक्षेप घेण्याची गरज भासणार नाही. तसेच, स्वीकारण्यात आलेल्या आक्षेपासाठी भरलेली २०० रुपयांची फी परत केली जाईल. NTA नुसार, अंतिम आन्सर की लाच निकाल तयार करण्याचा आधार बनवले जाईल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Bank of India: ग्राहकांसाठी बँकिंग होणार आणखी सोपे! UPI Tap &#038; Pay ते AI पेमेंट्स; Bank of India कडून 12 डिजिटल उपक्रम</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/bank-of-india-launches-12-digital-banking-initiatives-at-global-fintech-fest-2026-1330123.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:08:09 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:08:09 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Bank-of-India-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Bank]]></category>
		<category><![CDATA[Bank of India]]></category>
		<category><![CDATA[UPI]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330123</guid>

					<description><![CDATA[Bank of India: बँक ऑफ इंडियाने मुंबईत आयोजित Global FinTech Fest 2026 मध्ये पेमेंट्स, कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग, अनुपालन, ग्राहक सहभाग आणि फिनटेक सहकार्याशी संबंधित 12 डिजिटल उपक्रम सुरू केले. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Bank-of-India-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bank Of India Launches 12 Digital Banking Initiatives At Global Fintech Fest 2026"     /></figure><ul>
<li>Bank of India ची डिजिटल भरारी!</li>
<li>Global FinTech Fest 2026 मध्ये 12 नव्या डिजिटल बँकिंग उपक्रमांचा शुभारंभ</li>
<li>बँकिंगमध्ये AI-CBDCचा नवा अध्याय!</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Bank of India:</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/bank-of-india">बँक ऑफ इंडियाने</a></span> Global FinTech Fest (GFF) 2026 मध्ये डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रात मोठे पाऊल टाकत 12 डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. मुंबईत 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान आयोजित या कार्यक्रमात पेमेंट्स, कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग, अनुपालन, ग्राहक सहभाग आणि फिनटेक सहकार्याशी संबंधित नव्या सुविधा सादर करण्यात आल्या. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांच्या उपस्थितीत बँकेच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.</span><h3>UPI व्यवहारांसाठी नव्या सुविधा</h3>
<p>बँकेने डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात सहा महत्त्वपूर्ण उपक्रम सादर केले आहेत. यातील UPI Help 2.0 द्वारे ग्राहकांना UPI व्यवहारांचा इतिहास पाहणे, तक्रार नोंदवणे आणि तिचा मागोवा घेणे तसेच बँक ऑफ इंडियाच्या खात्यांशी संबंधित UPI मँडेट्सचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. ही सुविधा Omni Neo मोबाइल अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. याशिवाय Transaction Replay सुविधेमुळे ग्राहक पूर्वी केलेला UPI व्यवहार पुन्हा सुरू करू शकतात. बँकेने UPI Tap &amp; Pay on PoS सुविधाही सुरू केली आहे. NFC-सक्षम स्मार्टफोन समर्थित PoS मशीनवर टॅप करून कॉन्टॅक्टलेस UPI पेमेंट करता येणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश" href="https://www.navarashtra.com/business/now-every-plot-will-get-bhu-aadhar-number-property-buyers-new-update-government-launched-dilrmp-3-0-1330066.html"> <span class="color-red">DILRMP 3.0</span>: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश </a></span></p>
<h3>AI एजंट करणार बिल पेमेंट?</h3>
<p>बँकेने UPI आणि RuPay कार्डसाठी AI-सक्षम पेमेंट सोल्यूशन्सही सादर केली आहेत. ग्राहकाने आवश्यक पडताळणी आणि अधिकृतता दिल्यानंतर AI एजंट बिल भरणे, सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण किंवा लहान खरेदी यांसारखी कामे स्वयंचलितपणे करू शकतो. ग्राहकांना या परवानग्या बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असेल. कॉर्पोरेट ग्राहकांसाठी NPCIच्या सहकार्याने IMPS Bulk Payment सुविधाही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मोठ्या संख्येने पेमेंट रिक्वेस्ट एकाचवेळी पाठवता येणार आहेत.</p>
<h3>Programmable CBDC चे वैशिष्ट्य काय?</h3>
<p>डिजिटल करन्सीच्या क्षेत्रात बँक ऑफ इंडियाने User-level Programmable Central Bank Digital Currency (CBDC) सुविधा सुरू केली आहे. डिजिटल टोकन्सचा वापर कोणत्या कारणासाठी, कोणत्या भौगोलिक क्षेत्रात किंवा किती कालावधीपर्यंत करता येईल, अशा विशिष्ट अटी त्यामध्ये निश्चित करता येतात. या तंत्रज्ञानाचा लक्ष्यित अनुदान, मदत निधी, उद्देश-आधारित लाभ आणि Direct Benefit Transfer योजनांसाठी वापर होऊ शकतो. निधी ज्या कारणासाठी देण्यात आला आहे, त्याच कारणासाठी त्याचा वापर होत असल्याची खात्री करण्यास हे तंत्रज्ञान मदत करू शकते.</p>
<h3>Terra Mastercard World Credit Card</h3>
<p>GFF 2026 मध्ये बँकेने Terra Mastercard World Credit Card देखील सादर केले. हे कॉन्टॅक्टलेस इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड असून प्रवास, लाइफस्टाइल आणि जागतिक पेमेंट सुविधांवर भर देण्यात आला आहे. ATM, PoS आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हे कार्ड वापरता येणार आहे. कार्डधारकांना विमानतळ लाउंज प्रवेशासह प्रवास, मनोरंजन, डायनिंग, मोबिलिटी, वेलनेस आणि डिजिटल सबस्क्रिप्शनशी संबंधित विविध लाभ मिळतील. कार्डसाठी इश्यूअन्स शुल्क नाही; मुख्य कार्डाचे वार्षिक सदस्यत्व शुल्क ₹990 आणि अॅड-ऑन कार्डासाठी ₹750 असल्याचे बँकेने म्हटले आहे.</p>
<h3>ATM मधून तत्काळ डेबिट कार्ड</h3>
<p>Hitachiच्या सहकार्याने बँक ऑफ इंडियाने Android-based Cash Recycler Machineचा Proof of Concept सादर केला. पारंपरिक ATM सेवांबरोबर UPI आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉवल, Green PIN निर्मिती आणि रिअल-टाइम डेबिट कार्ड जारी करण्यासारख्या सुविधा या मशीनमध्ये असतील. ग्राहक अर्ज आणि प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून मशीनमधून वैयक्तिकृत फिजिकल डेबिट कार्ड तत्काळ मिळवू शकतील.</p>
<h3>आवाजाद्वारेही करता येणार बँकिंग</h3>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/bank">बँकेने</a></span> E-Kosha 2.0 हे ToneTag-सक्षम Conversational Banking सोल्यूशनही सादर केले. यामुळे ग्राहकांना आवाजाच्या माध्यमातून बँकेशी संवाद साधता येईल. भविष्यात खातेविषयक सेवा, पेमेंट्स, निधी हस्तांतरण, कर्ज, विमा, गुंतवणूक आणि ग्राहक सेवांपर्यंत या प्रणालीचा विस्तार होऊ शकतो. यासोबत ALPHA PLUS, FinTech Connect Portal आणि Markytics यांसारखे प्लॅटफॉर्मही बँकेने सादर केले आहेत. FinTech Connect Portal द्वारे फिनटेक कंपन्यांना कोणतेही शुल्क न देता बँकेसमोर प्रस्ताव सादर करता येणार आहेत. बँक ऑफ इंडियाच्या मते, या सर्व उपक्रमांमागे भविष्यासाठी सज्ज, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बँकिंग परिसंस्था विकसित करण्याचा उद्देश आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत" href="https://www.navarashtra.com/business/employees-can-withdraw-up-to-75-pf-after-completing-1-year-of-service-1329896.html"> <span class="color-red">EPFO New PF Withdrawal Rules</span>: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं? </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/bhandara/bhandara-farmer-suicide-cases-government-aid-marathi-news-1330102.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 17:01:59 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 17:01:59 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-16-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[भंडारा]]></category>
		<category><![CDATA[Bhandara]]></category>
		<category><![CDATA[Farmer Sucide]]></category>
		<category><![CDATA[Farmers]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330102</guid>

					<description><![CDATA[धान उत्पादक भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट कायम आहे. 2003 ते 2024 दरम्यान 781 घटनांपैकी 476 प्रकरणे अपात्र ठरली, तर 2025 आणि 2026 मध्येही आत्महत्यांच्या घटना सुरूच असल्याचे शासकीय आकडेवारीतून समोर आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-16-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bhandara Farmer Suicide Cases Government Aid Marathi News"     /></figure><ul>
<li data-section-id="1kj57d9" data-start="2733" data-end="2840"><em>भंडाऱ्यात 21 वर्षांत 781 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली, मात्र केवळ 305 प्रकरणे मदतीस पात्र ठरली आहेत.</em></li>
<li data-section-id="ebo9pk" data-start="2841" data-end="2948"><em>2026 मध्ये नोंदलेल्या 10 आत्महत्यांपैकी फक्त 2 कुटुंबांना प्रत्येकी ₹1 लाखांची शासकीय मदत मिळाली आहे.</em></li>
<li data-section-id="143dre3" data-start="2949" data-end="3056"><em>नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जफेडीचा तगादा यांसह विविध कारणांची चौकशी करून मदतीची पात्रता ठरवली जाते.</em></li>
</ul><span class="bullet-text">धान उत्पादक जिल्ह्यात शेतकरी <a href="https://www.navarashtra.com/topic/sucide">आत्महत्यांचा</a> प्रश्न अद्यापही गंभीर आहे. उपलब्ध शासकीय विवरणानुसार २००३ ते २०२४ या २१ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात ७८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. यापैकी ३०५ प्रकरणे मदतीस पात्र ठरली, तर तब्बल ४७६ प्रकरणे अपात्र ठरली. म्हणजेच नोंद झालेल्या आत्महत्यांपैकी सुमारे ६१ टक्के प्रकरणे शासकीय मदतीच्या निकषांत बसली नाहीत. त्यानंतर २०२५ मध्ये ५० आणि जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत आणखी १० आत्महत्यांची नोंद झाली. २०२६ मधील १० प्रकरणांपैकी केवळ २ प्रकरणे पात्र ठरली असून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांची मदत देण्यात</span><p><strong>कारणांचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक</strong></p>
<p>शेतकरी आत्महत्येमागे केवळ एकच कारण असते असे नाही. शेतीतील नुकसान, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींसोबत कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक परिस्थितीही कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची चौकशी करताना सर्व संबंधित बाबींचा संवेदनशीलपणे विचार होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये ५६ आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी ३२ प्रकरणे पात्र ठरली होती. २०१६ मध्ये ५४ पैकी ४१ प्रकरणे पात्र ठरली. मात्र २०२३ मध्ये ५६ पैकी केवळ १४ आणि २०२४ मध्ये ६० पैकी १३ प्रकरणे पात्र ठरली.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/career/education-ministry-steps-student-mental-health-suicide-prevention-1299909.html"><span class="color-red">Suicide Prevention</span>: विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ; केंद्र सरकारने कोणता तोडगा काढला? जाणून घ्या सविस्तर..</a></p>
<p><strong>एक लाखाची मदत</strong><strong>, </strong><strong>मात्र निकषांची कसोटी कायम</strong></p>
<p>पात्र ठरलेल्या <a href="https://www.navarashtra.com/topic/farmers">शेतकरी</a> आत्महत्या प्रकरणांमध्ये वारसांना शासनाकडून एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. जिल्ह्यात २००३ ते २०२४ या कालावधीत पात्र ठरलेल्या ३०५ प्रकरणांसाठी एकूण ३०५ लाख रुपये, म्हणजेच ३ कोटी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याची नोंद आहे. २०२५ मध्ये ५० आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी १४ प्रकरणे पात्र ठरली, तर ३६ प्रकरणे अपात्र ठरली. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत १० आत्महत्यांची नोंद झाली असून त्यापैकी २ प्रकरणे पात्र आणि ८ प्रकरणे अपात्र ठरली आहेत.</p>
<p>५ सयमानुसार प्रत्येक प्रकरणाची रितसर चौकशी तसेच संबंधित कागदपत्रांची केल्यानंतरच पडताळणी निर्धारित निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र प्रकरणांना आर्थिक मदत दिली जाते. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या १० प्रकरणांपैकी पात्र ठरलेल्या प्रकरणांतील कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे.- मनोहर चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/career/neet-exam-stress-student-suicide-cases-kota-coaching-stress-paper-leak-marathi-news-1255620.html"><span class="color-red">NEET Exam Stress</span>: नीट परीक्षेच्या तणावातून ‘या’ राज्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; एकदा वाचाच धक्कादायक रिपोर्ट</a></p>
<p><strong>अपात्रतेची कारणे काय ?</strong></p>
<p>शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर घटना शासकीय मदतीसाठी निर्धारित निकषांमध्ये बसते का, याची चौकशी केली जाते. नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कर्जफेडीचा तगादा हे पात्रतेच्या तपासणीतील प्रमुख निकष आहेत. आत्महत्येचा संबंध या निकषांशी असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास प्रकरण मदतीस पात्र ठरते. याउलट आत्महत्येचे कारण निर्धारित निकषांशी संबंधित नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास प्रकरण अपात्र ठरू शकते. महसूल आणि पोलिस यंत्रणेकडून शेतीची स्थिती, कर्जाची माहिती, उपलब्ध कागदपत्रे आणि आत्महत्येच्या कारणांचा तपास केला जातो. त्यानंतर प्रकरणाची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया पार पडते.</p>
<p>धान उत्पादक शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी धान पिकावर अवलंबून आहेत. मात्र वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता, नापिकी, कर्जाचा भार, धानाच्या विक्रीतील अडचणी आणि बाजारपेठेतील चढ-उतार यामुळे शेतीचे अर्थकारण अनेकदा अडचणीत येते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी&#8230;&#8217;; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mangal-prabhat-lodha-said-providing-employment-opportunities-to-youth-is-social-responsibility-1330093.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:58:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:58:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T164317.860_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Mangal Prabhat Lodha]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<category><![CDATA[New employment]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330093</guid>

					<description><![CDATA[Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. हे स्वप्न आता टप्प्याटप्प्याने साकार होताना दिसत असून, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असेही लोढा यांनी सांगितले. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T164317.860_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mangal Prabhat Lodha Said Providing Employment Opportunities To Youth Is Social Responsibility"     /></figure><ul>
<li><em><strong>उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचा रोजगार मेळाव्याला पाठिंबा</strong></em></li>
<li><em><strong>येत्या २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’</strong></em></li>
<li><em><strong>रोजगार उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचे काम नसून, आपले सामाजिक उत्तरदायित्व</strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई/Mangal Prabhat Lodha:</strong> युवकांना <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/new-employment">रोजगार</a> </strong></span>उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचे काम नसून, आपले सामाजिक उत्तरदायित्व आहे. देशात आज शांतता आणि स्थैर्याचे वातावरण आहे त्यामुळे उद्योगधंदे, व्यापार तसेच कुटुंबव्यवस्था सुरळीतपणे सुरू आहे. महाराष्ट्रात बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी त्याचवेळी रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, अनेकदा नोकरीच्या मुलाखतीला गेल्यानंतर आवश्यक कौशल्ये किंवा आत्मविश्वासाच्या अभावामुळे युवक काही बाबतीत कमी पडतात आणि त्यांना अपेक्षित रोजगार मिळत नाही, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mangal-prabhat-lodha">मंगल प्रभात लोढा</a> </strong></span>यांनी केले.</span><p>येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभाग आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ‘एम्प्लॉयर राऊंड टेबल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.</p>
<p>मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले की, आज प्रत्येक युवकाचे चांगल्या नोकरीचे स्वप्न आहे. विशेषतः कौशल्याधारित क्षेत्रातील रोजगाराच्या संधींकडेही युवकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. परदेशात कौशल्याधारित क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना चांगले वेतन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील युवकांना कौशल्याधारित आणि चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mangal-prabhat-lodha-said-education-sector-experts-should-adopt-a-municipal-school-and-contribute-its-progress-1323156.html">‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन</a></strong></span></p>
<p>महाराष्ट्रातील नामांकित ३२ उद्योग व आस्थापना विभागाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. येत्या रोजगार मेळाव्याबाबत उद्योग व आस्थापनांच्या काही सूचना, हरकती किंवा अडचणी असल्यास त्यांनी त्या लवकरात लवकर कळवाव्यात. कौशल्य विकास विभागाच्या वतीने उद्योग व आस्थापनांसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित उद्योग व आस्थापनांनी हा अर्ज लवकरात लवकर भरून नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कंपनीला तांत्रिक अडचण किंवा समस्या उद्भवल्यास त्यांनी कौशल्य विकास विभाग अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योग व आस्थापनांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले.</p>
<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्याचप्रमाणे राज्याच्या विकासासाठी आपणही आपल्या परीने हातभार लावला पाहिजे, अशी मानसिकता प्रत्येक कंपनीमध्ये असली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. हे स्वप्न आता टप्प्याटप्प्याने साकार होताना दिसत असून, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असेही लोढा यांनी सांगितले.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Industry and Government must work together to create an employment ecosystem that responds to the needs of a changing economy. At the Employer Round Table in Mumbai, we engaged with industry representatives to understand their hiring requirements, emerging workforce needs and the… <a href="https://t.co/oLj54wgUh2">pic.twitter.com/oLj54wgUh2</a></p>
<p>— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) <a href="https://x.com/MPLodha/status/2098319660022112373">September 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या रिक्त जागांची माहिती आम्हाला द्यावी. त्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेले योग्य युवक-युवती आम्ही उपलब्ध करून देऊ. महाराष्ट्रातील युवक-युवती आपलेच आहेत. त्यांना प्रेम, सहकार्य आणि योग्य संधी देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील कंपन्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे. रामराज्य निर्माण करणे आपल्या हातात नसले, तरी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे नक्कीच आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या दिशेने निश्चितच एक पाऊल पुढे टाकता येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mangal-prabhat-lodha-drugs-free-mumbai-ganeshotsav-malabar-hill-1305541.html">गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन</a></strong></span></p>
<p>याप्रसंगी, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त अमित सैनी यांनी पीपीटी सादर करून उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींना रोजगार मेळाव्याची इंतभूत माहिती दिली. यावेळी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे देखील उपस्थित होते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/brics-summit-russia-ukraine-war-india-can-play-big-role-says-russian-lawmaker-abhay-singh-1330091.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:52:04 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:52:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Russia-Ukraine-war-India-mediation-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Brics Council]]></category>
		<category><![CDATA[India news]]></category>
		<category><![CDATA[Russia Ukraine War]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330091</guid>

					<description><![CDATA[BRICS Summit 2026 : दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद सुरू असताना, संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या राजनैतिक कौशल्यावर लागले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अनेक प्रमुख जागतिक नेते राजधानीत जमले असून, युक्रेन युद्ध हा चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.  ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Russia-Ukraine-war-India-mediation-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Brics Summit Russia Ukraine War India Can Play Big Role Says Russian Lawmaker Abhay Singh"     /></figure><ul>
<li><span id="p-rc_df4b5439bc35b60f-550" data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0"><span class="citation-2040 citation-end-2040">भारताच्या मध्यस्थीवर भर</span></b></span></li>
<li><span id="p-rc_df4b5439bc35b60f-551" data-path-to-node="1,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0"><span class="citation-2038 citation-end-2038">द्विपक्षीय संबंध आणि ऐतिहासिक मैत्री</span></b></span></li>
<li><span id="p-rc_df4b5439bc35b60f-552" data-path-to-node="1,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,2,0" data-index-in-node="0"><span class="citation-2036 citation-end-2036">संवादातून युद्धाचा अंत</span></b></span></li>
</ul>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-555" data-path-to-node="6"><span class="citation-2030 citation-end-2030">सध्या जागतिक राजकारणात भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणि राजनैतिक कौशल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.</span> रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जगभरात आर्थिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. <span class="citation-2029 citation-end-2029">हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत.</span> <span class="citation-2028 citation-end-2028">या संपूर्ण पार्श्वभूमीवर, रशिया-युक्रेन युद्धात तोडगा काढण्यासाठी आणि दोन्ही देशांना चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी भारत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा सूर रशियाच्या राजकीय वर्तुळातून उमटत आहे.</span></p>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-556" data-path-to-node="7">दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या &#8216;ब्रिक्स&#8217; (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/brics-council">BRICS Summit 2026</a></span>) परिषदेदरम्यान या मुद्द्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिषदेच्या निमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह जगभरातील अनेक प्रमुख जागतिक नेते एकत्र आले आहेत. <span class="citation-2027 citation-end-2027">जागतिक शांतता, आर्थिक सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा होत असताना, युक्रेन युद्धाचा विषय केंद्रस्थानी राहिला आहे.</span> भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच संवादाच्या मार्गाने शांतता प्रस्थापित करण्याचे समर्थन केले आहे. <span class="citation-2026 citation-end-2026">याच धोरणाचा पुनरुच्चार करत रशियातील भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी अभय कुमार सिंह यांनी भारताच्या संभाव्य भूमिकेबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.</span></p>
<h3 id="p-rc_df4b5439bc35b60f-557" data-path-to-node="8"><b data-path-to-node="8" data-index-in-node="0"><span class="citation-2025 citation-end-2025">अभय कुमार सिंह यांचे विधान आणि भारताची राजनैतिक क्षमता</span></b></h3>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-558" data-path-to-node="9"><span class="citation-2024 citation-end-2024">रशियाच्या कुर्स्क (Kursk) प्रांतातील विधानमंडळात प्रतिनिधी (Deputat) म्हणून काम पाहणारे आणि रशियाच्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित असणारे अभय कुमार सिंह यांनी भारत-रशिया संबंधांवर आणि युक्रेन संकटावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.</span> <span class="citation-2023 citation-end-2023">जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी आणि दोन्ही देशांना कराराच्या जवळ आणण्यासाठी भारताने अधिक सक्रिय भूमिका बजावावी अशी रशियाची अपेक्षा आहे का, तेव्हा त्यांनी भारताच्या जागतिक क्षमतेचा गौरव केला.</span></p>
<p data-path-to-node="9"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/project-a119-us-secret-plan-to-nuke-the-moon-explained-1330009.html"> Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?</a></span></strong></p>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-559" data-path-to-node="10">अभय कुमार सिंह म्हणाले, &#8220;रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी भारत मोठी आणि निर्णायक भूमिका बजावू शकतो.&#8221; <span class="citation-2022 citation-end-2022">त्यांच्या मते, भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर एक तटस्थ, शांतताप्रिय आणि जबाबदार राष्ट्र म्हणून आहे.</span> <span class="citation-2021 citation-end-2021">त्यामुळेच भारत दोन्ही देशांमध्ये एक पूल म्हणून काम करू शकतो आणि शांततेसाठी योग्य वातावरण निर्माण करू शकतो.</span></p>
<h3 id="p-rc_df4b5439bc35b60f-560" data-path-to-node="11"><b data-path-to-node="11" data-index-in-node="0"><span class="citation-2020 citation-end-2020">&#8220;इतिहासा साक्षी आहे, प्रत्येक युद्धाचा अंत करारानेच होतो&#8221;</span></b></h3>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-561" data-path-to-node="12"><span class="citation-2019 citation-end-2019">युद्धाच्या भवितव्याविषयी बोलताना अभय कुमार सिंह यांनी ऐतिहासिक दाखला दिला.</span> ते म्हणाले, &#8220;जर आपण मानवी इतिहासाकडे पाहिले, तर हे स्पष्ट होते की जगात झालेले कोणतेही युद्ध हे केवळ लष्करी बळावर कायमचे संपलेले नाही. शेवटी सर्व युद्धे शांतता करार आणि संवादाद्वारेच संपली आहेत. त्यामुळे रशिया-युक्रेन संघर्षाचा अंतदेखील करारानेच होणार आहे.&#8221;</p>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-562" data-path-to-node="13"><span class="citation-2018 citation-end-2018">त्यांनी पुढे नमूद केले की, जर भारताने रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना परस्परांच्या हिताच्या आणि सन्मानजनक अटी देऊ केल्या, तर दोन्ही देश त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतात.</span> <span class="citation-2017 citation-end-2017">भारताचे दोन्ही देशांशी असलेले संबंध लक्षात घेता, भारत या करारात अत्यंत महत्त्वाची मध्यस्थ म्हणून भूमिका बजावू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</span></p>
<p data-path-to-node="13"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/mongolia-president-ukhnaagiin-khurelsukh-bench-presses-100-kg-viral-video-2026-1330076.html">Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL</a></span></strong></p>
<h3 id="p-rc_df4b5439bc35b60f-563" data-path-to-node="14"><b data-path-to-node="14" data-index-in-node="0"><span class="citation-2016 citation-end-2016">भारत-रशिया मैत्री: पिढ्यानपिढ्या चालत आलेला ठेवा</span></b></h3>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-564" data-path-to-node="15">या चर्चेदरम्यान अभय कुमार सिंह यांनी भारत आणि रशिया यांच्यातील पारंपरिक मैत्रीवरही भाष्य केले. <span class="citation-2015 citation-end-2015">ते म्हणाले की, भारत आणि रशियामधील संबंध हे केवळ दोन सरकारांमधील औपचारिक करारांपुरते मर्यादित नाहीत.</span> <span class="citation-2014 citation-end-2014">हे नाते पिढ्यानपिढ्या चालत आलेले, विश्वासावर आधारित आणि ऐतिहासिक आहे.</span> <span class="citation-2013 citation-end-2013">कठीण प्रसंगात रशिया नेहमीच भारताच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भारतानेही जागतिक मंचावर रशियासोबत समतोल संबंध राखले आहेत.</span></p>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-565" data-path-to-node="16">नवी दिल्लीत होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकांमुळे आणि राष्ट्रप्रमुखांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी, आर्थिक, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणखी मजबूत होईल. <span class="citation-2012 citation-end-2012">बहुध्रुवीय जगात (Multipolar World) भारत आणि रशियाचे सहकार्य हे केवळ आशियासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.</span></p>
<h3 data-path-to-node="17"><b data-path-to-node="17" data-index-in-node="0">ब्रिक्स परिषद आणि जागतिक पटलावर भारताची भूमिका</b></h3>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-566" data-path-to-node="18"><span class="citation-2011 citation-end-2011">&#8216;ब्रिक्स&#8217; हा मंच जागतिक अर्थव्यवस्थेला आणि राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.</span> <span class="citation-2010 citation-end-2010">पाश्चात्य देशांच्या आर्थिक दबावाला उत्तर देण्यासाठी आणि विकसनशील देशांचा आवाज उठवण्यासाठी ब्रिक्सचे देश एकत्र आले आहेत.</span> <span class="citation-2009 citation-end-2009">या परिषदेच्या निमित्ताने भारताने घेतलेली शांततेची भूमिका जागतिक पातळीवर कौतुकास्पद ठरत आहे.</span></p>
<p id="p-rc_df4b5439bc35b60f-567" data-path-to-node="19"><span class="citation-2008 citation-end-2008">रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अन्नसुरक्षा, इंधन पुरवठा आणि पुरवठा साखळीवर (Supply Chain) गंभीर परिणाम झाला आहे.</span> <span class="citation-2007 citation-end-2007">अशा वेळी भारतासारख्या प्रभावी देशाने मध्यस्थी केली, तर संपूर्ण जगाला त्याचा दिलासा मिळू शकतो.</span> <span class="citation-2006 citation-end-2006">अभय कुमार सिंह यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या मुत्सद्देगिरीला आणि मध्यस्थीच्या शक्यतांना पुन्हा एकदा नवे बळ मिळाले आहे.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/rohit-pawar-demands-tukaram-mundhe-or-v-radha-as-mpsc-chairman-after-students-protest-1330104.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:51:30 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:51:30 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Rohit-Pawar-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[MPSC]]></category>
		<category><![CDATA[mpsc news]]></category>
		<category><![CDATA[rohit pawar]]></category>
		<category><![CDATA[Tukaram Mundhe]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330104</guid>

					<description><![CDATA[Rohit Pawar: एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी सरकारने समिती नेमल्याचे स्वागत करत आमदार रोहित पवार यांनी केवळ समिती किंवा एसआयटी स्थापन करून प्रश्न सुटणार नसल्याचे म्हटले आहे. एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी....]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Rohit-Pawar-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Rohit Pawar Demands Tukaram Mundhe Or V Radha As Mpsc Chairman After Students Protest"     /></figure><ul>
<li>एमपीएससी विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार</li>
<li>विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा</li>
<li>अध्यक्षपदी तुकाराम मुंढे, व्ही. राधांसारख्या सक्षम अधिकाऱ्याची नियुक्तीची मागणी</li>
</ul><span class="bullet-text"><strong>छत्रपती संभाजीनगर:</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mpsc-exam">एमपीएससीच्या</a></span> परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारने समिती नेमली, त्याचे स्वागत आहे. मात्र केवळ समिती किंवा एसआयटी नेमून प्रश्न सुटणार नाही. एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आ. रोहित पवारांनी (Rohit Pawar) शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात केली.</span><h3>छत्रपती संभाजीनगर शहरात आक्रोश मोर्चा</h3>
<p>महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात आणि कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थ्यांनी गुरुवारी (११) छत्रपती संभाजीनगर शहरात आक्रोश मोर्चा काढला. आमखास मैदानापासून सुरू झालेला मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. त्यानंतर दिल्लीगेट येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. वर्ग ‘क’ची परीक्षा नोव्हेंबरमध्येच घेण्यात यावी, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, तसेच मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/mpsc-group-c-preliminary-exam-2026-postponed-new-dates-1329311.html">MPSC गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली! आता ‘या’ नवीन तारखेला होणार परीक्षा</a></span></p>
<p>यावेळी आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थी नेत्यांनी, एमपीएससीच्या कारभाराबाबतच्या आपल्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनीही जात-पात, पक्ष आणि संघटनांचे मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा दिल्यास त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन पवार यांनी केले.</p>
<h3>पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात</h3>
<p>मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mumbai-police">पोलिसांचा</a> </span>मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यापूर्वी पुण्यात, छत्रपती संभाजीनगर येथे दोनदा, सोलापूर, सातारा येथे विद्यार्थ्यांचा मोर्चा निघाला. उद्या (शनिवारी) लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली.</p>
<h3>एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा</h3>
<p>अनेक प्रकरणांमध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली मात्र वर्षानुवर्षे कारवाई झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारने एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, माझ्याकडे काम नाही म्हणून मी पेपरफुटीवर बोलतो, अशी टीका केली जाते. मात्र सरकारनेच काही परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचे मान्य केले आहे. वर्ग ‘क’ची परीक्षा पुढे ढकलावी लागली, हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/mpsc-students-protest-chhatrapati-sambhajinagar-paper-leak-2026-1327724.html">विद्यार्थ्यांच्या रोषाची धग वाढली! MPSC च्या कारभाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Poha Jaggery Modak Recipe: बाप्पांसाठी झटपट मोदक! पोहे आणि गुळापासून १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट मोदक</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/make-delicious-modaks-from-flattened-rice-and-jaggery-in-10-minutes-1329992.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Riddhi Vanne]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:47:11 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:47:11 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-84_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[lifesytle news]]></category>
		<category><![CDATA[lifesytyle]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329992</guid>

					<description><![CDATA[Poha Jaggery Modak Recipe: गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक हा आवर्जून केला जातो. यंदा नेहमीच्या उकडीच्या, तळणीच्या किंवा खव्याच्या मोदकांपेक्षा पोहे आणि गुळापासून तयार होणारे मऊसूत मोदक नक्की ट्राय करता येतील. ही रेसिपी सोपी असून त्यासाठी जास्त साहित्याचीही गरज नाही.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-84_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Make Delicious Modaks From Flattened Rice And Jaggery In 10 Minutes"     /></figure><ul>
<li data-section-id="jk4rn6" data-start="1137" data-end="1189"><strong data-start="1139" data-end="1189">पोहे आणि गुळापासून बनवा मऊसूत आणि चविष्ट मोदक.</strong></li>
<li data-section-id="lwneh9" data-start="1190" data-end="1244"><strong data-start="1192" data-end="1244">रेसिपीसाठी लागणारं बहुतांश साहित्य घरातच उपलब्ध.</strong></li>
<li data-section-id="tsowav" data-start="1245" data-end="1303" data-is-last-node=""><strong data-start="1247" data-end="1303" data-is-last-node="">गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी झटपट आणि हटके पर्याय.</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p>गणपती बाप्पा आले की घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. नैवेद्य म्हटलं की <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/web-stories/why-does-the-modak-have-this-specific-shape-find-out-the-reason">मोदक</a> </span>हा येतोच. घरात सहसा तळणीचे, उकडीचे किंवा खव्याचे मोदक तयार केले जातात. आता मात्र आपण अजून एका प्रकारचे मोदक आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.आता पोहे आणि गुळापासून तयार करा एकदम मऊसूत मोदक. करायला एकदम सोपो आणि खायला एकच नंबर लागतात. या मोदकाचं खास म्हणजे याला जास्त सामान लागत नाही. आणि चव तर अशी की बाप्पा पण खुश होतील. चला तर मग रेसिपी बघूया.लागणारं सामान काय?हे मोदक करायला बाजारात जायची गरजच नाही. सगळं सामान घरातच असतं. Poha Jaggery Modak Recipe:</p>
<p><strong>साहित्य</strong></p>
<ul>
<li>एक वाटी <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/lifestyle/perfect-soft-cooked-poha-easy-recipe-1231610.html">पोहे</a></span></li>
<li>एक वाटी दूध</li>
<li>पाऊण वाटी गूळ किसलेला</li>
<li>एक चमचा साजूक तूप</li>
<li>अर्धी वाटी सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड नारळ</li>
<li>थोडं मीठ</li>
<li>वेलची आणि जायफळ पूड</li>
<li>थोडे काजू बदामाचे तुकडे आणि मोदकाचा साचा</li>
</ul>
<h3>कृती</h3>
<h3>पोहे शिजवून घेणे</h3><span class="bullet-text">सगळ्यात आधी पोहे स्वच्छ करून घ्या. पोह्यात बारीक कचरा असतो तो काढून टाका. दोन तीन वेळा चाळून घ्या. हवं तर एकदा पाण्याने धुवून पण घेऊ शकता.आता एक कढई घ्या, त्यात एक वाटी दूध टाका आणि त्यातच पोहे टाका. गॅस एकदम बारीक ठेवा. मोठा गॅस केला तर दूध लगेच खाली लागेल. दोन तीन मिनिटं हलवत राहा. पोहे दुधात मऊ होतील आणि सगळं दूध पिऊन घेतील. थोडं झाकण ठेवलं तर अजून मऊ होतात. दूध पूर्ण आटलं की गॅस बंद करून टाका.</span><h3>गूळ मिक्स करणे</h3>
<p>पोहे थोडे गार झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात पाऊण वाटी किसलेला गूळ टाका. अख्खा गूळ टाकू नका, किसून टाका म्हणजे पटकन मिक्स होईल. गोड किती हवंय त्यानुसार गूळ कमी जास्त करू शकता.आता मिक्सरमध्ये फिरवून घ्या. एकदम मऊ आणि चिकट असं मिश्रण तयार होईल. यात साखर अजिबात टाकायची नाही. गुळामुळेच छान रंग आणि गोडवा येतो.</p>
<h3>नारळ भाजून घेणे</h3>
<p>आता परत कढई गॅसवर ठेवा. त्यात एक चमचा तूप टाका. तूप गरम झालं की त्यात अर्धी वाटी नारळ टाका. फक्त दोन मिनिटं परता. जास्त लाल करायचं नाही. तुमच्याकडे डेसिकेटेड नारळ नसेल तर साधं सुकं खोबरं किसून टाका, तरीही चालतं. ओला नारळ पण चालेल.नारळ थोडा परतला की त्यात आपलं पोहे आणि गुळाचं मिश्रण टाका. आता सगळं मंद गॅसवर चार पाच मिनिटं परता. सारखं हलवत राहा नाहीतर खाली लागेल. हळू हळू ते घट्ट होईल आणि कढई सोडायला लागेल.याच वेळी त्यात चिमूटभर मीठ टाका. गोडात थोडं मीठ टाकलं की चव अजून खुलते. मग वेलची पूड आणि थोडं जायफळ किसून टाका. गूळ आणि जायफळची जोडी एकदम भारी लागते. आवडत असतील तर काजू बदामाचे काप पण टाकू शकता.</p>
<h3>मोदक कसे वळायचे?</h3>
<p>मिश्रण थोडं गार झालं की हाताला थोडं तूप लावा. मोदकाच्या साच्याला पण आतून तूप लावा. मग थोडं थोडं मिश्रण साच्यात भरा आणि दाबा. साचा उघडला की मस्त आकाराचा मोदक बाहेर येईल. साचा नसेल तर हातानेच छोटे लाडू वळले तरी चालतात, बाप्पाला आकारापेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. हे मोदक फ्रिजमध्ये 2 दिवस आरामात टिकतात. ऐनवेळी पाहुणे आले किंवा नैवेद्यासाठी काही गोड हवं असेल तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. खवा, मावा काहीच न लागता, कमी वेळात आणि कमी खर्चात तयार होणारे हे गूळ-पोह्याचे मोदक एकदा नक्की करून बघा.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>US Open 2026: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/us-open-2026-aryna-sabalenka-vs-elena-rybakina-womens-final-1330085.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:45:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:45:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/us-open-final_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Aryna Sabalenka]]></category>
		<category><![CDATA[International Tennis Tournament]]></category>
		<category><![CDATA[USA]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330085</guid>

					<description><![CDATA[Sabalenka Rybakina Reached Final Of US open 2026:  यूएस ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात आर्यना सबालेन्का आणि एलेना रायबाकिना आमनेसामने असतील. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी सबालेन्काने जेसिका पेगुलाला, तर रायबाकिनाने कोको गॉफला पराभूत केले. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/us-open-final_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Us Open 2026 Aryna Sabalenka Vs Elena Rybakina Womens Final"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>सबालेन्काचा पेगुलावर विजय</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>रायबाकिना गॉफला दिला धक्का</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>आता जेतेपदासाठी थेट लढत</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<p style="text-align: justify;">यूएस ओपन २०२६ (US Open 2026) च्या स्पर्धेचे महिला एकेरीच्या अंतिम सामन्याचे चित्र आता अधिक स्पष्ट झाले आहे. अव्वल मानांकित <a href="https://www.navarashtra.com/topic/aryna-sabalenka">आर्यना सबालेन्का</a> आणि कझाकस्तानची एलेना रायबाकिना विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. <a href="https://www.navarashtra.com/topic/usa">अमेरिकेच्या</a> कोको गॉफ आणि जेसिका पेगुला यांचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला आहे.</span><p><a title="IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान" href="https://www.navarashtra.com/sports/shree-charani-fastest-indian-50-t20i-wickets-ind-w-vs-ban-w-1329902.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">IND vs BAN</span>: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">सबालेन्काने पेगुलाला सरळ सेट्समध्ये केले पराभूत</h3>
<p style="text-align: justify;">आर्थर ॲश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, सबालेन्काने तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाचा ७-५, ६-२ असा पराभव केला. या विजयामुळे, ती सलग तिसऱ्या यूएस ओपन विजेतेपदापासून फक्त एक विजय दूर आहे. सबालेन्काने संपूर्ण सामन्यात आपल्या सर्व्हिस आणि शक्तिशाली ग्राऊंडस्ट्रोक्सचा उत्कृष्टपणे वापर केला. तिने पेगुलाला कमबॅक करण्याची कोणतीही संधी दिली नाही.</p>
<p style="text-align: justify;">पहिला सेट दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीचा झाला. १२व्या गेमपर्यंत दोघींनीही आपली सर्व्हिस राखली होती. त्यावेळी सबालेन्का ६-५ ने आघाडीवर होती. त्यानंतर तिने आक्रमक खेळ करत पेगुलावर दबाव टाकला आणि तो सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही सबालेन्काने सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला. तिने पेगुलाच्या दुसऱ्या सर्व्हिसवर हल्ला चढवला आणि एका शानदार फोरहँडने सर्व्हिस ब्रेक मिळवून ३-१ अशी आघाडी घेतली. आठव्या गेममध्ये, पेगुलाचा रिटर्न लांब गेल्याने सबालेन्काला मॅच पॉइंट मिळाला. या सामन्यात सबालेन्काने सात एस आणि २९ विनर्स मारले, जी या स्पर्धेतील तिच्या सर्वोत्तम कामगिरींपैकी एक होती.</p>
<h3 style="text-align: justify;">रायबाकिनाने गॉफला हरवून अंतिम फेरीत मारली धडक</h3>
<p style="text-align: justify;">दुसऱ्या उपांत्य फेरीत अमेरिकन कोको गॉफचा सामना एलेना रायबाकिनाशी झाला. गॉफने पहिला सेट ६-३ ने जिंकून सामन्याची शानदार सुरुवात केली. परंतु, त्यानंतर रायबाकिनाने जोरदार पुनरागमन करत दुसरा सेट ६-४ ने जिंकून सामना निर्णायक सेटमध्ये नेला. रायबाकिनाने तिसरा सेटही ६-४ ने जिंकून गॉफला ३-६, ६-४, ६-४ ने पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची रायबाकिनाची ही पहिलीच वेळ आहे. तिने आतापर्यंत दोन ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. २०२२ मध्ये रायबाकिनाने विम्बल्डन आणि २०२६ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली.</p>
<h3 style="text-align: justify;">सबालेंका विरुद्ध रायबाकिना</h3>
<p style="text-align: justify;">यूएस ओपन २०२६ महिला एकेरीचा अंतिम सामना आता सबालेन्का आणि रायबाकिना यांच्यात खेळला जाईल. सबालेन्का तिच्या सलग तिसऱ्या विजेतेपदासाठी मैदानात उतरतील, तर रायबाकिना ट्रॉफीवर आपले नाव कोरण्याचे प्रयत्न करेल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री" href="https://www.navarashtra.com/sports/ind-w-beat-ban-w-womens-asia-cup-2026-india-reach-final-1329871.html"> <span class="color-red">IND vs BAN</span>: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>हुंडाई क्रेटा, अल्कझार आणि क्रेटा EV चे ‘Lounge Editions’ लाँच; किंमत ₹19.21 लाखांपासून सुरु</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/hyundai-creta-alcazar-creta-ev-lounge-editions-launched-auto-news-marathi-1330092.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:41:41 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:41:41 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-15-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[cars]]></category>
		<category><![CDATA[Electric Cars]]></category>
		<category><![CDATA[Hyundai]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330092</guid>

					<description><![CDATA[हुंडाईने आपल्या लोकप्रिय SUV रेंजमध्ये Lounge Editions सादर केले असून क्रेटा, अल्काझार आणि क्रेटा EV मध्ये खास डिझाइन आणि मनोरंजन फीचर्स जोडले आहेत. या तिन्ही मॉडेल्सच्या किंमती ₹19.21 लाखांपासून सुरू होतात.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-15-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Hyundai Creta Alcazar Creta Ev Lounge Editions Launched Auto News Marathi"     /></figure><ul>
<li data-section-id="186671h" data-start="2845" data-end="2948"><em><strong data-start="2847" data-end="2948">क्रेटा Lounge Edition मध्ये 11.6-इंच रिअर स्क्रीनसह पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत.</strong></em></li>
<li data-section-id="1vwhw0a" data-start="2949" data-end="3041"><em><strong data-start="2951" data-end="3041">अल्काझार Lounge Edition मध्ये नियमित लेआउटऐवजी खास 5-सीटर कॉन्फिगरेशन देण्यात आले आहे.</strong></em></li>
<li data-section-id="fz1hnm" data-start="3042" data-end="3144" data-is-last-node=""><em><strong data-start="3044" data-end="3144" data-is-last-node="">क्रेटा इलेक्ट्रिक Lounge Edition मध्ये डॅशकॅम, वायरलेस चार्जर आणि ब्लॅक एरो अलॉय व्हील्स मिळतात.</strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/hyundai">हुंडाई मोटर इंडिया</a> लिमिटेडने क्रेटा, अल्काझार आणि क्रेटा इलेक्ट्रिकचे नवीन ‘Lounge Editions’ भारतीय बाजारात लाँच केले आहेत. या विशेष आवृत्त्यांची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹19.21 लाख आहे. तिन्ही मॉडेल्समध्ये प्रीमियम इंटीरियर, वेगळे एक्स्टेरियर ट्रीटमेंट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 11.6-इंच रिअर सीट एंटरटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीनवर OTT कंटेंट, व्हिडिओ, गेमिंग, फोन मिररिंग आणि विविध अॅप्स वापरता येतात.</span><p><strong>क्रेटा </strong><strong>Lounge Edition</strong></p>
<p>क्रेटा Lounge Edition ही ‘King’ व्हेरिएंटवर आधारित असून पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. 1.5-लिटर MPi पेट्रोल इंजिनला IVT गिअरबॉक्स मिळतो आणि त्याची किंमत ₹19.21 लाखांपासून सुरू होते. तर 1.5-लिटर CRDi डिझेल ऑटोमॅटिकची किंमत ₹20.30 लाखांपासून आहे. ड्युअल-टोन रंगासाठी अतिरिक्त ₹15,000 मोजावे लागतील.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/hyundai-bayon-interior-spied-360-camera-cng-suv-auto-news-marathi-1327092.html"><span class="color-red">New Hyundai Bayon</span>: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक</a></p>
<p>8-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टमसोबत मूनव्हाइट अॅम्बियंट लाइटिंग, सिल्व्हर इंटीरियर इन्सर्ट, खास सीट पॅटर्न आणि Lounge ब्रँडेड रिअर हेडरेस्ट कुशन देण्यात आले आहेत. बाहेरून गोल्डन ब्रॉन्झ रंगासह ब्लॅक स्किड प्लेट्स, साइड सिल गार्निश, रूफ रेल्स, ORVM आणि स्पॉयलर मिळतो. क्रेटाला 18-इंच मॅट-ब्लॅक अलॉय व्हील्सही देण्यात आली आहेत.</p>
<p><strong>अल्काझारमध्ये </strong><strong>5-</strong><strong>सीटर लेआउट</strong></p>
<p>अल्काझार Lounge Edition मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे नियमित मल्टी-रो सेटअपऐवजी 5-सीटर कॉन्फिगरेशन देण्यात आले आहे. ही आवृत्ती Signature व्हेरिएंटवर आधारित असून 1.5-लिटर डिझेल इंजिन आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. किंमत ₹21.80 लाखांपासून सुरू होते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/hyundai-targets-rural-market-growth-with-new-suvs-auto-news-marathi-1326299.html"><span class="color-red">Hyundai Aims Rural India Market</span>: ग्रामीण बाजारपेठेत हुंडाईचा मोठा विस्तार; विक्रीत 30% वाट्याचे लक्ष्य</a></p>
<p><strong>क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये अतिरिक्त फीचर्स</strong></p>
<p>क्रेटा <a href="https://www.navarashtra.com/topic/electric-vehicles">इलेक्ट्रिक</a> Lounge Edition ही Excellence Long Range व्हेरिएंटवर आधारित आहे. यात 11.6-इंच रिअर स्क्रीनसोबत डॅशकॅम आणि रिअर वायरलेस चार्जर मिळतो. 17-इंच ब्लॅक एरो अलॉय व्हील्स, गोल्डन ब्रॉन्झ रंग आणि ब्लॅक एक्स्टेरियर डिझाइनमुळे या आवृत्तीला वेगळा लूक मिळतो. क्रेटा इलेक्ट्रिक Lounge ची किंमत ₹24.34 लाखांपासून ₹25.22 लाखांपर्यंत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/now-every-plot-will-get-bhu-aadhar-number-property-buyers-new-update-government-launched-dilrmp-3-0-1330066.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:41:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:41:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Farmer-Land-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330066</guid>

					<description><![CDATA[DILRMP 3.0: केंद्र सरकार डीआयएलआरएमपी ३.० अंतर्गत भू-अभिलेख डिजिटल करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे. या उपक्रमांतर्गत, जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला १४-अंकी भू-आधार दिला जाईल
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Farmer-Land-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Now Every Plot Will Get Bhu Aadhar Number Property Buyers New Update Government Launched Dilrmp 3 0"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">आता जमिनीला मिळमार भू-आधार क्रमांक </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">ज्यामुळे भू-अभिलेख, नकाशे आणि नोंदणीची माहिती एका डिजिटल प्रणालीमध्ये जोडली जाईल. जुनी कागदपत्रे रद्द केली जाणार नाहीत, उलट ती डिजिटल अभिलेखात समाविष्ट केली जातील</span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">यामुळे जमीन खरेदीदार, शेतकरी आणि मालमत्ता मालकांना कसा फायदा होईल, हे आपण जाणून घेऊया</span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">DILRMP 3.0: कल्पना करा की, जर तुमच्या जमिनीला, शेताला किंवा घराला एक असा विशिष्ट क्रमांक मिळाला, ज्यामुळे एकाच डिजिटल प्रणालीमध्ये नोंदी, नकाशे आणि नोंदणीची माहिती मिळवता येईल, तर जमिनीशी संबंधित अनेक कामे किती सोपी होऊ शकतील. केंद्र सरकार आता या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहे. नवीन प्रणालीअंतर्गत, देशातील जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला १४-अंकी विशिष्ट क्रमांक देण्याची योजना आहे. याला भू-आधार किंवा यूएलपिन (युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर) म्हटले जाईल.</span></span><p><span style="font-weight: 400;"><a href="https://www.navarashtra.com/topic/central-government"><span style="color: #3366ff;">केंद्र सरकारने</span></a> डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम (DILRMP) ३.० साठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही योजना २०२६ ते २०३१ पर्यंत चालेल आणि यासाठी अंदाजे ५६५.५ कोटी रुपयांचे बजेट आहे. सरकारचा उद्देश केवळ जुनी कागदपत्रे संगणकात एकत्रित करणे हा नाही, तर जमिनीच्या नोंदी, नकाशे, नोंदणी आणि मालकीची माहिती एकत्रित करणे हा आहे. यामुळे भविष्यात जमीन खरेदी-विक्रीची आणि नोंदी पाहण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते.</span></p>
<p><b>जमिनीच्या प्रत्येक तुकड्याची स्वतःची डिजिटल ओळख असेल</b></p>
<p><span style="font-weight: 400;">डीआयएलआरएमपी ३.० अंतर्गत, प्रत्येक भूखंडाला १४-अंकी यूएलपिन (युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर) दिला जाईल. ही जमिनीची डिजिटल ओळख असेल. हा क्रमांक जमिनीच्या नोंदी आणि नकाशे यांना जोडेल. जमिनीचे नकाशे देखील त्यांच्या प्रत्यक्ष भौगोलिक स्थानाशी जोडले जातील. यामुळे भूखंडाची ओळख, सीमा आणि उपलब्ध नोंदी तपासणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होईल.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">तथापि, याचा अर्थ असा नाही की तुमची जुनी कागदपत्रे निरुपयोगी होतील. जुन्या नोंदवह्या, जमिनीची कागदपत्रे आणि नोंदी जतन करणे महत्त्वाचे राहील. डिजिटल नोंदींना जमिनीच्या मालकीचा अंतिम कायदेशीर पुरावा मानले जाऊ नये.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/brics-summit-2026-business-forum-trade-plan-from-s-jaishankar-and-piyush-goyal-1329823.html"><span style="color: #3366ff;"><strong>Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!</strong></span></a></p>
<h3><b>जुनी कागदपत्रेदेखील डिजिटल केली जातील</b></h3>
<p><span style="font-weight: 400;">सरकार डिजिटल प्रणालीमध्ये जुन्या जमिनीच्या नोंदी जतन करण्यावरही भर देत आहे. जुनी कागदपत्रे आणि नोंदणी नोंदी स्कॅन करून डिजिटल स्वरूपात संग्रहित केल्या जातील. याचा अर्थ असा की, अनेक वर्षांपूर्वीची जमिनीची कागदपत्रे देखील भविष्यात डिजिटल नोंदीचा भाग बनू शकतील. याव्यतिरिक्त, राज्यांमध्ये स्वतंत्र जमीन संग्रह विकसित केले जातील. या प्रणालींना जोडून, ​​एक व्यापक राष्ट्रीय जमीन नोंदी प्रणाली विकसित करण्याचे काम केले जाईल. यामुळे जमिनीच्या माहितीसाठी वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांना भेट देण्याची गरज कमी होऊ शकते.</span></p>
<h3><b>नोंदणी कार्यालयांमधील गर्दी कमी होईल का?</b></h3>
<p><span style="font-weight: 400;">जमिनीची नोंदणी करताना लोकांना अनेकदा लांब रांगा आणि अनेक काउंटर्सचा सामना करावा लागतो. ही समस्या कमी करण्यासाठी, सरकार देशातील ७५ सर्वाधिक गर्दीच्या उप-नोंदणी कार्यालयांना ‘नोंदणी सेवा केंद्रांमध्ये’ रूपांतरित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. ही केंद्रे अधिक पद्धतशीर आणि डिजिटल पद्धतीने जमीन-संबंधित नोंदणी सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि लोकांचा वेळ वाचेल अशी अपेक्षा आहे.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/rbi-and-npci-launch-new-feature-for-qr-free-payments-using-nfc-1329836.html"><span style="color: #3366ff;"><strong>UPI Tap &amp; Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension</strong></span></a></p>
<h3><b>शेतकरी आणि मालमत्ता खरेदीदारांना काय फायदे होतील?</b></h3>
<p><span style="font-weight: 400;">डिजिटल नोंदींमुळे जमीन खरेदीदार आणि शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. जमिनीचा तुकडा खरेदी करण्यापूर्वी, मालकी हक्काच्या नोंदी, नकाशे आणि जमिनीच्या ओळखीची माहिती तपासणे सोपे होऊ शकते. बँकेकडून कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेतही शेतकऱ्यांसाठी डिजिटल जमिनीच्या नोंदी उपयुक्त ठरू शकतात. तथापि, कर्ज मंजुरी केवळ डिजिटल नोंदींवर आधारित नसेल; बँकेचे इतर नियम आणि पात्रतेचे निकष देखील लागू होतील.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">सरकारच्या मते, डीआयएलआरएमपीच्या (DILRMP) मागील टप्प्यांमध्ये, ९९.९% मालकी हक्काच्या नोंदी आणि ९७% भूमापन नकाशे डिजिटल करण्यात आले आहेत. जवळपास ९९% उपनिबंधक कार्यालयांचेही संगणकीकरण झाले आहे. आता, डीआयएलआरएमपी ३.० या विखुरलेल्या प्रणालींना एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. भू-अभिलेख अधिक सुरक्षित, सहज उपलब्ध आणि डिजिटल बनवण्यावर सरकारचा भर आहे. तथापि, डिजिटल प्रणालींचा उदय होऊनही, जमीन मालकांसाठी आपली जुनी नोंदवही आणि मूळ कागदपत्रे जतन करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Pune: राज्य गुणवत्ता यादीत साधना कन्या विद्यालयाचा डंका; गुणवंत विद्यार्थिनींचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/felicitations-by-sunetra-pawar-for-achievements-ranging-from-scholarships-to-nmms-1330088.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Sanofar Nayakawadi]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:39:25 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:39:25 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Screenshot_20260911_144448_WhatsApp_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330088</guid>

					<description><![CDATA[पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या गुणगौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1059" height="925" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Screenshot_20260911_144448_WhatsApp_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Felicitations By Sunetra Pawar For Achievements Ranging From Scholarships To Nmms"     /></figure><ul>
<li><strong>राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थिनींची दमदार कामगिरी</strong></li>
<li><strong>शिष्यवृत्तीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश</strong></li>
<li><strong>गुणवंत विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>Pune Hadpasar:</strong> रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित गुणगौरव समारंभात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.</span><p><strong>राज्य गुणवत्ता यादीत विद्यार्थिनींचे यश</strong></p>
<p>राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता आठवीतील अनुष्का अशोक शेंडगे, शरयू बापू मर्गळ, गौरी दिगंबर माने आणि वैदेही संतोष झगडे, इयत्ता पाचवीतील मृणाल मोहन कुलकर्णी तसेच इयत्ता सातवीतील सानवी महेश माळी यांनी प्राविण्य मिळविले. विद्यालयाने यंदाही गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम राखली आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २३+४, इयत्ता सातवीत २७+२ आणि इयत्ता आठवीत ३६+३ विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/pune-crime-fda-takes-action-ahead-of-ganeshotsav-massive-stock-of-paneer-and-khoya-seized-from-four-trucks-tukaram-mundhes-crackdown-creates-a-stir-1329926.html"><span style="color: #3366ff;"><strong>हेही वाचा: Pune Crime: गणेशोत्सवाच्या तोंडावर FDA ॲक्शन; चार ट्रक पनीर-खव्याचा मोठा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या ॲक्शनने धुमाकूळ</strong></span></a></p>
<p><strong>NMMS, RTS आणि ऑलिम्पियाडमध्येही यश</strong></p>
<p>शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच इतर स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चांगली कामगिरी केली. इयत्ता आठवीच्या NMMS परीक्षेत ५२ विद्यार्थिनी, इयत्ता सातवीच्या RTS परीक्षेत ११ विद्यार्थिनी, तर इयत्ता नववीच्या रयत ऑलिम्पियाडमध्ये दोन विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या आहेत. या यशामुळे विद्यालयाने शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षांमधील गुणवत्तेची परंपरा यंदाही कायम राखली आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/pune-strict-security-arrangements-by-pune-police-for-ganeshotsav-restrictions-on-liquor-sales-in-three-phases-from-september-14-to-25-1329642.html"><span style="color: #3366ff;"><strong>हेही वाचा: Pune: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत तीन भागांत मद्यविक्रीवर निर्बंध</strong></span></a></p>
<p><strong>मान्यवरांकडून विद्यार्थिनींचे कौतुक</strong></p>
<p>विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे, अरविंद तुपे, विभागीय अधिकारी संजय मोहिते, दत्तात्रय गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य आनंदराव करे, माजी प्राचार्या उर्मिला पाटील, पर्यवेक्षक तृप्ती पाटील, पौर्णिमा सावंत, धीरज कोळकर, संस्थेचे लाइफ मेंबर लालासाहेब खलाटे, तुकाराम डोंगरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व सेवक, पालक आणि परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?&#8217; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/harshvardhan-sapkals-attack-on-devendra-fadnavis-law-and-order-maharashtra-1330017.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:39:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:39:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/02/maharashtra-Politics-65_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[छत्रपती संभाजीनगर]]></category>
		<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Chhatrapati Sambhajinagar]]></category>
		<category><![CDATA[CM Devendra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Harshvardhan Sapkal]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330017</guid>

					<description><![CDATA[महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ असा सवाल करत त्यांनी फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावं, अशी मागणी केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/02/maharashtra-Politics-65_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Harshvardhan Sapkals Attack On Devendra Fadnavis Law And Order Maharashtra"     /></figure><ul>
<li><strong>‘मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’</strong></li>
<li><strong>कायदा-सुव्यवस्थेवरून सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल</strong></li>
<li><strong>‘गृहमंत्री म्हणून फडणवीस फेल’; राजीनाम्याची मागणी</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/harshvardhan-sapkal">हर्षवर्धन सपकाळ</a></span> यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?” असा सवाल करत सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरलं.</p>
<p>महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी मोठा दबदबा होता. मात्र गेल्या काही वर्षांत पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पोलिसांचा वापर राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि वसुलीसाठी होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज्यातील या परिस्थितीला देवेंद्र फडणवीस यांचा कारभार जबाबदार असल्याचं सपकाळ म्हणाले.</p>
<p>मंत्री अतुल सावे यांच्या भाऊ आणि पुतण्यावर <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/chhatrapati-sambhajinagar">छत्रपती संभाजीनगर</a></span> जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याचा दाखला देत सपकाळ यांनी सरकारला सवाल केला. याआधी जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. “मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाने कुणाकडे पाहायचं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/videos/atul-save-family-members-assaulted-over-land-road-dispute-1329773.html"><span class="color-red">Paithan</span>: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना</a></strong></span></p>
<p>राज्यात गुंडगिरी, ड्रग्ज आणि गँगस्टरचा मुद्दाही सपकाळ यांनी उपस्थित केला. राजकीय आश्रयामुळे गुंड आणि मवाली खुलेआम फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’च्या घोषणा करून प्रश्न सुटणार नाही; त्यासाठी ठोस राजकीय इच्छाशक्ती लागते, असा टोला त्यांनी लगावला.</p>
<h3>पुणे पोलिसांवरूनही सरकारला घेरलं</h3>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pune-police-news">पुणे पोलिसां</a></span>च्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांनी सरकारवर आणखी निशाणा साधला. अल्पवयीन आरोपींना कारच्या बॉनेटवर बसवून धिंड काढल्याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने केलेल्या शिफारशीचा त्यांनी उल्लेख केला. पुणे पोलिसांवरील ही कारवाई फडणवीसांच्या कारभाराची पावती असल्याचं ते म्हणाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar-maratha-reservation-kunbi-records-1327528.html"><span class="color-red">Maratha Reservation latest News</span>: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या</a></strong></span></p>
<h3>‘फडणवीसांनी खुर्ची सोडावी’</h3>
<p>अहिल्यानगर आणि जालना जिल्ह्यातील कथित मारहाणीच्या घटनांचाही सपकाळ यांनी उल्लेख केला. गोरक्षणाच्या नावाखाली नागरिकांना अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली. राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही, असा दावा त्यांनी केला.</p>
<p>एकूणच, महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरून काँग्रेसने महायुती सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं असून गृहमंत्री म्हणून <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/devendra-fadnavis">देवेंद्र फडणवीस</a></span> अपयशी ठरले आहेत, त्यांनी खुर्ची सोडावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mongolia President: &#8216;हे&#8217; आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/mongolia-president-ukhnaagiin-khurelsukh-bench-presses-100-kg-viral-video-2026-1330076.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:32:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:32:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Mongolia-President-bench-press-100-kg-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[President]]></category>
		<category><![CDATA[viral video]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330076</guid>

					<description><![CDATA[Mongolia President : उखनागीन खुरेलसुख हे २०२१ पासून मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मंगोलियन पीपल्स आर्मीमध्ये सेवा बजावली होती. ते एका रॉक बँडमध्ये गिटारदेखील वाजवतात. सध्या, त्यांचा फिटनेस दिनक्रम सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Mongolia-President-bench-press-100-kg-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mongolia President Ukhnaagiin Khurelsukh Bench Presses 100 Kg Viral Video 2026"     /></figure><ul>
<li><span id="p-rc_a60001f6499166b1-513" data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0"><span class="citation-1742 citation-end-1742">सूट-बूट काढून १०० किलोचे बेंच प्रेस</span></b></span></li>
<li><span id="p-rc_a60001f6499166b1-514" data-path-to-node="1,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0"><span class="citation-1740 citation-end-1740">मंगोलियन पीपल्स आर्मी ते बॉडीबिल्डिंग</span></b></span></li>
<li><span id="p-rc_a60001f6499166b1-515" data-path-to-node="1,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,2,0" data-index-in-node="0"><span class="citation-1738 citation-end-1738">गिटारवादक आणि रॉक बँडचे शौकीन</span></b></span></li>
</ul>
<p id="p-rc_a60001f6499166b1-517" data-path-to-node="6"><span class="citation-1735 citation-end-1735">जागतिक राजकारणात राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना आपण सहसा फॉर्मल कपड्यांमध्ये गंभीर बैठका घेताना किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भाषणे देताना पाहतो.</span> <span class="citation-1734 citation-end-1734">परंतु, मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष (Mongolia President) उखनागीन खुरेलसुख (<a href="https://www.navarashtra.com/topic/world-news">Ukhnaagiin Khurelsukh</a>) यांनी या सर्व राजकीय चौकटींना मोडून काढत एक अनोखा विक्रम करून दाखवला आहे.</span> <span class="citation-1733 citation-end-1733">मंगोलियाई सेनेच्या ०८४ व्या मिलिट्री युनिटच्या दौऱ्यावर गेले असता, ५८ वर्षीय राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख यांनी सैनिकांच्या मध्यभागी जात अचानक आपला सूट जॅकेट काढला आणि थेट जिमच्या बेंचवर जाऊन झोपले.</span></p>
<p id="p-rc_a60001f6499166b1-518" data-path-to-node="7"><span class="citation-1732 citation-end-1732">त्यानंतर त्यांनी १०० किलोग्रॅम वजनाची जड बारबेल उचलून एक दोन नव्हे, तर सलग २० बेंच प्रेस मारले.</span> <span class="citation-1731 citation-end-1731">इतके कठीण आणि जड वजन उचलल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही थकवा किंवा त्रास दिसला नाही.</span> <span class="citation-1730 citation-end-1730">वर्कआउट पूर्ण केल्यानंतर ते अत्यंत सहजतेने उठले, तिथे उपस्थित असलेल्या लष्करी अधिकारी आणि सैनिकांशी हस्तांदोलन केले आणि पुन्हा आपले जॅकेट परिधान केले.</span> <span class="citation-1729 citation-end-1729">या घटनेचा व्हिडिओ स्वतः राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून तो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.</span></p>
<h3 id="p-rc_a60001f6499166b1-519" data-path-to-node="8"><b data-path-to-node="8" data-index-in-node="0"><span class="citation-1728 citation-end-1728">बॉडीबिल्डिंग, मार्शल आर्ट्स आणि लष्करी पार्श्वभूमी</span></b></h3>
<p id="p-rc_a60001f6499166b1-520" data-path-to-node="9">उखनागीन खुरेलसुख यांचा हा फिटनेस स्टॅमिना सहजासहजी आलेला नाही, तर त्यामागे त्यांची अनेक वर्षांची शिस्तबद्ध जीवनशैली आणि पार्श्वभूमी आहे. <span class="citation-1727 citation-end-1727">२०२१ पासून मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे सांभाळणारे खुरेलसुख हे राजकारणात येण्यापूर्वी मंगोलियन पीपल्स आर्मीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते.</span> <span class="citation-1726 citation-end-1726">लष्करी सेवेत असतानाच त्यांना बॉडीबिल्डिंग आणि मार्शल आर्ट्सची आवड निर्माण झाली, जी त्यांनी आज ५८ व्या वर्षीही जोपासली आहे. </span><span class="citation-1725 citation-end-1725">त्यांच्या या तगड्या शारीरिक क्षमतेमुळे आणि शिस्तीमुळेच ते सैनिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.</span> <span class="citation-1724 citation-end-1724">एका राष्ट्राध्यक्षाने थेट लष्करी जवानांसमोर अशा प्रकारे १०० किलो वजनाचे बेंच प्रेस मारून दाखवणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.</span></p>
<p data-path-to-node="9"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/israel-desert-transformed-into-oasis-by-iranian-wild-donkeys-ramon-crater-1330060.html">Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य</a></span></strong></p>
<p id="p-rc_a60001f6499166b1-522" data-path-to-node="11"><b data-path-to-node="11" data-index-in-node="0"><span class="citation-1723 citation-end-1723">रॉक बँडमधील गिटारवादक ते हार्ले डेव्हिडसनचे शौकीन</span></b></p>
<p id="p-rc_a60001f6499166b1-523" data-path-to-node="12"><span class="citation-1722 citation-end-1722">राष्ट्राध्यक्ष उखनागीन खुरेलसुख यांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारण आणि फिटनेसपुरतेच मर्यादित नाही, तर त्यांचे इतर छंदही तितकेच रंजक आहेत.</span> <span class="citation-1721 citation-end-1721">ते &#8216;पल्स&#8217; (Pals) नावाच्या एका प्रसिद्ध रॉक बँडमध्ये गिटार वाजवतात.</span> <span class="citation-1720 citation-end-1720">याशिवाय, त्यांना हेवी बाईक्सची प्रचंड आवड असून ते मंगोलियातील &#8216;हार्ले डेव्हिडसन फॅन क्लब&#8217;चे संस्थापक देखील आहेत. </span><span class="citation-1719 citation-end-1719">एक लष्करी अधिकारी, बॉडीबिल्डर, रॉक गिटारवादक, बाईकर आणि देशाचा राष्ट्राध्यक्ष अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची गणना जगभरातील सर्वात युनिक आणि स्टायलिश नेत्यांमध्ये केली जात आहे.</span></p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Mongolia’s president bench-presses 220 lbs (100 kg) for 20 reps</p>
<p>Ukhnaagiin Khurelsukh showed off his strength while visiting a military unit <a href="https://t.co/0lctA5T3IV">pic.twitter.com/0lctA5T3IV</a></p>
<p>— RT Intl (@RT_on_X) <a href="https://x.com/RT_on_X/status/2097991819057320417">September 10, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<p data-path-to-node="12"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/9-11-attacks-25th-anniversary-geopolitical-impact-us-china-rise-1330032.html">911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="14"><b data-path-to-node="14" data-index-in-node="0">सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव आणि मजेशीर प्रतिक्रिया</b></h3>
<p id="p-rc_a60001f6499166b1-525" data-path-to-node="15"><span class="citation-1718 citation-end-1718">हा व्हिडिओ एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम आणि फेसबूकवर पोस्ट होताच जगभरातील नेटकऱ्यांनी त्यावर उड्या घेतल्या.</span> सोशल मीडियावर युझर्स त्यांना &#8216;जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष&#8217; (World&#8217;s Strongest President) अशी पदवी देत आहेत. <span class="citation-1717 citation-end-1717">एका युझरने कमेंट करत लिहिले, &#8220;जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी नेत्यांमध्ये युद्धांऐवजी वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत&#8221;.</span> <span class="citation-1716 citation-end-1716">दुसऱ्या एका युझरने गंमतीने म्हटले, &#8220;जर जगभरातील राष्ट्रप्रमुखांमध्ये वेटलिफ्टिंगची स्पर्धा झाली, तर मंगोलिया नक्कीच जगातील सर्वात मोठी महासत्ता बनेल&#8221;.</span> <span class="citation-1715 citation-end-1715">तर अनेक युझर्सनी ५८ व्या वर्षी त्यांचा असा स्टॅमिना पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sports: वाघिणीची गरूडभरारी! पुण्याच्या नेहा भावसारने सायकलवर सर केला सर्वात आव्हानात्मक ‘खार्दुंगला पास’</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/neha-bhavsar-completed-the-450-km-journey-from-srinagar-to-khardungla-pune-sports-news-1330065.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:21:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:21:19 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T160816.408_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Bicycle Travel]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<category><![CDATA[Sports News]]></category>
		<category><![CDATA[Srinagar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330065</guid>

					<description><![CDATA[Sports: श्रीनगर ते  कारगिल या भागामध्ये आपल्या देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांना मानवंदना देत मी हा प्रवास करत होते, कमी ऑक्सिजन आणि कोरड्या वातावणामुळे दम लागत होता.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T160816.408_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Neha Bhavsar Completed The 450 Km Journey From Srinagar To Khardungla Pune Sports News"     /></figure><ul>
<li><em><strong>नेहा भावसारने पूर्ण केली 450 कीमीची साहसी सायकल मोहीम</strong></em></li>
<li><em><strong>नेहाने पेलले श्रीनगर ते खार्दुंगलाचे आव्हान</strong></em></li>
<li><em><strong>४५० किमीची कठीण सायकल मोहिम केली फत्ते</strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>पुणे/Sports News:</strong> पुण्याच्या नेहा भावसार हिने ४५० किमीची श्रीनगर-लेह-खार्दुंगला (एसएलके ) ही साहसी सायकल मोहीम पुर्ण केली. तसेच  १००० मीटर चढाई करत सायकलवर लडाखही सर करून अनोख्या पराक्रमाची नोंद केली. श्रीनगर ते खार्दुंगला  ही जगातील सर्वात आव्हानात्मक सायकल मोहिम म्हणून ओळखली जाते. श्रीनगर ते  जगातील सर्वोच्च  मोटरेबल खिंडीपैकी एक असलेल्या खार्दुंगला पास (उंची १७,१८२ फूट) ही मोहीम सायकलपटूंची शारिरीक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी आहे.</span><h3><strong><b>सात दिवसांची खडतर तपश्चर्या</b></strong></h3>
<p>सात दिवसांच्या या मोहीमेत नेहाने श्रीनगर ते सोनमर्ग (८८.७किमी) अशी सुरुवात करीत सोनमर्ग ते झोजिला पास-द्रास-(७१.६६ किमी), द्रास ते करगिल (५३.५ किमी), कारगिल वॉर मेमोरियल-नमकिला पास-बोधखरबू (७०.७३ किमी), बोधखरबू-फोटूला पास-नुरला (६४.६६ किमी), नुरला-मॅग्नेटीक हिल-लेह (८४.३५ किमी), लेह ते साऊथ पुल्लु (२१.१० किमी) आणि  शेवटच्या दिवशी ती खार्दुंगला पासला पोहचली. शेवटच्या टप्प्यात तिला ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्रास झाला होता. तरही तीने प्रवास पुर्ण केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/delhi-government-cm-rekha-gupta-decision-2000-rs-sports-person-each-month-to-develop-skills-1329989.html">खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार ‘इतके’ अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?</a></strong></span></p>
<h3><strong><b>वीर जवानांना मानवंदना देत केला प्रवास</b></strong></h3>
<p>श्रीनगर ते  कारगिल या भागामध्ये आपल्या देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांना मानवंदना देत मी हा प्रवास करत होते, कमी ऑक्सिजन आणि कोरड्या वातावणामुळे दम लागत होता. तरही सैनिकांना सैल्यूट देत मी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते. हा क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता आणि ही मी भरभरून जगले. शारीरिकदृष्ट्या महिला म्हणून या सगळ्याच गोष्टी खूप आव्हानात्मक होत्याच पण मानसिक दृष्ट्या तुम्ही खंबीर असाल तर जगात असे काहीच नाही’’अशा भावना नेहाने व्यक्त केल्या आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/shree-charani-fastest-indian-50-t20i-wickets-ind-w-vs-ban-w-1329902.html">IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान</a></strong></span></p>
<h3><strong><b>हाय अल्टिट्यूड पाससह अनेक मोहिमांचा अनुभव</b></strong></h3>
<p>यापुर्वी नेहाने  मनाली-लेह आणि आता श्रीनगर लेह अशा दोन्ही बाजूंनी या हाय अल्टीट्यूड पासला सर करणाऱ्या अगदीच मोजक्या सायकलपटूंमध्ये तिचा समावेश झाला. कश्मीर आयोजित केलेल्या विविध सायकल मोहीमेत ती सहभागी झाली होती. तिने पुणे ते कन्याकुमारी १६०० किमी,  बीआराम सुपर रेन्द्रोनिअर १००० किमी, पुणे ते बदामी ९०० किमी, पुणे ते नाशिक २५० किमी अंतराच्या मोहीमा पुर्ण केल्या आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Bhandara Accident: पंपावरून निघाली बोलेरो, काही सेकंदांतच भीषण अपघात; महिला-चिमुकल्यांसह ९ जणांचा मृत्यू</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/bhandara-accident-bolero-leaves-fuel-station-horrific-crash-follows-within-seconds-9-dead-including-women-and-children-1330067.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Sanofar Nayakawadi]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:18:20 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:18:20 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-50_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330067</guid>

					<description><![CDATA[पेट्रोल पंपावरून एक वाहन महामार्गावर आले आणि अवघ्या काही सेकंदांत सगळं काही बदललं. भरधाव बोलेरोने ट्रकला दिलेल्या धडकेचा थरारक घटनाक्रम CCTVमध्ये कैद झाला आहे. या भीषण अपघातात महिला आणि चिमुकल्यांसह तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेने भंडारा हादरलं.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-50_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bhandara Accident Bolero Leaves Fuel Station Horrific Crash Follows Within Seconds 9 Dead Including Women And Children"     /></figure><ul>
<li><strong>पेट्रोल पंपातून हायवेवर येताच काही सेकंदांत घडला अपघात</strong></li>
<li><strong>CCTVमध्ये अपघातापूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम कैद</strong></li>
<li><strong>महिला आणि चिमुकल्यांसह मृतांचा आकडा ९ वर</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>भंडारा:</strong> भंडारा जिल्ह्यातील नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगावजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पेट्रोल पंपावरून महामार्गावर येत असलेल्या ट्रकला भरधाव बोलेरो वाहनाने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत महिला आणि चिमुकल्यांसह आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.</p>
<p><strong>पंपावरून हायवेवर आली अन् काही सेकंदांत अपघात</strong></p>
<p>प्राथमिक माहितीनुसार, ट्रक पेट्रोल पंपावरून महामार्गावर येत होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो वाहनाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. वाहनाचा वेग अधिक असल्याने ही धडक अत्यंत भीषण झाली. अपघातात बोलेरोचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/accidents-involving-families-with-young-children-from-nanded-bhandara-and-ahilyanagar-claim-21-lives-1329819.html"><strong>हेही वाचा: Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी</strong></a></span></p>
<p><strong>चिमुकल्यांसह महिलांचा दुर्दैवी मृत्यू</strong></p>
<p>या अपघातात तीन चिमुकल्यांसह महिलांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी मदतकार्य करत जखमींना बाहेर काढण्यास पोलिसांना सहकार्य केले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/kolhapur/the-year-long-wait-madhuri-returns-home-from-vanatara-to-nandni-math-with-approval-for-return-granted-subject-health-guidelines-1329664.html"><span style="color: #3366ff;"><strong>हेही वाचा: एक वर्षाची प्रतीक्षा संपली,वनतारातून नांदणी मठाकडे माधुरीची घरवापसी; आरोग्याच्या सूचनांसह परतीला मंजुरी</strong></span></a></p>
<p><strong>अपघातापूर्वीचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद</strong></p>
<p>या भीषण दुर्घटनेपूर्वीचे काही क्षण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. फुटेजमध्ये बोलेरो वाहन महामार्गावरून येताना दिसत असून, त्यानंतर काही क्षणांतच अपघात झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अपघाताचा नेमका घटनाक्रम तपासला जात आहे. बोलेरोचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे आणि त्यातून ट्रकला मागून धडक बसली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचा पुढील तपास संबंधित पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/sayani-gupta-aarya-american-film-ross-butler-mark-evan-jackson-1330044.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:15:27 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:15:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/saiyana_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Bollywood Actress]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330044</guid>

					<description><![CDATA[Sayani Gupta: सयानी गुप्ता ‘आर्या’ या अमेरिकन फीचर फिल्ममधून पदार्पण करत आहे. रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सनसोबत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/saiyana_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sayani Gupta Aarya American Film Ross Butler Mark Evan Jackson"     /></figure><p><strong>Sayani Gupta:</strong> अभिनेत्री सयानी गुप्तासाठी हे वर्ष नव्या प्रोजेक्ट्सनी भरलेलं आहे. ‘आसमानी’ या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या लघुपटाला जागतिक स्तरावर कौतुक मिळत असतानाच आता सयानीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. सयानी अमेरिकन फीचर फिल्म ‘आर्या’मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘रिव्हरडेल’ आणि ‘13 Reasons Why’ फेम रॉस बटलर तसेच ‘ब्रुकलिन नाइन-नाइन’ फेम मार्क इव्हान जॅक्सन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.</p>
<h3>रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सनसोबत दिसणार सयानी</h3>
<p>नील तुली लिखित आणि दिग्दर्शित ‘आर्या’मध्ये सयानी एका प्रतिष्ठित भारतीय संगीत संस्थेतील शिस्तप्रिय पियानो शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रॉस बटलर आणि मार्क इव्हान जॅक्सन यांच्यासोबत अर्जुन गुप्ता, आदी रॉय, कायरा लेरॉक्स आणि इक्बाल थेबा हे कलाकारही दिसणार आहेत.</p>
<p>विशेष म्हणजे, ‘आर्या’मधून सयानी अमेरिकन स्वतंत्र निर्मिती असलेल्या फीचर फिल्ममध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे.</p>
<p><a title="Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/tharala-tar-mag-serial-pratik-suresh-baby-good-news-1329877.html"><strong> <span class="color-red">Tharala Tar Mag Serial</span>: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज</strong> </a></p>
<p>काय आहे ‘आर्या’ची कथा?</p>
<p>‘आर्या’मध्ये सयानीची व्यक्तिरेखा एका कामासाठी अनिच्छेने उत्तर मिनेसोटा येथे जाते. तिथे एका अडचणीत सापडलेल्या बँड प्रोग्रामला सावरण्याची जबाबदारी तिच्यावर येते. त्याच वेळी भारतात आपल्या करिअरच्या महत्त्वाकांक्षांना पुढे नेण्याचं आव्हानही तिच्यासमोर असतं.</p>
<p>मात्र, उत्तर मिनेसोटामध्ये पोहोचल्यानंतर परिस्थिती वेगळं वळण घेते. काही गोंधळ निर्माण झाल्यानंतर तिला स्वतःच्या वैयक्तिक असुरक्षिततेचाही सामना करावा लागतो. त्यामुळे ‘आर्या’ ही केवळ एका संगीत शिक्षिकेची गोष्ट न राहता तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाची कहाणी ठरते.</p>
<h3>सयानी कार्यकारी निर्मातीचीही जबाबदारी सांभाळणार</h3>
<p>‘आर्या’मध्ये मुख्य भूमिका साकारण्यासोबतच सयानी कार्यकारी निर्माती म्हणूनही काम पाहत आहे. विशेष म्हणजे, रॉस बटलरही या चित्रपटासाठी कार्यकारी निर्माते म्हणून जोडले गेले आहेत.</p>
<p>नील तुली यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून ‘आर्या’ हा त्यांचा फीचर फिल्ममधील दिग्दर्शकीय पदार्पणाचा प्रोजेक्ट आहे.</p>
<p><a title="Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-cinema/aali-mothi-shahani-movie-ganesh-vandana-song-release-1329821.html"><strong> <span class="color-red">Aali Mothi Shahani Movie</span>: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन</strong> </a></p>
<h3>‘आसमानी’च्या यशानंतर आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट</h3>
<p>सयानी गुप्ताने अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. तिच्या ‘आसमानी’ या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या लघुपटाचं लेखन आणि निर्मितीही तिने केली आहे. या लघुपटाला जागतिक स्तरावरील विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक मिळत आहे.</p>
<p>वॉशिंग्टन डीसीपासून टोकियो आणि केरळपर्यंत ‘आसमानी’चा महोत्सवी प्रवास सुरू असतानाच सयानी आता ‘आर्या’मधून अमेरिकन चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करत सयानी गुप्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/israel-desert-transformed-into-oasis-by-iranian-wild-donkeys-ramon-crater-1330060.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:10:24 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:10:24 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Negev-desert-transformation-donkeys-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[iran]]></category>
		<category><![CDATA[Israel]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330060</guid>

					<description><![CDATA[Ramon Crater : 44 वर्षांपूर्वी इस्रायलने इराणकडून भेट म्हणून ११ गाढवांची मागणी केली होती. आज इस्रायलचा वाळवंटी प्रदेश या गाढवांनी भरलेला आहे. ही गाढवे लहान घोड्यांप्रमाणे धावतात.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Negev-desert-transformation-donkeys-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Israel Desert Transformed Into Oasis By Iranian Wild Donkeys Ramon Crater"     /></figure><ul>
<li><span id="p-rc_52e8df427adc96fc-444" data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0"><span class="citation-1576 citation-end-1576">४४ वर्षांनंतरची ऐतिहासिक क्रांती</span></b></span></li>
<li><span id="p-rc_52e8df427adc96fc-445" data-path-to-node="1,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0"><span class="citation-1574 citation-end-1574">इराण आणि आफ्रिकेशी मुत्सद्देगिरी</span></b></span></li>
<li><span data-path-to-node="1,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,2,0" data-index-in-node="0">पर्यावरणाचे रक्षक</b></span></li>
</ul>
<p id="p-rc_52e8df427adc96fc-448" data-path-to-node="6"><span class="citation-1571 citation-end-1571">विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इस्रायलच्या नेगेव वाळवंटात जंगली गाढवे मोठ्या प्रमाणावर आढळत असत.</span> <span class="citation-1570 citation-end-1570">मात्र, अनियंत्रित आणि अति शिकारीमुळे ही प्रजाती या भागातून पूर्णपणे नामशेष झाली.</span> वाळवंटाची ढासळती परिसंस्था (Ecosystem) सावरण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी इस्रायली (<a href="https://www.navarashtra.com/topic/israel">Ramon Crater</a>) अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी या ऐतिहासिक भूमीत पुन्हा एकदा जंगली गाढवांचा अधिवास निर्माण करण्याची एक धाडसी योजना आखली. <span class="citation-1569 citation-end-1569">ही सामान्य पाळीव गाढवे नव्हती, तर &#8216;पर्शियन ओनेजर&#8217; (Persian Onager) आणि &#8216;आफ्रिकन वाईल्ड अॅस&#8217; (African Wild Ass) या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जंगली गाढवांच्या अत्यंत दुर्मिळ प्रजाती होत्या.</span> <span class="citation-1568 citation-end-1568">या गाढवांना इस्रायलमध्ये आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी राजनैतिक मुत्सद्देगिरी आणि एक धाडसी मोहीम राबवण्यात आली.</span></p>
<h3 id="p-rc_52e8df427adc96fc-450" data-path-to-node="8"><b data-path-to-node="8" data-index-in-node="0"><span class="citation-1567 citation-end-1567">इराणच्या शाह यांच्याकडून गुप्त कराराद्वारे ११ गाढवांची भेट</span></b></h3>
<p id="p-rc_52e8df427adc96fc-451" data-path-to-node="9">१९७९ मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराण आणि इस्रायल यांच्यात अत्यंत चांगले व मैत्रीपूर्ण संबंध होते. <span class="citation-1566 citation-end-1566">इस्रायलच्या &#8216;नेचर अँड पार्क्स अथॉरिटी&#8217;चे तत्कालीन महासंचालक अव्राहम योफे यांनी इराणचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्याशी गुप्तपणे चर्चा केली.</span> <span class="citation-1565 citation-end-1565">या चर्चेनंतर, १९६८ मध्ये इराणच्या शाही अभयारण्यातून ११ जंगली गाढवे इस्रायलला भेट म्हणून देण्यात आली, ज्यांना विमानाने सुरक्षितपणे योतवाता वन्यजीव अभयारण्यात आणण्यात आले. </span><span class="citation-1564 citation-end-1564">यानंतर, या प्राण्यांमध्ये अनुवांशिक विविधता (Genetic Diversity) राखण्यासाठी इस्रायलने आफ्रिकेतील इथिओपिया या देशातून विशेष जहाजे आणि ट्रक्सचा वापर करून आफ्रिकन जंगली गाढवे आणली.</span> <span class="citation-1563 citation-end-1563">योतवाता येथील अभयारण्यात शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रजनन कार्यक्रमाची सुरुवात झाली.</span></p>
<p data-path-to-node="9"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/project-a119-us-secret-plan-to-nuke-the-moon-explained-1330009.html">Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="11"><b data-path-to-node="11" data-index-in-node="0">१९८२ ची ऐतिहासिक सुरुवात आणि रामोन क्रेटरमधील बदल</b></h3>
<p id="p-rc_52e8df427adc96fc-453" data-path-to-node="12"><span class="citation-1562 citation-end-1562">सुमारे एका दशकाच्या प्रजनन आणि संगोपनानंतर, १९८२ मध्ये इस्रायली शास्त्रज्ञांनी २८ निरोगी जंगली गाढवांचा पहिला गट नेगेव वाळवंटातील अत्यंत तीव्र, कोरड्या आणि आव्हानात्मक &#8216;रामोन क्रेटर&#8217; (Ramon Crater) प्रदेशात सोडला.</span> <span class="citation-1561 citation-end-1561">या प्राण्यांनी निसर्गाशी जुळवून घेत स्वतःमध्ये अद्भूत शारीरिक बदल घडवून आणले. </span><span class="citation-1560 citation-end-1560">आज ४४ वर्षांनंतर, या वाळवंटी प्रदेशात या गाढवांची संख्या ५०० ते ६०० च्या वर पोहोचली आहे.</span> <span class="citation-1559 citation-end-1559">ही गाढवे ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने धावू शकतात.</span> <span class="citation-1558 citation-end-1558">त्यांचे शरीर ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहन करण्यास सक्षम बनले असून ती पाण्याशिवाय अनेक दिवस जगू शकतात.</span> <span class="citation-1557 citation-end-1557">पाण्याच्या अभावामुळे त्यांच्या शरीराचे वजन ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले तरी ती जिवंत राहतात.</span></p>
<p data-path-to-node="12"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/9-11-attacks-25th-anniversary-geopolitical-impact-us-china-rise-1330032.html"> 911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="14"><b data-path-to-node="14" data-index-in-node="0">निसर्गाचे पुनरुज्जीवन: गाढवांनी वाळवंटात कशी आणली हरियाली?</b></h3>
<p id="p-rc_52e8df427adc96fc-455" data-path-to-node="15"><span class="citation-1556 citation-end-1556">या गाढवांनी केवळ स्वतःचा बचाव केला नाही, तर संपूर्ण वाळवंटाचे रूप पालटून टाकले.</span> <span class="citation-1555 citation-end-1555">कडक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात ही गाढवे आपल्या पायांनी वाळूमध्ये खड्डे खणतात.</span> <span class="citation-1554 citation-end-1554">या खड्ड्यांमधून जमा होणारे पाणी प्यायला मिळल्यामुळे कोल्हे, हरणे आणि इतर वन्यजीवांना दुष्काळात जीवनदान मिळते. </span><span class="citation-1553 citation-end-1553">याशिवाय, ही गाढवे वाळवंटातील बाभळीची (Acacia) झाडे आणि त्यांची फळे खातात.</span> <span class="citation-1552 citation-end-1552">त्यांच्या पचनसंस्थेतील पाचक रसांमुळे या बियांचे कठीण आवरण मऊ होते.</span> <span class="citation-1551 citation-end-1551">जेव्हा ही गाढवे मैलोन्मैल प्रवास करून शेणाद्वारे या बिया बाहेर टाकतात, तेव्हा वाळवंटात नवीन झाडे उगवण्यास मदत होते.</span> <span class="citation-1550 citation-end-1550">त्यांच्या या दैनंदिन हालचालींमुळे आज रामोन क्रेटर परिसर एका नंदनवनात रूपांतरित झाला असून जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ या मॉडेलचा अभ्यास करत आहेत.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Thane News: सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! ठाणे महानगरपालिकेत &#8216;प्रभारी अधिकारी&#8217; पदासाठी वॉक-इन इंटरव्ह्यू</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/thane-news-municipal-corporation-theatre-recruitment-2026-1330040.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:00:31 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:00:31 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/retired-person_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[big breaking]]></category>
		<category><![CDATA[Retired Employee]]></category>
		<category><![CDATA[thane]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330040</guid>

					<description><![CDATA[Thane News: ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासाठी वर्ग-१ च्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती केली जात आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/retired-person_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Thane News Municipal Corporation Theatre Recruitment 2026"     /></figure><ul>
<li>या पदांसाठी सेवानिवृत्त झालेले पात्र अधिकारीच अर्ज करू शकतात</li>
<li>महापालिकेच्या अंतर्गत नाट्यगृह विभागाचे कामकाज अधिक वेगाने आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली होण्यास मदत</li>
<li>या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार</li>
</ul><span class="bullet-text">Retired Officers Walk in Interview Thane News:  ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या कामकाजात अधिक सुटसुटीतपणा आणि कार्यक्षमता आणण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या दोन्ही नाट्यगृहांच्या आणि कलादालन व्यवस्थापनाच्या कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने (Contract Basis) सेवेत सामावून घेण्यात येणार असून, यासंदर्भातील मूळ जाहिरातीत ठाणे महानगरपालिकेने काही महत्त्वाचे संशोधन व बदल जाहीर केले आहेत.</span><h3>या पदांसाठी सेवानिवृत्त झालेले पात्र अधिकारीच अर्ज करू शकतात</h3>
<p>या सुधारित जाहिरातीनुसार, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटींमध्ये बदल करण्यात आला आहे. आता केवळ वर्ग-१ संवर्गातून (Class-1) सेवानिवृत्त झालेले पात्र अधिकारीच या कराराधिष्ठित पदासाठी अर्ज व मुलाखत देण्यासाठी पात्र ठरतील. तसेच, पदाच्या नावात बदल करून आता &#8216;प्रभारी अधिकारी नाट्यगृह व कलादालन व्यवस्थापन&#8217; अशी सुधारणा करण्यात आली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/dr-vishwajeet-pawar-parbhani-medical-college-dean-1329976.html">Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!</a></strong></span></p>
<h3>या पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार</h3>
<p>इच्छुक आणि पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेने थेट मुलाखतीचे (Walk-In Interview) आयोजन केले आहे. येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०३:०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय भवनातील (तिसरा मजला, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे) कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह येथे ही मुलाखत पार पडेल.</p>
<p>यापूर्वी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील उर्वरित सर्व अटी व शर्ती कायम राहणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या अंतर्गत नाट्यगृह विभागाचे कामकाज अधिक वेगाने आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली चालण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/industrial-history-of-9-to-5-job-culture-revolution-1329990.html">History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?</a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>खेळाडूंच्या स्वप्नांना मिळणार पंख! खेळाडूंना दरमहा मिळणार &#8216;इतके&#8217; अर्थसहाय्य; दिल्ली सरकारचा निर्णय काय?</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/delhi-government-cm-rekha-gupta-decision-2000-rs-sports-person-each-month-to-develop-skills-1329989.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:53:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:53:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T152352.204_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[delhi government]]></category>
		<category><![CDATA[Delhi news]]></category>
		<category><![CDATA[Rekha Gupta]]></category>
		<category><![CDATA[Sports News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329989</guid>

					<description><![CDATA[Sports News: दिल्ली सरकारने तळागाळातील क्रीडा गुणवत्तेला बळ देण्यासाठी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री खेळ प्रोत्साहन योजने'चे नियम स्पष्ट केले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T152352.204_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Delhi Government Cm Rekha Gupta Decision 2000 Rs Sports Person Each Month To Develop Skills"     /></figure><ul>
<li><em><strong>दिल्लीच्या तरुण खेळाडूंना दरमहा 2000 रुपये मिळणार </strong></em></li>
<li><em><strong>मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवीन उपक्रम</strong></em></li>
<li><em><strong>मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>नवी दिल्ली:</strong> राज्यातील क्रीडा क्षेत्राचा विकास आणि खेळाडूंचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतलंब आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/rekha-gupta">रेखा गुप्ता</a></strong></span> यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत &#8216;मुख्यमंत्री <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports">खेळ</a> </strong></span>प्रोत्साहन योजने&#8217;ला मंजूरी देण्यात आली आहे.</span><p>दिल्ली सरकारने क्रीडा क्षेत्राला आणि तळागाळातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील युवा खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षणाचा खर्च भागवता यावा यासाठी दरमहा ₹२,००० ची थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/shree-charani-fastest-indian-50-t20i-wickets-ind-w-vs-ban-w-1329902.html">IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान</a></strong></span></p>
<h3>&#8216;मुख्यमंत्री खेळ प्रोत्साहन योजने&#8217;चा विस्तार</h3>
<div>
<p>&#8216;मुख्यमंत्री खेळ प्रोत्साहन योजने&#8217;अंतर्गत &#8216;ग्रासरूट ट्रेनिंग सपोर्ट असिस्टन्स&#8217; माध्यमातून दिला जाणार आहे. दिल्ली सरकारच्या अधिकृत स्पोर्ट्स सेंटर्स आणि स्टेडीअममध्ये नियमितपणे क्रीडा प्रशिक्षण घेणारे युवा खेळाडू योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेमुळे दिल्लीतील हजारो क्रीडापटूंना मोठा दिलासा मिळणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तरुण पिढीला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.</p>
<p>दिल्ली सरकारने तळागाळातील क्रीडा गुणवत्तेला बळ देण्यासाठी सुरू केलेल्या &#8216;मुख्यमंत्री खेळ प्रोत्साहन योजने&#8217;चे नियम स्पष्ट केले आहेत. दिल्ली सरकारच्या प्रत्येक अधिकृत स्पोर्ट्स सेंटर किंवा स्टेडियममध्ये नियमित नोंदणीकृत असलेल्या एकूण खेळाडूंपैकी जास्तीत जास्त २५ टक्के खेळाडूंना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाईल.</p>
</div>
<div>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री" href="https://www.navarashtra.com/sports/ind-w-beat-ban-w-womens-asia-cup-2026-india-reach-final-1329871.html"><span class="color-red">IND vs BAN</span>: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री</a></strong></span></p>
</div>
<div>
<h3 data-path-to-node="4"><b data-path-to-node="4" data-index-in-node="0">वयोगट आणि निवडीचे निकष</b></h3>
<p data-path-to-node="5">या योजनेचा लाभ खालील चार प्रमुख वयोगटांतील खेळाडूंना मिळणार आहे.</p>
<ol start="1" data-path-to-node="6">
<li><span data-path-to-node="6,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="6,0,0" data-index-in-node="0">अंडर-१४ (१४ वर्षांखालील)</b></span></li>
<li><span data-path-to-node="6,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="6,1,0" data-index-in-node="0">अंडर-१७ (१७ वर्षांखालील)</b></span></li>
<li><span data-path-to-node="6,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="6,2,0" data-index-in-node="0">अंडर-१९ (१९ वर्षांखालील)</b></span></li>
<li><span data-path-to-node="6,3,0" class="bullet-text"><b data-path-to-node="6,3,0" data-index-in-node="0">अंडर-२१ (२१ वर्षांखालील)</span><p></b></p>
</li>
</ol>
<h3><b data-path-to-node="7" data-index-in-node="0">कशी होणार खेळाडूंची निवड?</b></h3>
<p>खेळाडूंना हे अर्थसहाय्य देण्यासाठी केवळ अर्ज पुरेसा ठरणार नाही, तर त्यांची पारदर्शक निवड केली जाईल. यासाठी खेळाडूची मैदानी कामगिरी, खेळातील क्षमता, सरावातील नियमित उपस्थिती, शिस्त आणि कुटुंबाची आर्थिक गरज हे महत्त्वाचे निकष गृहीत धरले जाणार आहेत. सामान्यतः एका स्पोर्ट्स सेंटर किंवा स्टेडियममधून जास्तीत जास्त १०० खेळाडूंची या मदतीसाठी निवड केली जाणार आहे.</p>
</div>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील &#8216;त्या&#8217; 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/9-11-attacks-25th-anniversary-geopolitical-impact-us-china-rise-1330032.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:53:23 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:53:23 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/9-11-attacks-25th-anniversary-2026-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[America]]></category>
		<category><![CDATA[terror attack]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330032</guid>

					<description><![CDATA[911Anniversary : ९/११ हल्ल्यांच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त, ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यांनी अमेरिका, अफगाणिस्तान आणि जगाच्या भू-राजकारणावर कसा परिणाम केला, हे जाणून घ्या. ११ सप्टेंबर २००१ ची सकाळ एका सामान्य दिवसासारखी वाटत होती, पण....
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/9-11-attacks-25th-anniversary-2026-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="9 11 Attacks 25th Anniversary Geopolitical Impact Us China Rise"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0">९/११ हल्ल्यांची २५ वी वर्षपूर्ती</b></span></li>
<li><span data-path-to-node="1,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0">२,९७७ निष्पाप बळी व अथांग हानी</b></span></li>
<li><span data-path-to-node="1,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,2,0" data-index-in-node="0">जागतिक भू-राजकारणातील बदल व चीनचा उदय</b></span></li>
</ul>
<p id="p-rc_fabc699fca94966a-382" data-path-to-node="6">११ सप्टेंबर २००१ च्या सकाळी अमेरिकेतील जीवन इतर दिवसांसारखेच अत्यंत सामान्य आणि उत्साही वातावरणात सुरू झाले होते. <span class="citation-1318 citation-end-1318">मात्र, अवघ्या काही तासांतच संपूर्ण जगाचे राजकीय, आर्थिक आणि सुरक्षेचे चित्र कायमचे बदलले.</span> अल-कायदाच्या १९ कट्टरपंथी दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या अंतर्गत विमानसेवेतील चार व्यावसायिक प्रवासी विमानांचे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अपहरण केले (<a href="https://www.navarashtra.com/topic/america">911Anniversary</a>). अमेरिकेची आर्थिक आणि लष्करी ताकद दर्शवणाऱ्या प्रमुख वास्तू आणि संस्थांना निशाणा बनवणे हा या दहशतवाद्यांचा मुख्य हेतू होता.</p>
<p id="p-rc_fabc699fca94966a-383" data-path-to-node="7"><span class="citation-1317 citation-end-1317">सकाळी ८:४६ वाजता अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट ११ हे न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरला जाऊन धडकले.</span> <span class="citation-1316 citation-end-1316">या घटनेचा धक्का जग सावरत असतानाच, अवघ्या १७ मिनिटांनी म्हणजेच सकाळी ९:०३ वाजता युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाइट १७५ साऊथ टॉवरवर आदळले.</span> अवघ्या १०४ मिनिटांच्या कालावधीत जगातील सर्वात उंच आणि भक्कम मानल्या जाणाऱ्या ट्विन टॉवर्स पूर्णपणे कोसळून जमिनीवर आल्या. तिसरे विमान (अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट ७७) सकाळी ९:३७ च्या सुमारास वॉशिंग्टनमधील अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या &#8216;पेंटागॉन&#8217;वर आदळले.</p>
<p id="p-rc_fabc699fca94966a-384" data-path-to-node="8"><span class="citation-1315 citation-end-1315">चौथे अपहृत विमान (युनायटेड एअरलाइन्स फ्लाइट ९३) हे अमेरिकेच्या व्हाईट हाऊस किंवा यूएस कॅपिटल बिल्डिंगवर आदळवण्याचा कट होता.</span> <span class="citation-1314 citation-end-1314">परंतु, विमानात असलेल्या धाडसी प्रवाशांनी दहशतवाद्यांशी थेट झटापट करत त्यांचा कट उधळून लावला.</span> <span class="citation-1313 citation-end-1313">यात विमानावरील नियंत्रण सुटल्याने ते पेनसिल्व्हेनियामधील शँक्सविले येथील एका रिकाम्या शेतात कोसळले.</span> <span class="citation-1312 citation-end-1312">या संपूर्ण दहशतवादी हल्ल्यांत १०० हून अधिक देशांच्या २,९७७ निष्पाप नागरिकांचा जीव गेला.</span></p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/project-a119-us-secret-plan-to-nuke-the-moon-explained-1330009.html">Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?</a></span></strong></p>
<h3 id="p-rc_fabc699fca94966a-385" data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0"><span class="citation-1311 citation-end-1311">वर्ल्ड ट्रेड सेंटरचे पतन आणि &#8216;दहशतवादाविरुद्ध युद्ध&#8217; (War on Terror)</span></b></h3>
<p id="p-rc_fabc699fca94966a-386" data-path-to-node="10"><span class="citation-1310 citation-end-1310">९/११ च्या हल्ल्याने अमेरिकेचे अतोनात नुकसान केले.</span> केवळ मानवी जीवितहानीच नव्हे, तर ६,००० हून अधिक नागरिक जखमी झाले आणि १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले. <span class="citation-1309 citation-end-1309">या हल्ल्याने अमेरिकेच्या सुरक्षेचा आणि अजिंक्यतेचा भ्रम क्षणार्धात मोडून काढला.</span> <span class="citation-1308 citation-end-1308">तात्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू.</span> बुश यांनी त्वरित संपूर्ण जगात &#8220;दहशतवादाविरुद्ध युद्ध&#8221; घोषित केले.</p>
<p id="p-rc_fabc699fca94966a-387" data-path-to-node="11"><span class="citation-1307 citation-end-1307">अल्पावधीतच, ऑक्टोबर २००१ मध्ये अमेरिकन सैन्याने अल-कायदाचा खात्मा करण्यासाठी आणि तालिबानची सत्ता उलथवून लावण्यासाठी अफगाणिस्तानवर लष्करी आक्रमण केले.</span> <span class="citation-1306 citation-end-1306">त्यानंतरच्या वर्षांत अमेरिकेने इराकमध्येही प्रवेश केला.</span> दीर्घ संघर्षानंतर २०११ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या ॲबोटाबादमध्ये घुसून अल-कायदाचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेनला ठार केले. पुढे २०२२ मध्ये अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ९/११ चा दुसरा मुख्य सूत्रधार आयमान अल-झवाहिरी यालाही कंठस्नान घातले, ज्याच्यावर २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस होते.</p>
<h3 id="p-rc_fabc699fca94966a-388" data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0"><span class="citation-1305 citation-end-1305">अमेरिकेची अफगाणिस्तानमधील अडकणूक आणि चीनला मिळालेला &#8216;सामरिक दिलासा&#8217;</span></b></h3>
<p id="p-rc_fabc699fca94966a-389" data-path-to-node="13">९/११ च्या हल्ल्याचा सर्वात मोठा आणि अनपेक्षित परिणाम म्हणजे जागतिक महासत्तांच्या समीकरणात झालेला मोठा बदल. <span class="citation-1304 citation-end-1304">वॉशिंग्टनचे संपूर्ण लक्ष, लष्करी ताकद आणि अथांग आर्थिक संसाधने मध्य पूर्वेतील आणि आशियातील वाळवंटात दीर्घकाळ केंद्रित राहिली.</span> <span class="citation-1303 citation-end-1303">अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्धात ट्रिलियन्स डॉलर्स खर्च केले, ज्यामुळे अमेरिकन सैन्य आणि अर्थव्यवस्था दोन दशके थकवणाऱ्या संघर्षात अडकून पडली.</span></p>
<p id="p-rc_fabc699fca94966a-390" data-path-to-node="14"><span class="citation-1302 citation-end-1302">अमेरिकेची ही गुंतलेली ताकद बीजिंगसाठी (चीन) एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनपेक्षित सामरिक दिलासा (Geopolitical Advantage) ठरली.</span> <span class="citation-1301 citation-end-1301">२००० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिका चीनच्या वाढत्या आर्थिक प्रभावाला रोखण्यासाठी धोरणे आखत होती.</span> <span class="citation-1300 citation-end-1300">मात्र, ९/११ मुळे अमेरिकेचे प्राधान्य बदलले आणि चीनला स्वतःचा विस्तार करण्यासाठी पूर्ण मोकळे रान मिळाले.</span></p>
<p data-path-to-node="14"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/brics-summit-2026-iran-president-masoud-pezeshkian-india-visit-flight-security-1329870.html">BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच</a></span></strong></p>
<h3 id="p-rc_fabc699fca94966a-391" data-path-to-node="15"><b data-path-to-node="15" data-index-in-node="0"><span class="citation-1299 citation-end-1299">चीनचा जागतिक महासत्ता म्हणून उदय आणि एकध्रुवीय जगाचा अंत</span></b></h3>
<p id="p-rc_fabc699fca94966a-392" data-path-to-node="16">अमेरिका युद्धांमध्ये व्यस्त असताना, चीनने शांतपणे आणि वेगाने आपल्या औद्योगिक, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली. चीनने &#8216;बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह&#8217; (BRI) च्या माध्यमातून आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून आपले जाळे विस्तारले. <span class="citation-1298 citation-end-1298">इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनने आपले सागरी आणि लष्करी सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर वाढवले.</span></p>
<p id="p-rc_fabc699fca94966a-393" data-path-to-node="17">९/११ पूर्वी अमेरिका ही जगातील एकमेव सर्वसत्ताधीश (Unipolar Power) महासत्ता मानली जात होती. <span class="citation-1297 citation-end-1297">परंतु, ९/११ नंतरच्या दोन दशकांत चीनने मिळवलेल्या अफाट आर्थिक प्रगतीमुळे आज जग हे &#8216;बहुध्रुवीय&#8217; बनले असून चीन अमेरिकेला थेट आव्हान देणारी दुसरी सर्वात मोठी महासत्ता म्हणून उदयास आला आहे.</span> <span class="citation-1296 citation-end-1296">अशा प्रकारे, ११ सप्टेंबरच्या त्या चार अपहृत विमानांनी केवळ न्यूयॉर्कची चित्तथरारक दृश्येच निर्माण केली नाहीत, तर २१ व्या शतकातील जागतिक राजकारणाची दिशाच बदलून टाकली.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Renault September Cars Offers: रेनोल्टच्या कारवर पैशांची मोठी बचत! सप्टेंबर ऑफरमध्ये मिळणार ₹1.8 लाखांपर्यंत फायदा</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/renault-car-discounts-september-2026-duster-kiger-triber-kwid-auto-news-marathi-1330026.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:50:52 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:50:52 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-14-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[cars]]></category>
		<category><![CDATA[offers]]></category>
		<category><![CDATA[Renault]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330026</guid>

					<description><![CDATA[रेनोल्टने सप्टेंबर 2026 साठी आपल्या कारवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. डस्टरवर सर्वाधिक ₹1.80 लाखांपर्यंत फायदा मिळतो, तर किगर, ट्रायबर आणि क्विडवरही ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करता येणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-14-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Renault Car Discounts September 2026 Duster Kiger Triber Kwid Auto News Marathi"     /></figure><div class="flex max-w-full flex-col gap-4 grow">
<div class="min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+&amp;]:mt-1" dir="auto" data-message-author-role="assistant" data-message-id="8b15b625-6355-4431-ae06-d2d7d46f8846" data-message-model-slug="gpt-5-6">
<div class="flex w-full flex-col gap-1 empty:hidden">
<div class="fbskMG_root yWcLfW_streamingContainer markdown prose dark:prose-invert wrap-break-word w-full light markdown-new-styling">
<ul data-start="3377" data-end="3710" data-is-last-node="" data-is-only-node="">
<li data-section-id="12anwjy" data-start="3377" data-end="3481"><em>रेनोल्ट डस्टरवर सर्वाधिक ₹1.80 लाखांपर्यंत फायदे मिळत असून जुन्या डस्टर मालकांसाठी मोठा लॉयल्टी बोनस आहे.</em></li>
<li data-section-id="1rkwzwx" data-start="3482" data-end="3596"><em>किगर, ट्रायबर आणि क्विडवरही कॅश डिस्काउंटसह एक्सचेंज, स्क्रॅपेज आणि इतर ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत.</em></li>
<li data-section-id="fupggo" data-start="3597" data-end="3710" data-is-last-node=""><em>सप्टेंबर ऑफर शहर, व्हेरिएंट आणि पात्रतेनुसार बदलू शकते, त्यामुळे खरेदीपूर्वी अधिकृत डीलरकडून डिटेल्स तपासा.</em></li>
</ul>
</div>
</div>
</div>
</div><span class="bullet-text">या सप्टेंबरच्य महिन्यात <a href="https://www.navarashtra.com/topic/renault">रेनोल्ट</a> इंडियाने आपल्या कार खरेदीदारांसाठी आकर्षक डिस्काउंट आणि ऑफर्स जाहीर केले आहेत. कंपनीच्या डस्टर, किगर, ट्रायबर आणि क्विड या मॉडेल्सवर ग्राहकांना वेगवेगळ्या स्वरूपात सवलत मिळत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बेनिफिट, लॉयल्टी बोनस तसेच कॉर्पोरेट आणि ग्रामीण ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे यांचा समावेश आहे. मात्र, ऑफर शहर, व्हेरिएंट, डीलरकडील स्टॉक आणि कस्टमर्स यानुसार बदलू शकते.</span><p>सर्वात जास्त फायदा नव्या रेनोल्ट डस्टरवर मिळत असून निवडक व्हेरिएंटवर एकूण ₹1.80 लाखांपर्यंत फायदे उपलब्ध आहेत. यात ₹30,000 पर्यंत कॅश डिस्काउंट आणि ₹50,000 पर्यंत एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बेनिफिट मिळू शकतो. जुन्या डस्टरमधून नवीन डस्टरमध्ये अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांना तब्बल ₹1 लाखांपर्यंत लॉयल्टी बोनस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या डस्टर मालकांसाठी ही <a href="https://www.navarashtra.com/topic/offers">ऑफर</a> खास फायदेशीर ठरू शकते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/hyundai-september-car-discounts-up-to-one-lakh-savings-auto-news-marathi-1326166.html">Hyundai कारवर सप्टेंबरमध्ये बंपर ऑफर! तब्बल १ लाख रुपयांपर्यंत मिळणार डिस्काउंट</a></p>
<p><strong>किगरवर </strong><strong>₹85,000 </strong><strong>पर्यंत फायदा</strong></p>
<p>रेनोल्ट किगरवर एकूण ₹85,000 पर्यंत फायदे दिले जात आहेत. यात ₹30,000 पर्यंत कॅश डिस्काउंट, ₹25,000 लॉयल्टी बोनस, ₹25,000 एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बेनिफिट आणि पात्र ग्राहकांसाठी ₹5,000 पर्यंत कॉर्पोरेट किंवा ग्रामीण ऑफरचा समावेश आहे. किगर हा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये असल्याने कमी बजेटमध्ये एसयूव्ही घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर आकर्षक ठरू शकते.</p>
<p><strong>ट्रायबर आणि क्विडवरही ऑफर</strong></p>
<p>रेनोल्ट ट्रायबरवर ₹50,000 पर्यंत आणि रेनोल्ट क्विडवर ₹40,000 पर्यंत एकूण फायदे मिळत आहेत. ट्रायबरला ₹20,000 पर्यंत कॅश डिस्काउंट आणि ₹25,000 पर्यंत एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज फायदा आहे. तर क्विडवर ₹15,000 पर्यंत कॅश डिस्काउंट आणि ₹25,000 पर्यंत स्क्रॅपेज बेनिफिट मिळतो.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/kia-car-discounts-september-2026-up-to-1-70-lakh-auto-news-marathi-1328530.html">कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स</a></p>
<p>नवीन डस्टरच्या मार्केटमधील कामगिरीला चालना देण्यासाठी सणासुदीच्या काळापूर्वी अशा फायदेशीर योजना महत्त्वाच्या ठरू शकतात. ग्राहकांनी केवळ जाहिरातीत दिसणाऱ्या कमाल रकमेवर निर्णय न घेता आपल्या शहरातील प्रत्यक्ष किंमत, उपलब्ध व्हेरिएंट आणि ऑफरची अट समजून घेणे गरजेचे आहे. एक्सचेंज किंवा स्क्रॅपेजचा फायदा जुन्या वाहनाच्या मूल्यमापनावर आणि लागू नियमांवर अवलंबून असू शकतो. त्यामुळे बुकिंगपूर्वी रेनोल्टच्या अधिकृत डीलरकडून ऑफरचे डिटेल्स घेणे योग्य ठरेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Shirur Gram Panchayat: शिरूरमधील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद CEO गजानन पाटील यांचे आदेश!</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/shirur-gram-panchayat-administrator-appointed-71-villages-pune-zp-ceo-gajanan-patil-1330049.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:47:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:47:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-2026-09-11T154334.739_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[gram panchayat]]></category>
		<category><![CDATA[Pune Politics]]></category>
		<category><![CDATA[Shirur News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330049</guid>

					<description><![CDATA[Shirur Gram Panchayat: एका प्रशासकाकडे त्यांच्या प्रशासकीय कामांसह शिरूर तालुक्यातील लांब अंतरावरील अनेक ग्रामपंचायतींचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे गावातील विकासकामांना किती चालना मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-2026-09-11T154334.739_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shirur Gram Panchayat Administrator Appointed 71 Villages Pune Zp Ceo Gajanan Patil"     /></figure><p>शिरूर तालुक्यातील ७१ मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासकांची नियुक्ती.<br />
पुणे जिल्हा परिषदेचे CEO गजानन पाटील यांनी जारी केले नियुक्तीचे अधिकृत आदेश.<br />
पंचायत समिती विस्ताराधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे सोपवली प्रशासकाची धुरा.</p>
<p><strong>Shirur News:</strong> शिरूर तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ७१ <a href="https://www.navarashtra.com/topic/gram-panchayat">ग्रामपंचायतीं</a>वर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. यावेळी ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांमध्ये पंचायत समितीचे विस्ताराधिकारी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिकांचा समावेश करण्यात आला आहे. एका प्रशासकाकडे लांब अंतरावरील सात ते आठ गावांचा पदभार देण्यात आला आहे.</p>
<p>शिरूर तालुक्यातील मुदत संपलेल्या तब्बल ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी याबाबत प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले असून, प्रशासकांचा कार्यकाळ पुढील सहा महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असणार आहे. या प्रशासकांमध्ये पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांचा समावेश करण्यात आला आहे.</p>
<p><a class="title" title="Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!" href="https://www.navarashtra.com/career/dr-vishwajeet-pawar-parbhani-medical-college-dean-1329976.html"><span class="color-red">Parbhani Medical College</span>: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदा</a></p>
<p>मात्र, एका प्रशासकाकडे त्यांच्या प्रशासकीय कामांसह शिरूर तालुक्यातील लांब अंतरावरील अनेक ग्रामपंचायतींचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे गावातील विकासकामांना किती चालना मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>
<p>मागील काही महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर संबंधित सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा मुदत संपल्यामुळे नव्याने पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.</p>
<p>काही प्रशासकांकडे २० ते २५ किलोमीटर अंतरावरील एकापेक्षा अधिक गावांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक गावासाठी पुरेसा वेळ देणे अशक्य होणार नाही, मात्र यामुळे ग्रामपंचायतींच्या स्थानिक विकासकामांना तसेच विविध योजनांच्या मंजुरीला काहीसा ब्रेक लागण्याची शक्यता आहे.</p>
<p>प्रशासकीय अधिकारीच प्रशासक असल्याने त्यांना काही कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही, हे निश्चित असले तरी नवीन प्रशासकांच्या नियुक्तीमुळे गावांच्या विकासात काय भर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>
<p><a class="title" title="Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/tharala-tar-mag-serial-pratik-suresh-baby-good-news-1329877.html"><span class="color-red">Tharala Tar Mag Serial</span>: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन</a></p>
<h3>प्रशासक व त्यांच्या अखत्यारितील गावे</h3>
<p>विस्ताराधिकारी किसन खोडदे – धामारी, पाबळ, मुखई, हिवरे, गणेगाव खालसा, पिंपळे खालसा.</p>
<p>अंगणवाडी पर्यवेक्षिका गायत्री धावडे – आपटी व वाघाळे.</p>
<p>विस्ताराधिकारी मुकुंद देंडगे – करंदी, केंदूर, निमगाव म्हाळुंगी, वाडा पुनर्वसन व वरुडे.</p>
<p>विस्ताराधिकारी रघुनाथ पवार – आलेगाव पागा, उरळगाव, टाकळी भीमा, दहिवडी, पारोडी व इनामगाव.</p>
<p>अंगणवाडी पर्यवेक्षिका राणी कांबळे – गणेगाव दुमाला व नागरगाव.</p>
<p>अंगणवाडी पर्यवेक्षिका रंजना सोनवणे – सादलगाव.</p>
<p>विस्ताराधिकारी बाळू गावडे – कवठे येमाई, कारेगाव, कोंढापुरी, मलठण, मिडगुलवाडी, कान्हुर मेसाई, सविंदणे, आमदाबाद.</p>
<p>विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड – कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, पिंपळे जगताप, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, वढू बुद्रुक, विठ्ठलवाडी.</p>
<p>विस्ताराधिकारी विष्णू गाडीलकर – आंधळगाव, न्हावरे, शिक्रापूर, गुनाट, निमोणे, वाडगाव रासाई, शिरसगाव काटा.</p>
<p>विस्ताराधिकारी संतोष सोनटक्के – बुरुंजवाडी, कोळगाव डोळस, गोलेगाव व खंडाळे.</p>
<p>विस्ताराधिकारी संभाजी घोडे – चांडोह, निमगाव दुडे, पिंपरखेड, फाकटे, वडनेर खुर्द व रावडेवाडी.</p>
<p>अंगणवाडी पर्यवेक्षिका मीना वायाळ – चिंचणी व बाभूळसर बुद्रुक.</p>
<p>अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदा पाटोळे – पिंपळसुटी.</p>
<p>अंगणवाडी पर्यवेक्षिका अपर्णा ऊनकुले – मोटेवाडी व शिंदोडी.</p>
<p>विस्ताराधिकारी पूनम मराठे – भांबर्डे, मोराची चिंचोली, निमगाव भोगी, पिंपरी दुमाला व बाभूळसर खुर्द.</p>
<p>विस्ताराधिकारी स्नेहल माकर – जातेगाव बुद्रुक, दरेकरवाडी, जातेगाव खुर्द, कुरुळी व निर्वी.</p>
<p>अंगणवाडी पर्यवेक्षिका पल्लवी देशमुख – खैरेनगर व खैरेवाडी.</p>
<p>अशा प्रकारे ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>SIMI म्हणजे नेमकं काय? दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून एका मुलीला ATSने पकडलं</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/21-year-old-woman-detained-by-ats-in-mumbra-used-a-fake-passport-to-travel-to-saudi-arabia-to-meet-her-terrorist-father-1330013.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Sanofar Nayakawadi]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 16:51:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 16:51:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-49_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[ats]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[Thane news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330013</guid>

					<description><![CDATA[फरार दहशतवाद्याचा शोध घेत असताना तपास यंत्रणांच्या हाती त्याच्या कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचा धागा लागला. त्यानंतर मुंब्र्यात झालेल्या कारवाईत २१ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली. बनावट पासपोर्ट आणि परदेश प्रवासाच्या संशयामुळे या कारवाईकडे आता विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-49_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="21 Year Old Woman Detained By Ats In Mumbra Used A Fake Passport To Travel To Saudi Arabia To Meet Her Terrorist Father"     /></figure><ul>
<li><strong>मुंब्र्यातील कारवाईने तपासाला मिळाला महत्त्वाचा धागा</strong></li>
<li><strong>बनावट कागदपत्रांमुळे तपास यंत्रणांचा संशय बळावला</strong></li>
<li><strong>फरार व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याचा शोध सुरू</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime">ठाणे</a></span>:</strong> महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई करत फरार इंडियन मुजाहिदीनशी संबंधित <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime">दहशतवादी</a></strong></span> तारीक खान याची २१ वर्षीय मुलगी नमिरा तारीक खान हिला मुंब्र्यातून अटक केली आहे. या कारवाईमुळे तपास यंत्रणांच्या हालचालींना वेग आला असून, नमिराच्या परदेश प्रवासासह बनावट पासपोर्टच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.</span><p><strong>बनावट पासपोर्टच्या आधारे परदेश प्रवासाचा संशय</strong></p>
<p>तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नमिराने कथितरीत्या खोटी माहिती देऊन पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे. कुर्ला आणि लखनऊ येथील पत्त्यांचा वापर करून मिळवलेल्या पासपोर्टच्या आधारे तिने सौदी अरेबियाला दोन वेळा प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवासादरम्यान तिने फरार असलेल्या वडिलांची भेट घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. नमिराने सौदी अरेबियासोबत पाकिस्तानमध्येही प्रवास केला होता का, याचाही तपास केला जात आहे. तिच्या प्रवासाची कागदपत्रे, पासपोर्ट आणि इतर संबंधित माहिती तपासली जात आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/shocking-incident-in-chhatrapati-sambhajinagar-two-year-old-child-dies-during-treatment-following-food-poisoning-1329718.html"><span style="color: #3366ff;"><strong>हेही वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अन्नविषबाधेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू</strong></span></a></p>
<p><strong>मुंब्र्यात काही दिवस वास्तव्यास</strong></p>
<p>तपास यंत्रणा तारीक खानची पत्नी शबनम उर्फ फिर्दोष तारीक खान हिचाही शोध घेत आहेत. शबनम फरार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान नमिरा आणि तिची आई काही दिवस मुंब्रा परिसरात वास्तव्यास असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर एटीएसने नमिरावर कारवाई करत तिला ताब्यात घेतले. तारीक खानविरुद्ध प्रतिबंधित संघटना सिमी, इंडियन मुजाहिदीन, बनावट नोटा, दहशतवादी कारवाया आणि देशविरोधी कृत्यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे.</p>
<p><strong>कोण आहे तारीक खान?</strong></p>
<p>तारीक खान याचे पूर्ण नाव मोहम्मद तारीक अंजुमन हसन असून तो मूळचा बिहारचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. व्यवसायाने तो सिव्हिल इंजिनिअर असल्याची माहिती आहे. १९९८ पासून तो प्रतिबंधित संघटना ‘सिमी’मध्ये सक्रिय असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. २००३ मध्ये रियाज भटकल आणि इक्बाल भटकल यांच्यासोबत इंडियन मुजाहिदीनच्या स्थापनेत त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. या संघटनेचा संस्थापक सदस्य आणि वैचारिक मार्गदर्शक म्हणूनही त्याचे नाव तपासात समोर आले होते. २००७च्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरात इंडियन मुजाहिदीनशी संबंधित काही तरुणांना आश्रय आणि मदत पुरवल्याच्या प्रकरणातही तारीक खानचे नाव समोर आले होते. दरम्यान, नमिराच्या अटकेनंतर तिच्या परदेश प्रवासाचा नेमका उद्देश, बनावट पासपोर्टचा वापर आणि फरार वडिलांशी तिचे संबंध याबाबत एटीएसकडून तपास सुरू आहे. तिच्या आईचा शोधही घेतला जात आहे.</p>
<p><strong>सीमी म्हणजे काय?</strong></p>
<p>स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया ही संघटना १९७७ मध्ये अलीगड येथे स्थापन झाली. सुरुवातीला मुस्लिम तरुणांमध्ये धार्मिक आणि सामाजिक जागृती निर्माण करण्यावर संघटनेचा भर होता. मात्र, पुढील काळात संघटनेवर कट्टरतावादी विचारसरणी आणि दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप झाले. यानंतर केंद्र सरकारने २००१ मध्ये सीमीवर बंदी घातली. तपास यंत्रणांच्या मते, सीमीशी संबंधित काही माजी सदस्य पुढे इंडियन मुजाहिदीनशी जोडले गेले. मात्र, सीमी आणि इंडियन मुजाहिदीन या स्वतंत्र संघटना आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>होर्मुझच्या सामुद्रधुनीत 10 जहाजांवर हल्ला; इराणकडून प्रत्युत्तरात मोठे हल्ले</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/10-ships-attacked-in-the-strait-of-hormuz-1329972.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:30:01 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:30:01 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Strait-of-Hormuz-Crisis-2026-_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[international news]]></category>
		<category><![CDATA[Strait of Hormuz]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329972</guid>

					<description><![CDATA[इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तथापि, अमेरिकेच्या युद्धनौकेने हा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. या घटनेत अमेरिकेचे कोणतेही जवान जखमी झाले नाहीत आणि अमेरिकेच्या युद्धनौका त्या भागात गस्त घालत आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Strait-of-Hormuz-Crisis-2026-_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="10 Ships Attacked In The Strait Of Hormuz"     /></figure><p><strong>वॉशिंग्टन :</strong> अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेच्या लष्कराने मंगळवारी इराणच्या ५ तेलवाहू जहाजांवर हल्ला केला. काही तासांनंतर, इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळाच्या दिशेने २० बैलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. जॉर्डनच्या लष्कराने दावा केला की, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने यापैकी १८ क्षेपणास्त्रे पाडली, तर उर्वरित २ क्षेपणास्त्रे लोकवस्तीपासून दूर असलेल्या भागात पडली.</p>
<p>अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, इराणने गेल्या दोन दिवसांत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा दोनदा प्रयत्न केला होता. प्रत्युत्तरादाखल, अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डकॉर्म्सच्या (आयआरजीसी) तेलवाहू जहाजांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, इराणने <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/strait-of-hormuz">होर्मुझच्या सामुद्रधुनी</a></span>त १० जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला, ज्यात अमेरिकेची २ जहाजे आणि ८ तेलवाहू जहाजांचा समावेश आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/maharashtra-ats-target-19-year-old-mumbra-girl-namira-khan-passport-fraud-case-1329993.html"><strong>Namira Khan Mumbra Case : १९ वर्षीय नमीरा खान ATS च्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन</strong></a></span></p>
<p>इराणने म्हटले आहे की, ही जहाजे प्रतिबंधित क्षेत्रातून प्रवास करत होती. इराणने अमेरिकेचा एक पाणबुडी ड्रोन ताब्यात घेतल्याचा दावाही केला आहे. युद्धनौकेवरील हल्ला हाणून पाडलाः सेंटकॉमच्या माहितीनुसार, इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तथापि, अमेरिकेच्या युद्धनौकेने हा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. या घटनेत अमेरिकेचे कोणतेही जवान जखमी झाले नाहीत आणि अमेरिकेच्या युद्धनौका त्या भागात गस्त घालत आहेत.</p>
<p><strong>ओमानच्या आखातात 4 तेलवाहू जहाजे लक्ष्य</strong></p>
<p>सेंटकॉमच्या माहितीनुसार, अमेरिकेने ओमानच्या आखातात चार तेलवाहू जहाजे आणि खारग बेटाजवळील एका जहाजाला लक्ष्य केले. अमेरिकेने दावा केला आहे की, हल्ला झालेली पाचही तेलवाहू जहाजे अब्जावधी डॉलर्सच्या एका गुप्त नेटवर्कचा भाग होती. हे नेटवर्क इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी निधी गोळा करते. अमेरिकेच्या लष्कराने सांगितले की, हल्ल्यापूर्वी जहाजांवरील कर्मचाऱ्यांना जहाजे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/world/project-a119-us-secret-plan-to-nuke-the-moon-explained-1330009.html"><span style="color: #3366ff;"><strong>Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?</strong></span></a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/bigg-boss-20-yung-dsa-kanika-mann-fight-promo-1329996.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:29:05 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:29:05 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/bigg-boss-4_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Bigg Boss 20]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[Salman Khan]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329996</guid>

					<description><![CDATA[Bigg Boss 20: रॅपर Yung DSA ‘बिग बॉस 20’चा पहिला कॅप्टन बनला आहे. कॅप्टन म्हणून घरातील नियम पाळण्यावरून Yung आणि कनिकामध्ये खडाजंगी झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. आता या वादामागचं नेमकं कारण काय आणि दोघांमध्ये काय घडलं, हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/bigg-boss-4_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bigg Boss 20 Yung Dsa Kanika Mann Fight Promo"     /></figure><p><strong>Bigg Boss 20:</strong> सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन अवघे चार दिवस झाले आहेत. मात्र, शोच्या सुरुवातीपासूनच घरात वेगवेगळ्या कारणांवरून वाद आणि चर्चांना सुरुवात झाली आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला असून, रॅपर Yung DSA ‘बिग बॉस 20’चा पहिला कॅप्टन बनला आहे. मात्र, कॅप्टन होताच त्याचा अंदाज बदलल्याचं पाहायला मिळत आहे.</p>
<p>नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये Yung DSA आणि अभिनेत्री कनिका मान यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे. कॅप्टन म्हणून घरातील नियम पाळण्यावरून Yung आणि कनिकामध्ये खडाजंगी झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळतं. आता या वादामागचं नेमकं कारण काय आणि दोघांमध्ये काय घडलं, हे आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.</p>
<p>निर्मात्यांनी नुकताच शोचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये Yung DSA आणि कनिका मान यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहे. कॅप्टन झाल्यानंतर Yung चा हा वेगळाच अवतार पाहून घरातील इतर सदस्यही हैराण झाले आहेत.</p>
<h3>वॉशरूमच्या मुद्द्यावरून सुरू झाला वाद</h3>
<p>प्रोमोमध्ये Yung DSA वॉशरूममध्ये उभा राहून ईशा रिखीसोबत बोलताना दिसतो. यावेळी तो कनिका मानने पुरुषांच्या वॉशरूमचा वापर केल्याचा मुद्दा उपस्थित करतो.</p>
<p>Yung म्हणतो की, कनिकाला त्याने बाहेरून आवाज दिला, मात्र तिने त्याला उत्तर दिलं नाही. त्याच्या मते, कॅप्टन म्हणून त्याला किमान प्रतिसाद मिळायला हवा होता. यानंतर घरातील काही सदस्यही कनिकाला कॅप्टनचा आदर करण्याची गरज असल्याचं सांगताना दिसतात.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="in">Promo: Kanika Mann vs Yung DSA <img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f525_V_png--1280x720-4g.webp" alt="🔥" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f525_V_png--1280x720-4g.webp" alt="🔥" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f525_V_png--1280x720-4g.webp" alt="🔥" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> https://t.co/xe04XbgUqd</p>
<p>— BBTak (@BiggBoss_Tak) <a href="https://x.com/BiggBoss_Tak/status/2098095623803429279">September 10, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>&nbsp;</p>
<h3><strong>कनिका मानने Yung DSAला सुनावलं</strong></h3>
<p>यानंतर Yung कनिकाला याबाबत जाब विचारतो. मात्र, कनिका स्वतःची बाजू स्पष्ट करताना त्याला सुनावते. ती म्हणते की ती फक्त पाणी सुरू करत होती आणि त्याने तिच्याशी शांतपणे बोलायला हवं होतं. एवढा गोंधळ करण्याची गरज काय, असा सवालही ती करते.</p>
<p>कनिकाच्या या उत्तरानंतर Yungचा पारा चढतो. “माझा अपमान झाला आहे आणि माझा अपमान म्हणजे घराच्या नियमांचा अपमान आहे. आता सगळ्यांना शिक्षा होईल,” असं तो म्हणताना दिसतो.</p>
<p><a title="Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/tharala-tar-mag-serial-pratik-suresh-baby-good-news-1329877.html"><strong> <span class="color-red">Tharala Tar Mag Serial</span>: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज</strong> </a></p>
<p><strong>‘तू कॅप्टन आहेस, राजा नाहीस’</strong></p>
<p>Yungच्या या भूमिकेवर कनिका मानही चांगलीच संतापते. “तू फक्त घराचा कॅप्टन आहेस, राजा नाहीस. आम्ही तुझी सेवा करायला आलेलो नाही,” असं म्हणत ती त्याला सुनावते.</p>
<p>यानंतर Yungही तिला प्रत्युत्तर देतो. “तू घरातून बाहेर पडल्यावर तुला कळेल की Yung कोण आहे,” असं तो म्हणताना प्रोमोमध्ये दिसत आहे.</p>
<p><strong>आजच्या एपिसोडमध्ये रंगणार वाद</strong></p>
<p>Yung DSA आणि कनिका मान यांच्यातील हा वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कॅप्टन बनल्यानंतर Yungचा बदललेला अंदाज आणि कनिकासोबत झालेला वाद पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.</p>
<p>या संपूर्ण प्रकरणावर 11 सप्टेंबरच्या ‘बिग बॉस 20’च्या एपिसोडमध्ये अधिक चर्चा होणार आहे. ‘बिग बॉस 20’चा एपिसोड JioHotstar वर रात्री 9 वाजता आणि Colors TV वर रात्री 10:30 वाजता पाहता येणार आहे.</p>
<p><strong><a title="Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-cinema/aali-mothi-shahani-movie-ganesh-vandana-song-release-1329821.html"> <span class="color-red">Aali Mothi Shahani Movie</span>: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन </a></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/industrial-history-of-9-to-5-job-culture-revolution-1329990.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:27:47 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:27:47 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/work_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[education]]></category>
		<category><![CDATA[Job]]></category>
		<category><![CDATA[Work life balance]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329990</guid>

					<description><![CDATA[History of 9-to-5 Job : प्राचीन गुरुकुल आणि अनौपचारिक शिक्षणापासून सुरू झालेला प्रवास आधुनिक कॉर्पोरेट नोकऱ्या आणि ९ ते ५ च्या ढाब्यात कसा बदलला? जाणून घ्या सविस्तर]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/work_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Industrial History Of 9 To 5 Job Culture Revolution"     /></figure><p>History of 9-to-5 Job : सकाळच्या वेळी लवकर उठून शाळेत जाणे, वर्गांमध्ये बसणे, परीक्षा देऊन पदवी मिळवणे आणि नंतर ९ ते ५ ची नोकरी स्वीकारणे ही आज प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. आपल्याला असे वाटते की जग नेहमीच असेच चालत आले आहे, परंतु इतिहासाची पाने उलटून पाहिली तर सत्य अगदी याच्या उलट असल्याचे दिसून येते. हजारो वर्षांपूर्वी मानवी समाजात आजच्यासारख्या औपचारिक शाळा नव्हत्या आणि कार्यालयांची अशी कोणतीही निश्चित वेळ नव्हती.</p>
<p>ज्या दिनचर्येला आज आपण नैसर्गिक किंवा अत्यंत सामान्य नियम मानतो, ती प्रत्यक्षात मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे परिणाम आहे. प्राचीन गुरुकुल आणि हस्तकलेपासून सुरू झालेला शिकण्याचा प्रवास कसा कारखाने, नियम, प्रमाणपत्रे आणि आधुनिक कॉर्पोरेट नोकऱ्यांच्या निश्चित शिडीमध्ये बदलला, याची ही गोष्ट अतिशय रंजक आणि विचार करायला लावणारी आहे.</p>
<h3>अनौपचारिक शिक्षण आणि प्राचीन समाज व्यवस्था</h3>
<p>इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षण आणि कौशल्ये शिकण्याची पद्धत आजच्यासारख्या कोणत्याही चार भिंतींमध्ये किंवा निश्चित अभ्यासक्रमात गुंतलेली नव्हती. जुन्या काळात मुले प्रामुख्याने आपले कुटुंब, सामाजिक गट, धार्मिक केंद्र किंवा एखाद्या कुशल गुरूच्या सानिध्यात राहून काम शिकत असत. त्या काळात जीवनाशी संबंधित व्यावहारिक ज्ञान, जसे की शेती, पशुपालन, हस्तकला आणि व्यावसायिक कौशल्ये यांना प्राधान्य दिले जात होते.</p>
<p>समाजात वाचायला-लिहायला शिकवणारी काही मोजकीच केंद्र नक्कीच अस्तित्वात होती, परंतु तिथपर्यंत पोहोच फक्त मोजक्याच वर्गापुरती मर्यादित होती. सामान्य लोकसंख्येसाठी जीवनाचा अनुभव आणि मोठ्यांकडून शिकलेले काम हीच त्यांची सर्वात मोठी शिक्षण प्रणाली मानली जात होती.</p>
<h3>स्पर्धा परीक्षा आणि चीनची शाही परंपरा</h3>
<p>आजच्या काळात चांगल्या पदासाठी किंवा करिअरसाठी स्पर्धा परीक्षा देणे ही अत्यंत सामान्य प्रक्रिया वाटते, परंतु याची पायाभरणी प्राचीन चीनमध्ये झाली होती. सुई राजवंशाच्या काळात पात्र लोकांना सरकारी प्रशासनात सामील करण्यासाठी एका विशेष परीक्षा प्रणालीची सुरुवात केली गेली. पुढे चलकर तांग आणि सोंग राजवंशांनी या शाही परीक्षा-व्यवस्था अधिक पारदर्शक आणि मजबूत बनवली.</p>
<p>या व्यवस्थेचा मुख्य उद्देश वंशागत अधिकाराऐवजी पात्रतेच्या आधारावर अधिकाऱ्यांची निवड करणे हा होता. तथापि, त्या काळातही सामाजिक असमानतेमुळे याचा फायदा मोजक्याच लोकांना मिळाला आणि शेवटी १९०५ मध्ये ही जुनी व्यवस्था अधिकृतपणे समाप्त करण्यात आली.</p>
<h3>औद्योगिक क्रांती आणि संघटित शाळांची निर्मिती</h3>
<p>१८ व्या आणि १९ व्या शतकात आलेल्या औद्योगिक क्रांतीने मानवी इतिहासात सर्वात मोठा बदल घडवून आणण्याचे काम केले. मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या फॅक्टरी आणि मशीन्स चालवण्यासाठी अशा कामगार आणि कर्मचाऱ्यांची गरज भासू लागली, जे कमीत कमी वाचू, लिहू, मोजू शकतील आणि दिलेल्या निर्देशांचे पालन करू शकतील. याच गरजेने सामूहिकरीत्या मुलांना एकत्र शिकवणाऱ्या आणि शिस्त लावणाऱ्या शाळा प्रणालीला जन्म दिला.</p>
<p>राज्यांनी आपले प्रशासन आणि अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी सार्वजनिक शिक्षण प्रणालीचा विस्तार केला. अशा प्रकारे, नियमित वर्ग, वेळापत्रक, घंटा वाजणे आणि परीक्षांचा साचा औद्योगिक काळातील गरजा पूर्ण करण्यासाठीच विकसित झाला.</p>
<h3>शेतीपासून कारखान्यांपर्यंत आणि ८ तासांच्या नोकरीसाठीचा लढा</h3>
<p>औद्योगिक क्रांतीपूर्वी बहुतांश लोक आपल्या शेतात किंवा घरांमध्ये छोट्या प्रमाणावर काम करत होते, जिथे वेळेचे बंधन आजच्यासारखे कडक नव्हते. परंतु फॅक्टरीच्या युगात लोकांना एका निश्चित ठिकाणी जाऊन ठरवलेल्या वेळेपर्यंत मजुरी करण्याच्या पद्धतीत ढकलले गेले. सुरुवातीला मजुरांना १२ ते १६ तास कठीण परिश्रम करावे लागत होते, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर आणि अधिकारांवर वाईट परिणाम झाला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/ssc-si-recruitment-2026-delhi-police-capf-1329839.html">SSC SI Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर, महिलांसाठी अर्ज निशुल्क!</a></strong></span></p>
<p>दीर्घ कामगार आंदोलनानंतर कामाचे तास निश्चित करण्याची मागणी पुढे आली. वर्ष १९१९ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) आपले पहिले धोरण बनवून उद्योगांमध्ये दररोज ८ तास आणि आठवड्यातून ४८ तास काम करण्याच्या सिद्धांताला मान्यता दिली, जे आज ९-ते-५ च्या नोकरीचे मानक बनले आहे.</p>
<h3>पदवीचा काळ आणि बदलता ट्रेंड</h3>
<p>काळाप्रमाणे शिक्षण आणि रोजगार यांचा संबंध अतिशय घट्ट होत गेला. शाळेने मूलभूत शिक्षण दिले, महाविद्यालयांनी कौशल्य दिले आणि या सर्वांनंतर मिळणारी पदवी ही नोकरी आणि कमाईचे साधन बनली. परंतु ही संपूर्ण प्रक्रिया कोणताही नैसर्गिक नियम नसून मानवाने तयार केलेली एक सामाजिक शिडी आहे. आज तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या वेगाने वाढणाऱ्या युगात हा पारंपारिक साचा पुन्हा एकदा बदलत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/dr-vishwajeet-pawar-parbhani-medical-college-dean-1329976.html">Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!</a></strong></span></p>
<p>आता कंपन्या केवळ कागदी पदव्यांपेक्षा व्यावहारिक कौशल्ये, अनुभव आणि नवीन शिकण्याची क्षमता यांना अधिक प्राधान्य देत आहेत. यासोबतच वर्क फ्रॉम होम, पार्ट-टाइम काम आणि लवचिक कामाचे तास यांसारख्या नवीन पद्धतींनी ९-ते-५ च्या चौकटीला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Shevgaon Farmers: शेवगावात पावसाळ्यातच दुष्काळाचे सावट! तीन महिन्यांपासून पाऊस गायब; पिके करपली, शेतकरी हवालदिल</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/shevgaon-drought-like-situation-no-rain-for-three-months-kharif-crops-farmers-in-crisis-1330027.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:24:42 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:24:42 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/ahilanangr_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Farmers]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Shevgaon]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330027</guid>

					<description><![CDATA[Shevgaon Farmers: शेवगाव तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक भागांत खरीप पिके करपू लागली असून विहिरी आणि जलसाठ्यांमधील पाणीही कमी होत आहे. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/ahilanangr_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shevgaon Drought Like Situation No Rain For Three Months Kharif Crops Farmers In Crisis"     /></figure><ul>
<li>शेवगावात कोरड्या दुष्काळाचा तांडव!</li>
<li>तीन महिने पाऊस गायब, शेतकरी हवालदिल</li>
<li>पण &#8216;बांधावरचे&#8217; पुढारी गेले कुठे?</li>
</ul><span class="bullet-text"><strong>पोपट पिटेकर,अहिल्यानगर :</strong> शेवगाव तालुक्यात यंदा <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/monsoon-update-news">पावसाळ्यातच</a></span> दुष्काळसदृश भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी अक्षरशः संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. पिके करपू लागली आहेत, विहिरी आणि जलसाठे आटत चालले आहेत, तर जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने “आता उन्हाळ्यात काय होणार?” या चिंतेने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. अनेक भागांत खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, शेतीवर केलेला खर्चही वसूल होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.</span><p>यंदाचा पोळा सणही शेतकऱ्यांना अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण; मात्र पाणी, चारा आणि पिकांच्या संकटामुळे उत्सवाचा उत्साहच हरवून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. शेतकरी परिस्थितीला तोंड देत असताना आता राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आमदार मोनिका राजळे, खासदार निलेश लंके, माजी खासदार सुजय विखे, माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते प्रताप ठाकणे यांच्यासह स्थानिक राजकीय नेत्यांनी या भीषण परिस्थितीची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी का केली नाही? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/global-hospital-15-percent-reserved-beds-irregularities-mumbai-100-crore-loss-1329991.html"> ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप </a></span></p>
<p>निवडणूक आली की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मतांचा जोगवा मागणारे राजकीय नेते, शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर कधी दिसणार? असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस करणारे हेच नेते दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार कधी? दुष्काळाची तीव्रता प्रशासनाच्या कागदावर मोजण्याऐवजी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करून सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी करणार कोण? असा सवालही उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली पिके संकटात आहेत, जनावरांसाठी चारा अपुरा पडत आहे, पिण्याच्या पाण्याची चिंता वाढत आहे आणि पावसाळ्यातच जर ही परिस्थिती असेल तर आगामी उन्हाळ्यात संकट किती भीषण असेल, याची कल्पनाच शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे. आता शेतकऱ्यांना आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करून पंचनामे, पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि पिकांसाठी आवश्यक मदत याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.</p>
<h3>शेतकऱ्यांची आरपारची मागणी</h3>
<p>​आता शेतकऱ्यांना कोणत्याही राजकीय पक्षाची पोकळ आश्वासने किंवा भाषणे नको आहेत. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने खालील पावले उचलणे गरजेचे आहे: तात्काळ पंचनामे-शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून सर्व बाधित पिकांचे सरसकट पंचनामे करावेत. चारा छावण्या व टँकर- जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत आणि पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करावेत.</p>
<p>आर्थिक मदत व पीक विमा- पीक विम्याची भरपाई आणि शासकीय मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची आक्रमक भूमिका लोकप्रतिनिधींनी सरकारदरबारी मांडावी. ​निसर्गाने तर पाठ फिरवलीच आहे, पण जर लोकप्रतिनिधींनीही अशीच पाठ फिरवली, तर शेवगावचा शेतकरी शांत बसणार नाही. &#8216;व्होट बँक&#8217; म्हणून वापर करणाऱ्या पुढाऱ्यांना शेतकरी येत्या काळात त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन" href="https://www.navarashtra.com/maharashtra/buldhana/buldhana-pm-kisan-ekyc-aadhaar-link-special-campaign-2026-1329965.html"> <span class="color-red">Buldhana News</span>: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान, ग्रहदोष होतील दूर</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/hartalika-2026-donate-these-things-according-to-your-zodiac-sign-on-the-day-of-haritalika-1329933.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्राजक्ता प्रधान]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:22:11 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:22:11 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Hartalika-2026-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[dharm]]></category>
		<category><![CDATA[hindu religion]]></category>
		<category><![CDATA[religions]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329933</guid>

					<description><![CDATA[हरतालिका तृतीयेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी पूजा आणि व्रतासोबत राशीनुसार दान केल्याने ग्रहदोष दूर होण्यास मदत होते, अशी धार्मिक मान्यता आहे. जाणून घेऊया, तुमच्या राशीनुसार हरतालिकेला कोणत्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Hartalika-2026-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Hartalika 2026 Donate These Things According To Your Zodiac Sign On The Day Of Haritalika"     /></figure><ul>
<li>हरतालिका तृतीयेच्या दिवशी राशीनुसार कोणते दान करावे?</li>
<li>राशीनुसार दान केल्याने कोणते ग्रहदोष दूर होतात?</li>
<li>कोणत्या राशीसाठी वस्त्रदान शुभ मानले जाते?</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/hindu-religion">हिंदू धर्मा</a></span>मध्ये विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना म्हणून अनेक उपवास करतात. यापैकी हरतालिका हे प्रमुख व्रत मानले जाते. हे व्रत सर्वांत कठीण व्रतांपैकी एक मानले जाते. यावर्षी हरतालिका सोमवार, १४ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हरतालिकेच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे ते जाणून घ्या</p>
<h3>मेष रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी मेष राशींच्या लोकांनी मसूर दान करणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, यामुळे घरात सुख, समृद्धी आणि धनप्राप्ती होते.</p>
<h3>वृषभ रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी दूध, दही आणि तांदूळ यांसारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करणे वृषभ राशींच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे सुख, समृद्धी आणि चांगले भाग्य लाभते, अशी श्रद्धा आहे.</p>
<h3>मिथुन रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी हिरव्या बांगड्यांचे दान करावे. असे केल्याने भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे.</p>
<h3>कर्क रास</h3>
<p>भगवान शिव आणि देवी पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी हरतालिकेच्या दिवशी चांदीचे पैंजण दान करावेत.</p>
<h3><a title="Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी तयार होत आहे दुर्मिळ योग, या राशींच्या महिलांचे चमकणार नशीब" href="https://www.navarashtra.com/religion/hartalika-2026-women-of-these-zodiac-signs-will-have-bright-luck-due-to-rare-yoga-1328923.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Hartalika 2026</span>: हरतालिकेच्या दिवशी तयार होत आहे दुर्मिळ योग, या राशींच्या महिलांचे चमकणार नशीब</span> </a></h3>
<h3>सिंह रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांसाठी गूळ आणि गव्हाचे दान करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनवृद्धी होते.</p>
<h3>कन्या रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी कन्या राशीच्या महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या किंवा बांगड्या दान कराव्यात. असे केल्याने भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विशेष आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे.</p>
<h3>तूळ रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी तूळ राशीच्या व्यक्तींनी गरजूंना दूध, दही, खीर आणि मिठाई दान करावी. असे केल्याने भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे.</p>
<h3>वृश्चिक रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा करावी आणि त्यांना पैसे दान करावेत. तुम्ही लाल रंगाचे कपडे देखील दान करू शकता.</p>
<h3>धनु रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी बेसन, चणाडाळ आणि पिवळे कपडे दान करावेत. हे अत्यंत शुभ मानले जाते.</p>
<h3><a title="Hartalika 2026: हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा" href="https://www.navarashtra.com/religion/hartalika-2026-hartalika-puja-shiva-parvati-worship-significance-1328432.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Hartalika 2026</span>: हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा? जाणून घ्या</span> </a></h3>
<h3>मकर रास</h3>
<p>भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हरतालिकेच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करा. असे मानले जाते की यामुळे पुण्यकर्मे, सुख आणि जीवनात समृद्धी लाभते.</p>
<h3>कुंभ रास</h3>
<p>हरतालिकेच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी अन्नदान करणे विशेष फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी गरजूंना अन्नदान केल्याने शुभ परिणाम मिळतात.</p>
<h3>मीन रास</h3>
<p>भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या राशीच्या लोकांनी हरतालिकेच्या दिवशी केळी, मोसमी फळे आणि पिवळ्या रंगाचे कपडे दान करावेत.</p>
<p><strong>(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता &#8216;हा&#8217; प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/project-a119-us-secret-plan-to-nuke-the-moon-explained-1330009.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:21:12 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:21:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Project-A119-US-Moon-nuke-plan_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[America]]></category>
		<category><![CDATA[Space News]]></category>
		<category><![CDATA[The Moon Mission]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330009</guid>

					<description><![CDATA[Project A119 : सहा दशकांपूर्वी, अमेरिकेने चंद्रावर अणुबॉम्बचा स्फोट घडवण्याची एक गुप्त योजना आखली होती. तिला "प्रोजेक्ट ए११९" असे नाव देण्यात आले होते. या प्रकल्पात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांनी आता मौन सोडले असून, आपले निष्कर्ष जगासमोर उघड केले आहेत.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Project-A119-US-Moon-nuke-plan_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Project A119 Us Secret Plan To Nuke The Moon Explained"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0">गुप्त योजना &#8216;प्रोजेक्ट A119&#8217;</b></span></li>
<li><span data-path-to-node="1,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0">सोव्हिएत युनियनला उत्तर देण्याचा प्रयत्न</b></span></li>
<li><span data-path-to-node="1,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,2,0" data-index-in-node="0">योजना का रद्द झाली</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="6">शीतयुद्धाच्या (Cold War) काळात अमेरिका (<a href="https://www.navarashtra.com/topic/america">America</a>) आणि सोव्हिएत युनियन (रशिया) यांच्यात केवळ शस्त्रास्त्रांचीच नव्हे, तर अंतराळातही आपले वर्चस्व सिद्ध करण्याची मोठी स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेतूनच १९५८ मध्ये अमेरिकेने एक असा निर्णय घेण्याचा विचार केला होता, ज्याची कल्पना आजच्या काळात कोणीही करू शकत नाही. अमेरिकन हवाई दलाने चंद्राच्या पृष्ठभागावर थेट अणुबॉम्बचा स्फोट घडवून आणण्याची एक अत्यंत गुप्त योजना आखली होती. या मोहिमेला &#8216;प्रोजेक्ट A119&#8217; (Project A119) असे सांकेतिक नाव देण्यात आले होते, तर अधिकृत कागदपत्रांमध्ये याला &#8216;अ स्टडी ऑफ लुनार रिसर्च फ्लाईट्स&#8217; (A Study of Lunar Research Flights) म्हणून संबोधले गेले. मानवी इतिहासात कधीही न घडलेल्या या घटनेमागे केवळ वैज्ञानिक संशोधन नसून, राजकीय आणि लष्करी वर्चस्व दाखवण्याची मोठी स्पर्धा दडलेली होती. अमेरिका अंतराळ तंत्रज्ञानात सोव्हिएत युनियनपेक्षा कोणत्याही प्रकारे मागे नाही, हे जगाला दाखवून देणे हा या मोहिमेचा मूळ हेतू होता.</p>
<h3 data-path-to-node="8"><b data-path-to-node="8" data-index-in-node="0">सोव्हिएत युनियनच्या &#8216;स्पुटनिक&#8217;मुळे अमेरिकेला बसलेला धक्का</b></h3>
<p data-path-to-node="9">अशा प्रकारची टोकाची योजना आखण्यामागे १९५७ मध्ये घडलेली एक महत्त्वाची घटना कारणीभूत होती. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत युनियनने जगातील पहिला मानवनिर्मित उपग्रह &#8216;स्पुटनिक-१&#8217; अंतराळात यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला. या घटनेमुळे संपूर्ण जगात रशियाच्या तांत्रिक प्रगतीचा डंका वाजला आणि अमेरिकेच्या लष्करी व वैज्ञानिक विश्वासाला मोठा धक्का बसला.</p>
<p data-path-to-node="9"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/brics-summit-2026-iran-president-masoud-pezeshkian-india-visit-flight-security-1329870.html">BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच</a></span></strong></p>
<p data-path-to-node="10">अमेरिकन नागरिक आणि प्रशासनामध्ये सोव्हिएत युनियनच्या या भरारीमुळे भीती आणि अपमानाची भावना पसरली होती. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि अमेरिकन जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी हवाई दलाने काहीतरी अभूतपूर्व आणि भव्य करण्याचे ठरवले. याच पार्श्वभूमीवर &#8216;आर्मर रिसर्च फाउंडेशन&#8217; (जे आता इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा भाग आहे) च्या नेतृत्वाखाली संशोधकांचा एक गट स्थापन करण्यात आला आणि चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याच्या शक्यतेवर अभ्यास सुरू करण्यात आला.</p>
<h3 data-path-to-node="11"><b data-path-to-node="11" data-index-in-node="0">चंद्राच्या अंधाऱ्या बाजूवर अणुस्फोट घडवण्याचा बेत</b></h3>
<p data-path-to-node="12">या प्रकल्पाचे प्रमुख भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्ड रायफेल (Leonard Reiffel) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या योजनेचे विविध पैलू तपासले. यामध्ये प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सागन (Carl Sagan) यांचाही समावेश होता, ज्यांच्यावर या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या धूळ आणि प्रकाशाच्या प्रसाराचे गणितीय मॉडेल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.</p>
<p data-path-to-node="13">योजनेनुसार, चंद्राच्या कडेवर असलेल्या &#8216;टर्मिनेटर&#8217; रेषेवर (जिथे प्रकाश आणि अंधार एकत्र येतात) किंवा रात्रीच्या बाजूला लहान आकाराचा अणुबॉम्ब डागण्याचा बेत होता. जेव्हा हा स्फोट होईल, तेव्हा निर्माण होणारा तीव्र प्रकाशझोत आणि ढिगाऱ्यांचा पसरणारा ढग पृथ्वीवरून साध्या उघड्या डोळ्यांनी किंवा टेलिस्कोपच्या साहाय्याने स्पष्ट दिसू शकेल, अशी आखणी करण्यात आली होती. यामुळे जगाला अमेरिकेच्या क्षमतेची प्रचिती येईल, हा यामागचा मुख्य जनसंपर्क (PR) हेतू होता.</p>
<h3 data-path-to-node="14"><b data-path-to-node="14" data-index-in-node="0">चंद्रावर अणुस्फोट झाल्यास &#8216;मशरूम क्लाउड&#8217; तयार झाला असतो का?</b></h3>
<p data-path-to-node="15">सर्वसामान्यपणे पृथ्वीवर जेव्हा अणुस्फोट होतो, तेव्हा हवेच्या दाबामुळे आणि वातावरणामुळे छत्रीच्या आकाराचा धुराचा ढग म्हणजेच &#8216;मशरूम क्लाउड&#8217; तयार होतो. परंतु, चंद्रावर अशा प्रकारचा ढग तयार होणे अजिबात शक्य नव्हते, कारण चंद्रावर पृथ्वीसारखे वातावरण नाही.</p>
<p data-path-to-node="16">वैज्ञानिक अभ्यासानुसार, जर चंद्रावर स्फोट झाला असता, तर तिथे कोणत्याही प्रकारचा शॉकवेव्ह किंवा मशरूम क्लाउड तयार झाला नसता. त्याऐवजी, स्फोटाच्या ऊर्जेमुळे चंद्रावरील माती आणि खडक अंतराळात वेगाने उडाले असते आणि सूर्यप्रकाश त्यावर पडल्यामुळे पृथ्वीवरून तो एका चमकणाऱ्या विशाल ढगासारखा दिसला असता.</p>
<p data-path-to-node="16"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/brics-summit-2026-india-bangladesh-tarique-rahman-invitation-row-humayun-kabir-1329940.html">BRICS Summit 2026: बांगलादेशला निमंत्रण होते, पण नव्हतेही; तारिक रहमान यांच्या नाराजीचे खरे कारण उघड; ब्रिक्स निमंत्रणावरून वाद</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="17"><b data-path-to-node="17" data-index-in-node="0">योजना अंमलात का आणली गेली नाही?</b></h3>
<p data-path-to-node="18">प्रोजेक्ट A119 वर व्यापक संशोधन आणि गणितीय गणिते करण्यात आली असली, तरी ही योजना कधीही प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकली नाही. यामागे अनेक मोठी वैज्ञानिक आणि नैतिक कारणे होती:</p>
<ul data-path-to-node="19">
<li><span data-path-to-node="19,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="19,0,0" data-index-in-node="0">किरणोत्सर्गाचा धोका:</b> स्फोटामुळे निर्माण होणारा किरणोत्सर्ग अंतराळात पसरून पृथ्वीच्या वातावरणात किंवा भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांमध्ये अडथळा आणू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत होती.</span></li>
<li><span data-path-to-node="19,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="19,1,0" data-index-in-node="0">चंद्राचे प्रदूषण:</b> अणुस्फोटामुळे चंद्राचा मूळ पृष्ठभाग किरणोत्सर्गी होईल आणि भविष्यात चंद्रावर वैज्ञानिक संशोधन करणे किंवा तिथे जीवसृष्टीचे अवशेष शोधणे कठीण होईल.</span></li>
<li><span data-path-to-node="19,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="19,2,0" data-index-in-node="0">प्रक्षेपण अपयशी ठरण्याचा धोका:</b> जर अणुबॉम्ब घेऊन जाणारे रॉकेट प्रक्षेपणादरम्यानच पृथ्वीच्या वातावरणात फुटले, तर अमेरिकेतच मोठी आपत्ती ओढवू शकते.</span></li>
</ul>
<p data-path-to-node="20">या सर्व धोक्यांचा विचार करून १९५९ मध्ये अमेरिकन हवाई दलाने हा प्रकल्प गुप्तपणे बंद केला. पुढे जाऊन १९६७ मध्ये अमेरिका आणि रशियासह अनेक देशांनी &#8216;आऊटर स्पेस ट्रीटी&#8217; (Outer Space Treaty) वर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यानुसार अंतराळात किंवा चंद्रावर अण्वस्त्रांची चाचणी घेण्यावर जागतिक बंदी घालण्यात आली.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Namira Khan Mumbra Case:  १९ वर्षीय नमीरा खान ATSच्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/maharashtra-ats-target-19-year-old-mumbra-girl-namira-khan-passport-fraud-case-1329993.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:18:09 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:18:09 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-2026-09-11T151631.444_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[ats]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[maharashtra news]]></category>
		<category><![CDATA[Mumbai Police]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329993</guid>

					<description><![CDATA[Namira Tariq Khan Mumbra Case: तारिक खान २०११ नंतर देशातून फरार झाला आहे. तो आखाती देशात लपून बसला असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एटीएस आता नमीराच्या जुन्या पासपोर्टची आणि तिच्या परदेश प्रवासाची चौकशी करत आहे. नमीरा अल्पवयीन असताना तिच्याकडे लखनौमधून जारी केलेला पासपोर्ट होता.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-2026-09-11T151631.444_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Maharashtra Ats Target 19 Year Old Mumbra Girl Namira Khan Passport Fraud Case"     /></figure><ul>
<li>मुंब्रा येथील १९ वर्षीय नामीरा तारिक खान एटीएसच्या तपासाच्या जाळ्यात.</li>
<li>लखनौचा जुना पासपोर्ट लपवून मुंब्रा येथून नवीन पासपोर्ट मिळवल्याचा आरोप.</li>
<li>तरुणीचे वडील तारिक खान यांचे सिमी (SIMI) व इंडियन मुजाहिदीनशी (IM) कनेक्शन.</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Namira Khan Mumbra Case:</strong> मुंबईतील मुंब्रा येथील एका १९ वर्षीय तरुणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) टार्गेटवर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचा पासपोर्टमुळे ही तरुणी एटीएसच्या जाळ्यात अडकली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणीचे वडील तारिक खान हे इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि सिमी (SIMI) या संघटनांशी संबंधित प्रकरणांमध्ये गुंतल्याचेही एटीएसच्या तपासातून समोर आले आहे.</span><p>एटीएसने केलेल्या प्राथमिक तपासानंतर, मुंब्रा पोलिसांनी नामीरा तारिक खान हिच्या विरोधात पासपोर्ट कायद्याच्या कलम १२(१)(ब) आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम ३१८(२), २१२ आणि ३(५) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तपास यंत्रणा आता नामीराचे जुने आणि नवीन पासपोर्ट, तिचे परदेश प्रवास आणि तिच्या फरार वडिलांशी असलेले संभाव्य संबंध यांच्यातील दुवे जोडण्याचे काम करत आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा" href="https://www.navarashtra.com/politics/maratha-reservation-manoj-jarange-patil-hunger-strike-day-14-abhijeet-dipke-warns-government-1329892.html"><span class="color-red">Maratha Reservation</span>: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकें</a></strong></span></p>
<p>एटीएसने केलेल्या प्राथमिक तपासाच्या आधारे, मुंब्रा पोलिसांनी आता नमीरा तारिक खान हिच्या विरोधात पासपोर्ट कायद्याच्या कलम 12(1)(b) आणि बीएनएसच्या कलम 318(2), 212, आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एटीएस आणि मुंब्रा पोलीस सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.</p>
<p>तपासातील प्राथमिक माहितीनुसार, मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या नमीरा तारिक खानने अपूर्ण माहितीच्या आधारे नवीन पासपोर्ट मिळवल्याची माहिती एटीएसला मिळाली. जेव्हा एटीएसने या प्रकरणाचा तपास सुरू केला. नमीराकडे आधीपासूनच उत्तर प्रदेशातील लखनौ येथून जारी केलेला पासपोर्ट होता.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित" href="https://www.navarashtra.com/politics/centre-releases-50-crore-drought-relief-fund-for-maharashtra-agriculture-commissionerate-1329927.html"><span class="color-red">Maharashtra News</span>: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित</a></strong></span></p>
<p>तपास यंत्रणांनुसार, नवीन पासपोर्ट मिळवताना जुन्या पासपोर्टचा तपशील देणे आवश्यक असते, परंतु नमीराने कथितरित्या तिच्या जुन्या पासपोर्टचा तपशील न देता मुंब्रा येथून नवीन पासपोर्ट मिळवला. या माहितीनंतर, एटीएसने तिच्या जुन्या पासपोर्टची आणि तिच्या परदेश प्रवासाशी संबंधित माहितीची चौकशी सुरू केली.</p>
<h3>वडिलांचा इंडियन मुजाहिदीन आणि सिमीशी संबंध</h3>
<p>तपासादरम्यान, नमीराचे वडील, तारिक खान, यांचे नाव इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि सिमीशी संबंधित प्रकरणांमध्ये गुंतल्याचे आढळून आले. यानंतर, एटीएसने हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली. तारिक खान यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिले प्रकरण २००१ सालचे आहे, ज्यात त्याच्यावर बंदी घातलेल्या &#8216;सिमी&#8217; (SIMI) या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप होता.</p>
<p>त्यानंतर, २००६ मध्ये, मुंबई गुन्हे शाखेने त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्या (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला. २०११ मध्ये, त्याच्यावर बनावट चलनाशी संबंधित आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातही UAPA ची गंभीर कलमे लावण्यात आली होती.</p>
<h3>२०११ नंतर देशातून फरार झाल्याचा संशय</h3>
<p>तारिक खान २०११ नंतर देशातून फरार झाला आहे. तो आखाती देशात लपून बसला असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. एटीएस आता नमीराच्या जुन्या पासपोर्टची आणि तिच्या परदेश प्रवासाची चौकशी करत आहे. नमीरा अल्पवयीन असताना तिच्याकडे लखनौमधून जारी केलेला पासपोर्ट होता. याच पासपोर्टचा वापर करून तिने २०१४ आणि २०१६ मध्ये आखाती देशांमध्ये प्रवास केला.</p>
<p><strong><a class="title" title="IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री" href="https://www.navarashtra.com/sports/ind-w-beat-ban-w-womens-asia-cup-2026-india-reach-final-1329871.html"><span class="color-red">IND vs BAN</span>: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया</a></strong></p>
<p>या प्रवासादरम्यान नमीराने तिच्या फरार वडिलांना भेट दिली असावी, असा तपास यंत्रणांना संशय आहे. तथापि, या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपास यंत्रणा तिच्या परदेश प्रवासाच्या नोंदी आणि इतर माहितीची तपासणी करत आहेत.</p>
<h3>नवीन पासपोर्टच्या तपासादरम्यान आई शबानाही बेपत्ता</h3>
<p>सूत्रांनुसार, नमीराच्या नवीन पासपोर्टची माहिती समोर आल्यानंतर आणि एटीएसने तपास तीव्र केल्यानंतर, तिची आई शबानाही बेपत्ता झाली. एटीएस आता नमीरा, तिची आई शबाना आणि तिचे फरार वडील तारिक खान यांच्यातील संभाव्य संबंधांचा तपास करत आहे. नमीराने तिच्या जुन्या पासपोर्टची माहिती आणि तिच्या परदेश प्रवासाचा उद्देश लपवून नवीन पासपोर्ट का मिळवला, हे देखील तपास यंत्रणा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे.</p>
<h3>पासपोर्ट कायदा आणि बीएनएसच्या कलमांखाली एफआयआर दाखल</h3>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/an-incident-has-occurred-in-punes-chandannagar-where-a-man-murdered-his-friend-1330012.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:17:53 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:17:53 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1-crime-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[Murder Case]]></category>
		<category><![CDATA[Pune Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1330012</guid>

					<description><![CDATA[चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केवळ ७०० रुपयांवरून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राहुल राजेंद्र जंवजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1-crime-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="An Incident Has Occurred In Punes Chandannagar Where A Man Murdered His Friend"     /></figure><ul>
<li><strong>आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर</strong></li>
<li><strong>चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या</strong></li>
<li><strong>चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>पुणे</strong> : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केवळ ७०० रुपयांवरून तरुणाचा चाकूने भोसकून <a href="https://www.navarashtra.com/topic/murder">खून</a> केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.</span><p>राहुल राजेंद्र जंवजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आशिष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.</p>
<p>पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आशिष अणि राहुल हे मित्र आहेत. आशिष हा ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करतो. आशिष आणि राहुल यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद झाला होता. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास चंदननगरमधील बोराटे वस्ती परिसरात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी राहुलने त्याला आईवरुन शिवी दिली. या कारणावरुन आशिष चिडला. त्याने त्याच्याकडील चाकूने राहुलवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी (१० सप्टेंबर) आरोपीविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे तपास करत आहेत.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/a-crane-operator-attempted-to-attack-a-government-employee-in-midc-bhosari-1329916.html">हे सुद्धा वाचा : एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न</a></p>
<p><strong>गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला</strong></p>
<p>रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/an-incident-where-a-woman-committed-suicide-has-occurred-in-kothrud-pune-1329887.html">हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/global-hospital-15-percent-reserved-beds-irregularities-mumbai-100-crore-loss-1329991.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नुपूर भगत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:13:39 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:13:39 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/photo-11-6_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[CM Devendra Fadanvis]]></category>
		<category><![CDATA[Hospital]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<category><![CDATA[NAVARASHTRA]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329991</guid>

					<description><![CDATA[ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांच्या अटीच्या कथित उल्लंघनावरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/photo-11-6_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Global Hospital 15 Percent Reserved Beds Irregularities Mumbai 100 Crore Loss"     /></figure><ul>
<li>२०१२ पासून १५ टक्के राखीव खाटांच्या अटीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.</li>
<li>महापालिकेचे १०० ते १५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.</li>
<li>फॉरेन्सिक ऑडिटसह सखोल चौकशी करून नवा करार करण्यापूर्वी जुना हिशेब पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.</li>
</ul><span class="bullet-text">परळ येथील नामांकित ग्लेनेगल्स ग्लोबल <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/topic/hospital">रुग्णालयाला</a> </span>वाढीव चटईक्षेत्र देताना लागू करण्यात आलेल्या १५ टक्के राखीव खाटांच्या अटीचे गेल्या १४ वर्षांत पद्धतशीर उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेचे तब्बल १०० ते १५० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असताना, रुग्णालय व्यवस्थापनाशी REST केवळ १५ ते २० कोटी रुपयांत प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.</span><p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="‘आता खूप झाले!’ : कचरा व्यवस्थापनावरून मुंबई हायकोर्ट पालिकेवर संतापले; एसओपी लागू करण्याचे निर्देश" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mumbai-garbage-problem-high-court-slams-bmc-officers-action-warning-cleanliness-1329663.html"><strong> <span class="color-red">‘आता खूप झाले!’ </span>: कचरा व्यवस्थापनावरून मुंबई हायकोर्ट पालिकेवर संतापले; एसओपी लागू करण्याचे निर्देश</strong> </a></span></p>
<p>आयुष्यमान भारताच्या मुंबई उपनगर जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीचे राज्य सचिव विधिज्ञ भिमेश मुतुला यांनी हा मुद्दा उपस्थित करत, जुना हिशेब पूर्ण झाल्याशिवाय रुग्णालयासोबत कोणताही नवा करार करू नये, अशी मागणी केली आहे. २०१२ प्राप्त माहितीनुसार, मध्ये ग्लोबल रुग्णालयाला सुमारे ९,३५७ चौरस मीटर इतके वाढीव बांधकाम क्षेत्र मंजूर करण्यात आले होते. या सवलतीच्या बदल्यात रुग्णालयाने १५ टक्के खाटा महापालिकेने पाठवलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गरजू रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक होते.</p>
<p><strong>तीव्र आंदोलनाचा इशारा</strong></p>
<p>या गैरव्यवहारात केवळ रुग्णालय व्यवस्थापनच नव्हे, तर नियमांचे उल्लंघन होत असताना डोळेझाक करून वारंवार परवानग्या देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचीही भूमिका अत्यंत संशयास्पद असून, गरज भासल्यास हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. जर प्रशासनाने परस्पर नवा करार रेटण्याचा प्रयत्न केला, तर तीव्र धरणे आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा विधिज्ञ भिमेश मुतुला यांनी पालिकेला दिला आहे.</p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/weather-department-issues-yellow-alert-for-11-districts-in-maharashtra-1329635.html"><strong> <span class="color-red">Weather Update </span>: राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’</strong> </a></span></p>
<p><strong>मोजक्या रकमेत प्रकरण दडपून टाकण्याचा घाट</strong></p>
<p>२०१२ पासून आजतागायत या खाटांचा नेमका किती सामान्य रुग्णांना लाभ मिळाला आणि महापालिकेने शिफारस केलेल्या किती रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार झाले, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण कालावधीची विशेष न्यायवैद्यक आर्थिक तपासणी (फॉरेन्सिक लेखापरीक्षण) करून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. एकीकडे पालिकेच्या तिजोरीचे आणि गोरगरीब रुग्णांचे कोट्यवधींचे नुकसान झालेले असताना, केवळ मोजक्या रकमेत हे प्रकरण दडपून संबंधितांना निर्दोष दाखवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप विधिज्ञ मुतुला यानी केला आहे. हा सार्वजनिक हिताशी आणि करदात्यांच्या पैशाशी थेट दोह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.</p>
<p><strong>(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Buldhana News: ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम; पीएम किसान लाभासाठी KYC करा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/buldhana/buldhana-pm-kisan-ekyc-aadhaar-link-special-campaign-2026-1329965.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:11:36 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:11:36 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/kyc-news_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[बुलढाणा]]></category>
		<category><![CDATA[Buldhana]]></category>
		<category><![CDATA[Farmers Issues]]></category>
		<category><![CDATA[KYC News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329965</guid>

					<description><![CDATA[PM Kisan Samman Nidhi: बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित अनिवार्य अटी पूर्ण करण्यासाठी २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार संलग्नीकरण, ई-केवायसी आणि भूमि अभिलेखाशी संबंधित प्रलंबित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/kyc-news_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Buldhana Pm Kisan Ekyc Aadhaar Link Special Campaign 2026"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>पीएम किसान लाभासाठी KYC करा</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><strong>बुलढाणा</strong>: <a href="https://www.navarashtra.com/topic/pm-kisan-yojana">प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या</a> प्रलंबित अनिवार्य अटींच्या पूर्ततेसाठी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आधार संलग्नीकरण व ई-केवायसी ची पूर्तता त्वरित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने आर्थिक लाभदेण्यात येतो. हा लाभ केवळ पात्र व प्रमाणित लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी केंद्र शासनाने योजनेअंतर्गत भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, बैंक खात्याशी आधार संलग्नीकरण आणि ई-केवायसी या बाबी अनिवार्य केल्या आहेत. या अनिवार्य बाबींची पूर्तता करण्यासाठी मागील दोन वर्षांत देशव्यापी मोहीम, जनजागृती कार्यक्रम व सामाईक सुविधा केंद्रांमार्फत आवाहन करण्यात आले होते. तरीही जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांच्या लँड सेंडिंग, आधार सेंडिंग किंवा ई- केवायसी यापैकी एक किंवा अधिक बाबी अद्याप प्रलंबित आहेत. त्यांनी आधार व ई-केवायसी मोहिमेदरम्यान करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.</span><p><a class="title" title="Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट" href="https://www.navarashtra.com/maharashtra/buldhana/washim-risod-painganga-river-water-level-drought-water-shortage-1329532.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Washim News</span>: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट</span> </a></p>
<p style="text-align: justify;">केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, या विशेष मोहिमेच्या कालावधीतही अनिवार्य बाबींची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थ्यांना विहित प्रक्रियेनुसार नव्याने अर्ज करून आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. त्यामुळे सर्व पात्र <a href="https://www.navarashtra.com/topic/farmers">शेतकऱ्यांनी</a> ३१ ऑक्टोबरपूर्वी प्रलंबित असलेल्या सर्व अनिवार्य बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन कृषी प्रशासनातर्फे करण्यात आले.</p>
<h3 style="text-align: justify;">ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे</h3>
<p style="text-align: justify;">योजनेचा लाभ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा यासाठी ई- केवायसी अनिवार्य आहे. जिल्ह्यातील २ हजार २८ लाभार्थ्यांचे ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे. याशिवाय, २०२६-२७साठी वार्षिक ई-केवायसी प्रलंबित असलेल्या २ लाख ६३ हजार ८०७लाभार्थ्यांनीही ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे. किंवा पीएम- किसान मोबाइल अॅपद्वारे माध्यमातून करावे.</p>
<h3 style="text-align: justify;">बँक खाते आधारशी संलग्न करणे</h3>
<p style="text-align: justify;">जिल्ह्यातील सुमारे ४ हजार १०१ लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप आधारशी संलग्न झालेली नाहीत. अशा लाभार्थ्यांनी ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक खाते आधार क्रमांकांशी संलग्न करून घ्यावे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक मार्फत आधार संलग्न बैंक खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अडचणी आल्यास संबंधित बँक, सहाय्यक कृषी अधिकारी अथवा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Buldhana News: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी" href="https://www.navarashtra.com/maharashtra/buldhana/buldhana-lek-ladki-yojana-12300-families-benefit-14620-registration-1329518.html"> <span class="color-red">Buldhana News</span>: ‘लेक लाडकी’ योजनेचा १२ हजार कुटुंबांना लाभ, मुलींच्या शिक्षणाला बळ; १४ हजार कुटुंबांची नोंदणी </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sambhaji Brigade : MPSC पेपरफुटीवरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, अध्यक्षांनादेखील दिला इशारा</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/mpsc-paper-leak-sambhaji-brigade-mahendra-harpalkar-black-face-1329958.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:12:05 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:12:05 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/MPSC-secretary-ink-throw-_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[MPSC]]></category>
		<category><![CDATA[MPSC Paper Leak]]></category>
		<category><![CDATA[Sambhaji Brigade]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329958</guid>

					<description><![CDATA[Sambhaji Brigade : MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत नवी मुंबईत MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं. या कारवाईनंतर संतोष शिंदेंनी MPSC अध्यक्ष आणि सरकारवर जोरदार निशाणा साधला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/MPSC-secretary-ink-throw-_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mpsc Paper Leak Sambhaji Brigade Mahendra Harpalkar Black Face"     /></figure><ul>
<li><strong>MPSC पेपरफुटीवरून संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा</strong></li>
<li><strong>महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला काळं फासल्याचा दावा</strong></li>
<li><strong>‘अध्यक्षांचा पुढचा नंबर’ म्हणत संतोष शिंदेंचा इशारा</strong></li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Sambhaji Brigade :</strong> महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mpsc">MPSC</a></span>) परीक्षांमधील कथित पेपरफुटीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवी मुंबईत MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर MPSCच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. <span class="transliteration">या</span>प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या <span class="transliteration">तीन</span> <span class="transliteration">कार्यकर्त्यांना</span> अटक <span class="transliteration">करण्यात</span> <span class="transliteration">आली</span> <span class="transliteration">असून</span> नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे <span class="transliteration">यांनी</span> <span class="transliteration">हि</span> माहिती <span class="transliteration">दिली</span> <span class="transliteration">आहे</span>.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/sambhaji-brigade">संभाजी ब्रिगेड</a></span>चे महाराष्ट्र प्रवक्ते संतोष शिंदे यांनी या कारवाईचं समर्थन करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “MPSCचा अभ्यास करणाऱ्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या आणि महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली,” असं त्यांनी यावेळी म्हंटलं. महेंद्र हरपाळकर यांच्या गालावर मारलेली थप्पड ही सरकारला जनतेने दिलेली थप्पड असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.</p>
<p>दरम्यान, अन्न व औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेडने याआधीही आंदोलन केलं होतं. 3 ऑगस्ट रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करत सरकारला इशारा दिला होता. मात्र, सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार" href="https://www.navarashtra.com/politics/mpsc-students-meeting-devendra-fadnavis-demands-accepted-state-service-exam-rechecking-1329530.html"><strong> MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार</strong> </a></span></p>
<p>“सरकारला ज्या भाषेत समजतं, त्या भाषेत सांगावं लागतं,” असं म्हणत संतोष शिंदे यांनी MPSC अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. राजीनामा न दिल्यास पुढचा नंबर MPSC अध्यक्षांचा असेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.</p>
<h3>‘ये तो झाकी है, अध्यक्ष अभी बाकी है’</h3>
<p>MPSCच्या कारभारावर संताप व्यक्त करताना संतोष शिंदे यांनी आणखी आक्रमक वक्तव्य केलं. “आज केलेली कारवाई झाकी है, अध्यक्ष अभी बाकी है,” असं ते म्हणाले. प्रश्नपत्रिका फुटत असतील, परीक्षा रद्द होत असतील आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर आणखी किती वर्षं वाट पाहायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.</p>
<h3>सुप्रिया सुळेंचा शाईफेकीला विरोध</h3>
<p>या घटनेवर खासदार <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/supriya-sule">सुप्रिया सुळे</a> </span>यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन आणि चर्चा लोकशाही मार्गाने व्हायला हवी. काळं फासणं किंवा शाईफेक करणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हीच भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/mpsc-paper-leak-rohit-pawar-vivek-bhimnawar-resignation-tukaram-mundhe-1329493.html"><strong> MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी</strong> </a></span></p>
<h3>कोण आहेत महेंद्र हरपाळकर?</h3>
<p>महेंद्र हरपाळकर हे डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर काम केलं आहे. अन्न व औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीच्या तक्रारीनंतर त्यांनी तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याची माहिती दिली होती. हरपाळकर हे 1995 पासून प्रशासनात अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचं सांगितलं जातं.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>पत्नीच्या हत्येने गुवाहाटी हादरलं; फ्रिजमध्ये मुंडकं, आरोपी म्हणतो ‘माफी मागणार नाही’,‘बाहेर आलो तर तिच्या शुगर डॅडीलाही…’</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/wifes-murder-in-guwahati-body-parts-severed-severed-head-found-in-fridge-sugar-daddy-shows-no-remorse-before-police-1329980.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Sanofar Nayakawadi]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:07:45 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:07:45 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-4-3_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329980</guid>

					<description><![CDATA[गुवाहाटीतील एका फ्लॅटमध्ये पोलिसांना आढळलेल्या दृश्याने संपूर्ण तपास पथक हादरले. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने केलेल्या कृत्याचा उलगडा होताच प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले. चौकशीत आरोपीने पश्चात्ताप नसल्याचे सांगत भविष्यातही एका व्यक्तीला लक्ष्य करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-4-3_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Wifes Murder In Guwahati Body Parts Severed Severed Head Found In Fridge Sugar Daddy Shows No Remorse Before Police"     /></figure><ul>
<li><strong>पती-पत्नीच्या वादानंतर घडलेल्या घटनेने तपासाला वेगळे वळण</strong></li>
<li><strong>पोलिसांना फ्लॅटमध्ये आढळलेल्या पुराव्यांमुळे वाढली खळबळ</strong></li>
<li><strong>चौकशीत आरोपीच्या वक्तव्याने पोलिसांसमोर नवा प्रश्न</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>गुवाहाटी:</strong> आसाममधील गुवाहाटीच्या बेलतोला भागात २४ वर्षीय रिया तालुकदार गोस्वामी हिची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून, तपासादरम्यान आरोपीने केलेल्या वक्तव्यांमुळे पोलिसांसमोरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी रामानुज गोस्वामी याला पोलिसांनी अटक केली आहे. रिया आणि रामानुज यांचा विवाह गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी झाला होता. मागील सहा महिन्यांपासून दोघेही गुवाहाटीतील बेलतोला परिसरातील बसिष्ठापूर बाय-लेन क्रमांक ४ येथील फ्लॅटमध्ये राहत होते. रामानुज हा कॅब चालक आहे.</span><p><strong>पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून वाद</strong></p>
<p>पोलिसांच्या माहितीनुसार, रामानुजला पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. यावरून ३ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरू होता. त्यानंतर रागाच्या भरात रामानुजने धारदार शस्त्राने रियाची हत्या केल्याचा आरोप आहे. दोन दिवस रियाचा कुटुंबीयांशी संपर्क न झाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रात्री सुमारे ९.४५ वाजता हाटीगाव पोलीस ठाण्याचे पथक फ्लॅटवर पोहोचले. घराचा दरवाजा उघडा होता. आत गेल्यानंतर पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात रियाचा मृतदेह आढळला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong>हेही वाचा: Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी</strong></span></p>
<p><strong>फ्रिजमध्ये आढळले मुंडके</strong></p>
<p>पोलिसांच्या तपासात रियाचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आल्याचे समोर आले. तिचे कापलेले मुंडके काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. तिच्या हाताची बोटेही कापण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले ‘दाओ’ हे धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. हत्येनंतर मृतदेह कुत्र्याला खाऊ घालण्याची योजना आरोपीने आखली होती, असा दावा चौकशीदरम्यान समोर आला आहे. मात्र, मृतदेहाचे भाग कुत्र्याला खाऊ घातल्याच्या दाव्याला अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे डीसीपी तब्बू राम पेगू यांनी सांगितले.</p>
<p><strong>२० हून अधिक वेळा रिहॅब सेंटरमध्ये</strong></p>
<p>तपासादरम्यान रामानुजच्या व्यसनाधीनतेची माहितीही समोर आली आहे. तो २० पेक्षा अधिक वेळा नशामुक्ती केंद्रात दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीत तो एचआयव्ही आणि हेपेटायटिस सीने संक्रमित असल्याचेही निष्पन्न झाले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/shocking-incident-in-chhatrapati-sambhajinagar-two-year-old-child-dies-during-treatment-following-food-poisoning-1329718.html"><strong>हेही वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अन्नविषबाधेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू</strong></a></span></p>
<p><strong>‘पश्चात्ताप नाही’, आरोपीचे पोलिसांना वक्तव्य</strong></p>
<p>हत्येनंतर रामानुज स्वतः पोलिसांसमोर शरण आला. चौकशीदरम्यान त्याने आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पत्नीशी संबंधित एका व्यक्तीला लक्ष्य करण्याची धमकीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या स्थानिक न्यायालयाने रामानुजला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सीआयडी, फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांचे पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. हत्येमागील नेमका घटनाक्रम, आरोपीचा हेतू आणि इतर बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Yemen Conflict: इराण, हुथींच्या चक्रव्यूहात सौदीचे क्राऊन प्रिन्स पुरते अडकले; ट्रम्पना मागितली मदत पण अमेरिकेने &#8216;असे&#8217; उत्तर दिले</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/trump-declines-saudi-mbs-request-for-us-strikes-on-yemen-houthis-2026-1329978.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:06:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:06:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Trump-refuses-MBS-Houthi-strike-202_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Donald Trump]]></category>
		<category><![CDATA[Houthi]]></category>
		<category><![CDATA[Saudi Arabia]]></category>
		<category><![CDATA[Saudi Crown Prince]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329978</guid>

					<description><![CDATA[Yemen Conflict : येमेनमध्ये हुथींची वाढती ताकद सौदी अरेबियासाठी चिंतेचा विषय बनली आहे. एमबीएसने ट्रम्प यांच्याशी दोनदा बोलून हुथींवर अमेरिकेने हल्ला करावा अशी विनंती केली, परंतु ट्रम्प यांनी थेट हल्ला करण्यास नकार दिला.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Trump-refuses-MBS-Houthi-strike-202_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Trump Declines Saudi Mbs Request For Us Strikes On Yemen Houthis 2026"     /></figure><ul>
<li><span id="p-rc_db48b903dbc9054c-309" data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0"><span class="citation-1067 citation-end-1067">एमबीएसचे ट्रम्प यांना थेट फोन</span></b></span></li>
<li><span id="p-rc_db48b903dbc9054c-310" data-path-to-node="1,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0"><span class="citation-1065 citation-end-1065">अमेरिकेचा थेट हल्ल्यास नकार</span></b></span></li>
<li><span id="p-rc_db48b903dbc9054c-310" data-path-to-node="1,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0"></b><b data-path-to-node="1,2,0" data-index-in-node="0">तांबड्या समुद्रातील व्यापार संकटात</b></span></li>
</ul>
<p id="p-rc_db48b903dbc9054c-313" data-path-to-node="6">मध्य आशियामध्ये (मिडल ईस्ट) लष्करी आणि राजकीय तणाव दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालला आहे. <span class="citation-1060 citation-end-1060">येमेनमधील (<a href="https://www.navarashtra.com/topic/saudi-crown-prince">Yemen Conflict</a>) इरणसमर्थित हुथी बंडखोरांनी आपले वर्चस्व वाढवत मोक्याचे &#8216;मोचा&#8217; (Mokha) शहर पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले आहे.</span> <span class="citation-1059 citation-end-1059">हुथींच्या या आक्रमक कारवाईमुळे सौदी अरेबियाच्या समर्थनाने लढणारे येमेनी सैन्य माघार घेण्यास भाग पडले आहे.</span> <span class="citation-1058 citation-end-1058">हुथी लढवय्ये वेगाने दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे सौदी अरेबियाच्या सुरक्षेला आणि थेट सीमेला मोठा धोका निर्माण झाला आहे.</span></p>
<p id="p-rc_db48b903dbc9054c-314" data-path-to-node="7"><span class="citation-1057 citation-end-1057">या बिघडत्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी थेट वॉशिंग्टनशी संपर्क साधला.</span> <span class="citation-1056 citation-end-1056">ॲक्सिऑस (Axios) या अमेरिकन वृत्तसंस्थेने दिलेल्या विशेष अहवालानुसार, एमबीएस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एकाच दिवसात दोनदा फोन केला.</span> <span class="citation-1055 citation-end-1055">पहिल्या फोनमध्ये त्यांनी येमेनमधील ढासळत्या परिस्थितीची माहिती दिली आणि काही तासांनंतर पुन्हा फोन करून हुथी बंडखोरांवर अमेरिकेने थेट हवाई व क्षेपणास्त्र हल्ले करावेत, अशी जोरदार मागणी केली.</span></p>
<h3 id="p-rc_db48b903dbc9054c-315" data-path-to-node="8"><b data-path-to-node="8" data-index-in-node="0"><span class="citation-1054 citation-end-1054">डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट लष्करी कारवाईस नकार का?</span></b></h3>
<p id="p-rc_db48b903dbc9054c-316" data-path-to-node="9"><span class="citation-1053 citation-end-1053">एमबीएस यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तातडीच्या मागणीनंतरही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हुथींवर थेट लष्करी हल्ला करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.</span> अमेरिकन प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाला सध्या या भागात दुसरी नवीन युद्ध आघाडी (Military Front) उघडायची नाही. <span class="citation-1052 citation-end-1052">अमेरिकेचे मुख्य प्राधान्य होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सुरक्षित ठेवणे आणि इराणच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करणे हे आहे.</span></p>
<p data-path-to-node="9"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/brics-summit-2026-iran-president-masoud-pezeshkian-india-visit-flight-security-1329870.html">BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच</a></span></strong></p>
<p id="p-rc_db48b903dbc9054c-317" data-path-to-node="10"><span class="citation-1051 citation-end-1051">ट्रम्प यांनी थेट हवाई हल्ले करण्याचे टाळले असले तरी सौदी अरेबियाला संपूर्णपणे वाऱ्यावर सोडलेले नाही.</span> <span class="citation-1050 citation-end-1050">अमेरिकेने सौदी सैन्याला हुथींच्या ठिकाणांची गुप्त माहिती (Targeting and Intelligence Data) पुरवण्यास सहमती दर्शवली आहे.</span> <span class="citation-1049 citation-end-1049">याव्यतिरिक्त, सध्या सुमारे २०० अमेरिकन लष्करी जवान सौदी अरेबियामध्ये हजर असून ते थेट युद्धात न उतरता केवळ तांत्रिक आणि गुप्तचर मदत पुरवत आहेत.</span></p>
<h3 id="p-rc_db48b903dbc9054c-318" data-path-to-node="11"><b data-path-to-node="11" data-index-in-node="0"><span class="citation-1048 citation-end-1048">बाब अल-मंदब सामुद्रधुनी आणि जागतिक तेलाचा पुरवठा</span></b></h3>
<p id="p-rc_db48b903dbc9054c-319" data-path-to-node="12"><span class="citation-1047 citation-end-1047">हुथी बंडखोरांनी मोचा शहर ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा पुढील रोख &#8216;बाब अल-मंदब सामुद्रधुनी&#8217; (Bab el-Mandeb Strait) कडे आहे.</span> हा सागरी मार्ग संपूर्ण जगाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. जागतिक व्यापारातील जवळपास १२ टक्के सागरी वाहतूक याच अरुंद मार्गाने होते. याशिवाय, सौदी अरेबियाच्या कच्च्या तेलाची (Crude Oil) मोठी निर्यात याच सागरी मार्गावरून तांबड्या समुद्रात (Red Sea) केली जाते.</p>
<p id="p-rc_db48b903dbc9054c-320" data-path-to-node="13"><span class="citation-1046 citation-end-1046">इराण आधीपासूनच होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांच्या वाहतुकीवर दबाव आणत आहे.</span> <span class="citation-1045 citation-end-1045">अशा परिस्थितीत जर हुथींनी बाब अल-मंदबवर पूर्ण नियंत्रण मिळवले, तर इराण आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या हातात जागतिक इंधन पुरवठा रोखण्याचे एक मोठे शस्त्र येईल.</span> <span class="citation-1044 citation-end-1044">यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती भडकल्या असून जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.</span></p>
<p data-path-to-node="13"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/brics-summit-2026-india-bangladesh-tarique-rahman-invitation-row-humayun-kabir-1329940.html">BRICS Summit 2026: बांगलादेशला निमंत्रण होते, पण नव्हतेही; तारिक रहमान यांच्या नाराजीचे खरे कारण उघड; ब्रिक्स निमंत्रणावरून वाद</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="14"><b data-path-to-node="14" data-index-in-node="0">पाकिस्तान आणि तुर्कीचा पाठिंबा न मिळाल्याने सौदी एकटा?</b></h3>
<p id="p-rc_db48b903dbc9054c-321" data-path-to-node="15"><span class="citation-1043 citation-end-1043">यापूर्वी सौदी अरेबियाने आपल्या सुरक्षेसाठी प्रादेशिक मुस्लिम देशांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता.</span> मक्का करारांतर्गत सौदी अरेबियाने पाकिस्तान आणि तुर्कस्तानकडे लष्करी मदतीची मागणी केली होती, परंतु या दोन्ही देशांनी येमेनमधील या युद्धात थेट सैन्य पाठवण्यास किंवा हस्तक्षेप करण्यास नकार दिला. <span class="citation-1042 citation-end-1042">मित्रराष्ट्रांनी पाठ फिरवल्यामुळेच सौदी अरेबियाला पुन्हा एकदा अमेरिकेचा उंबरा ओलांडवा लागला आहे.</span></p>
<p id="p-rc_db48b903dbc9054c-322" data-path-to-node="16">परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि तातडीची चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे (CENTCOM) कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर गुरुवारी तातडीने सौदी अरेबियात दाखल झाले. <span class="citation-1041 citation-end-1041">त्यांनी सौदी लष्करी अधिकाऱ्यांशी बंद दाराआड महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत.</span> <span class="citation-1040 citation-end-1040">ट्रम्प प्रशासन थेट हल्ला करत नसले तरी सौदी अरेबियाची बचाव यंत्रणा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कोपा मॉलचा मोठा निर्णय; पुण्यात The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करणार</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/kopa-mall-in-pune-will-host-the-organic-collective-chapter-2-1329974.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:00:47 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:00:47 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/kopa_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[koregaon news]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329974</guid>

					<description><![CDATA[कोरेगाव पार्क येथील पुण्याचे आघाडीचे लाइफस्टाइल आणि रिटेल डेस्टिनेशन KOPA Mall येथे 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करण्यात येणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/kopa_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Kopa Mall In Pune Will Host The Organic Collective Chapter 2"     /></figure><p><strong>पुणे</strong> : कोरेगाव पार्क येथील <a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune">पुण्याचे</a> आघाडीचे लाइफस्टाइल आणि रिटेल डेस्टिनेशन KOPA Mall येथे 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी The Organic Collective – Chapter 2 चे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून ताज्या, ऑर्गेनिक आणि शाश्वत उत्पादनांची निवडक श्रेणी एकत्र आणत एक परिपूर्ण वीकेंड अनुभव साकारला जाणार आहे. दोन दिवसांचा हा फार्मर्स मार्केट चांगले अन्न, सजग जीवनशैली, शेतातून थेट आलेले ताजे उत्पादन आणि शाश्वत स्लो-लिव्हिंग ब्रँड्सचा आत्मीय आणि निवांत वातावरणात उत्सव साजरा करेल.</p>
<p>The Organic Collective – Chapter 2 मध्ये ताजे आणि ऑर्गेनिक उत्पादन, पौष्टिक खाद्यपदार्थ तसेच शाश्वत स्लो-लिव्हिंग ब्रँड्सची विचारपूर्वक निवड केलेली श्रेणी सादर केली जाणार आहे. सजग निवडी आणि पृथ्वी-केंद्रित जीवनशैलीवर आधारित अनुभव निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. अनेक दिवस चालणारा हा निवांत वीकेंड अनुभव म्हणून आयोजित करण्यात आला असून, अभ्यागतांना त्यांच्या सोयीनुसार आणि स्वतःच्या गतीने विविध उत्पादनांचा आस्वाद घेता, त्यांचा शोध घेता आणि त्यांच्याशी संवाद साधता येईल.</p>
<p>The Organic Collective ची संकल्पना दैनंदिन जीवनाकडे अधिक सजग दृष्टिकोनातून पाहणाऱ्या ब्रँड्स आणि उत्पादनांना एकत्र आणण्यासाठी करण्यात आली आहे. KOPA Mall मधील Chapter 2 च्या माध्यमातून पुण्यातील लाइफस्टाइल-कॉन्शस प्रेक्षकांना ताजी उत्पादने, शाश्वत उत्पादनं आणि विचारपूर्वक तयार केलेल्या ऑफरिंग्जचा शोध घेण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच समकालीन स्लो-लिव्हिंगच्या एका वेगळ्या पैलूचाही अनुभव घेता येणार आहे.</p>
<p>आपल्या आकर्षक वातावरणासोबतच प्रीमियम रिटेल, डायनिंग आणि लाइफस्टाइल ऑफरिंग्जसाठी ओळखले जाणारे KOPA Mall, कोरेगाव पार्कच्या मध्यवर्ती भागात क्यूरेटेड अनुभवांसाठी एक प्रमुख डेस्टिनेशन म्हणून आपले स्थान कायम राखत आहे. The Organic Collective च्या पहिल्या Chapter नंतर, Chapter 2 या अनुभवाला आणखी पुढे नेत अन्न, शोध आणि सजग जीवनशैली यांना एकत्र आणणार आहे. यामुळे पुण्यातील जाणकार आणि निवडक प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण वीकेंड डेस्टिनेशन तयार होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/a-crane-operator-attempted-to-attack-a-government-employee-in-midc-bhosari-1329916.html">हे सुद्धा वाचा : एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/dr-vishwajeet-pawar-parbhani-medical-college-dean-1329976.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 15:00:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 15:00:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/pawar_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[education]]></category>
		<category><![CDATA[Medical]]></category>
		<category><![CDATA[medical colleges]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329976</guid>

					<description><![CDATA[Parbhani Medical College: धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/pawar_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Dr Vishwajeet Pawar Parbhani Medical College Dean"     /></figure><ul>
<li>डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार</li>
<li>प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली</li>
<li>त्यांच्यासमोर रुग्णालयीन सेवांचा समन्वय राखण्याचे आव्हान राहणार</li>
</ul><span class="bullet-text">Parbhani Medical College: धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विश्वजित पवार यांच्यावर परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी देण्यात आल्याने धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीही ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.</span><h3>डॉ. पवार यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार</h3>
<p>परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी डॉ. पवार यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण, रुग्णसेवा, वैद्यकीय विभागांचे समन्वय तसेच महाविद्यालयीन प्रशासनाशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर असणार आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/cricket-scorer-career-bcci-salary-data-analyst-1329804.html">Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..</a></strong></span></p>
<p>डॉ. पवार हे धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यायवैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. न्यायवैद्यकशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवासोबतच प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा विस्तार झाला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/ssc-si-recruitment-2026-delhi-police-capf-1329839.html">SSC SI Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर, महिलांसाठी अर्ज निशुल्क!</a></strong></span></p>
<h3>रुग्णालयीन सेवांचा समन्वय राखण्याचे आव्हान राहणार</h3>
<p>परभणी येथील महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर महाविद्यालयातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासोबतच रुग्णालयीन सेवांचा समन्वय राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सहकारी, विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/anuradha-vikas-sinha-donate-190-crore-unt-ai-college-1329749.html">AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज</a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी &#8216;वार्ता विघ्नांची&#8217;; रेल्वे आरक्षणात अडथळे तर&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/ratnagiri/mumabi-goa-national-highway-issue-at-railway-reservation-kokan-travel-ganeshotsav-2026-1329959.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:53:51 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:53:51 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T144934.353_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[रत्नागिरी]]></category>
		<category><![CDATA[Ganeshotsav 2026]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329959</guid>

					<description><![CDATA[Ganeshotsav 2026:  रस्तेकामे अपूर्ण असतानाच रेल्वेमार्गातही अडथळे निर्माण झाले आहे. १० सप्टेंबरपासून पुढीलकाही दिवसांचे कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T144934.353_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mumabi Goa National Highway Issue At Railway Reservation Kokan Travel Ganeshotsav 2026"     /></figure><ul>
<li><em><strong>कोकणात गणेशभक्तांसाठी &#8216;वार्ता विघ्नांची&#8217;</strong></em></li>
<li><em><strong>नागोठणेतील पूल बंदमुळे प्रवास ठरतोय अडचणीचा </strong></em></li>
<li><em><strong>रेल्वे गाड्यांची संख्या तुलनेत अपुरीच </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>गुहागर: <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/ganesh-chaturthi-2026">गणेशोत्सवा</a></span></strong>ला अवघे तीन दिवस राहिले असतानाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाटेतील अडथळे दरवर्षीप्रमाणे यंदाही कायम आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची कामे अजूनही अपूर्ण आहेत, तर <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/kokan">कोकण</a> </strong></span>मार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रेल्वेगाड्यांचे तिकीट मिळणेही आता अशक्य झाले आहे. रस्ते व रेल्वेमार्गातील &#8216;विघ्ने&#8217; दूर करण्यास यंत्रणांना अपयश आल्याने कोकणवासियांनी नाराजी व्यक्त केली आहे.</span><p>पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून किमान एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असला तरी पुलाच्या संरचना आणि सक्षमता चाचणीनंतरच या पुलावरील वाहतूक सुरू करायची अथवा नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण मार्गाची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र कोकण रेल्वेने तुळई टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यास नकार दिल्याने, हे काम आता पूर्ण होणार नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/ratnagiri/pwd-department-ratnagiri-fill-potholes-in-mumbai-goa-highway-before-ganeshotsav-2026-1329335.html">Ratnagiri: मुसळधार पाऊस अन् खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवाआधी कोकणातील रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाची मोहीम</a></strong></span></p>
<h3><strong>रेल्वेगाड्यांची संख्या तुलनेत अपुरी</strong></h3>
<p>रस्तेकामे अपूर्ण असतानाच रेल्वेमार्गातही अडथळे निर्माण झाले आहे. १० सप्टेंबरपासून पुढीलकाही दिवसांचे कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा वादीही पूर्ण झाल्याने आता &#8216;रिग्रेट&#8217; (प्रतीक्षा यादीही बंद) असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर दिसू लागला आहे. गणेशोत्सवासाठी ११ आणि १२ सप्टेंबर रोजी कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आरक्षण केले. मात्र, मागणीच्या तुलनेत रेल्वेगाड्‌यांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांना तिकीट मिळू शकलेले नाही. प्रतीक्षा यादीची मर्यादा ओलांडल्यामुळे रेल्वेने आता थेट तिकीट विक्रीच बंद केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तात्काळ अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.</p>
<h3>रेल्वे आरक्षणात अडथळे</h3>
<p>जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस,, तुतारी एक्सप्रेस, सुरत-मडगाव एक्सप्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/ratnagiri/totally-incomplete-work-on-mumbai-goa-national-highway-before-ganesh-chaturthi-2026-1323585.html">गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?</a></strong></span></p>
<h3>नागोठणेतील पूल बंदमुळे प्रवास ठरतोय अडचणीचा</h3>
<p>मुंबई-गोवा महामार्गांचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा यंत्रणाकडून केला जात आहे, मात्र महामागविरील पुलांची आणि बाहावळण मार्गाची कामे अजूनही अपूर्ण आहेत, महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडली आहेत. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे कामही अपूर्ण आहे. नागोठणे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पूल सध्या वाहतुकीसाठी चंद आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>SSC SI Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सब-इस्पेक्टर पदांसाठी अधिसूचना जाहीर, महिलांसाठी अर्ज निशुल्क!</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/ssc-si-recruitment-2026-delhi-police-capf-1329839.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:43:25 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:43:25 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/police_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Government Job]]></category>
		<category><![CDATA[SSC Examination]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329839</guid>

					<description><![CDATA[SSC SI Recruitment 2026: कर्मचारी चयन आयोगने दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) परीक्षा-२०२६ अंतर्गत सब-इस्पेक्टर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/police_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ssc Si Recruitment 2026 Delhi Police Capf"     /></figure><ul>
<li>कर्मचारी चयन आयोगाद्वारे सब इस्पेक्टर पदांसाठी भरती</li>
<li>&#8216;या&#8217; उमेदवारांना अर्ज शुल्कातून मिळणार सूट</li>
<li>अधिक माहितीसाठी उमेदवरांनी &#8216;या&#8217; संकेतस्थळाला भेट द्यावी</li>
</ul><span class="bullet-text">SSC SI Recruitment 2026: कर्मचारी चयन आयोग (SSC) ने दिल्ली पुलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPFs) परीक्षा-२०२६ अंतर्गत सब-इस्पेक्टर (SI) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या परीक्षेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ३० सप्टेंबर २०२६ च्या रात्री ११:०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया १० सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे दिल्ली पुलिस आणि विविध CAPFs मध्ये सब-इस्पेक्टरच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत.</span><p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/anuradha-vikas-sinha-donate-190-crore-unt-ai-college-1329749.html">AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज</a></strong></span></p>
<h3>&#8216;या&#8217; उमेदवारांना अर्ज शुल्कातून मिळणार सूट</h3>
<p>ऑनलाइन अर्जाचे शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले असून, महिला उमेदवारांना तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पात्र माजी सैनिक उमेदवारांना शुल्क भरण्यातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. शुल्काचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन पद्धतींचा वापर करून १ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. याशिवाय, अर्जात काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यासाठी ०८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान ऑनलाइन करेक्शन विंडो खुली केली जाईल, ज्यासाठी शुल्क आकारले जाईल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/cricket-scorer-career-bcci-salary-data-analyst-1329804.html">Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..</a></strong></span></p>
<h3>अधिक माहितीसाठी उमेदवरांनी &#8216;या&#8217; संकेतस्थळाला भेट द्यावी</h3>
<p>या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच CISF मधील सब-इस्पेक्टर पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड प्रक्रियेत कॉम्प्युटर बेस परीक्षा (पेपर-I आणि पेपर-II), शारीरिक मानक आणि इतर परीक्षा (PST/PET) आणि वैद्यकीय तपासणी (DME/RME) यांचा समावेश असेल. परीक्षेच्या तारखा आणि इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कर्मचारी चयन आयोगच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Himalayan 440 खरेदीचा विचार आहे? पाहा Royal Enfield च्या खास Accessories आणि किंमती</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/royal-enfield-himalayan-440-genuine-accessories-prices-auto-news-marathi-1329952.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:42:14 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:42:14 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-13-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[Bikes]]></category>
		<category><![CDATA[Car Accessories]]></category>
		<category><![CDATA[royal enfield]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329952</guid>

					<description><![CDATA[रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घेण्याचा विचार करताय? मग बाइकसोबत मिळणाऱ्या Genuine Accessoriesच्या किंमतीही जाणून घ्या. Panniersपासून Engine Guardsपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असून, तुमच्या राइडिंग गरजेनुसार योग्य Accessories निवडता येतील.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Untitled-design-13-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Royal Enfield Himalayan 440 Genuine Accessories Prices Auto News Marathi"     /></figure><ul>
<li data-section-id="7ee21x" data-start="3071" data-end="3168"><em>हिमालयन 440 साठी Adventure Panniersची किंमत ₹29,250 असून लांब प्रवासासाठी ते उपयुक्त ठरतात.</em></li>
<li data-section-id="19md597" data-start="3169" data-end="3282"><em>Engine Guards, Handguards आणि Sliders बाइकला खराब रस्त्यांवरील संभाव्य नुकसानापासून अतिरिक्त संरक्षण देतात.</em></li>
<li data-section-id="gtu3kc" data-start="3283" data-end="3383" data-is-last-node=""><em>Genuine Accessoriesची किंमत ₹730 पासून सुरू होते, त्यामुळे बजेटनुसार योग्य पर्याय निवडता येतो.</em></li>
</ul><span class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/royal-enfield">रॉयल एनफिल्ड</a>ने आपल्या लोकप्रिय हिमालयन मालिकेत हिमालयन 440 दाखल करून Adventure Touring बाइकच्या चाहत्यांना आणखी एक पर्याय दिला आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत ₹2.29 लाख असून, ती मूळ हिमालयन 411च्या संकल्पनेला आधुनिक 443 cc इंजिनसह पुढे नेते. नुकत्याच झालेल्या लॉन्चनंतर हिमालयन 440 पुन्हा एकदा Adventure बाइक सेगमेंटमध्ये चर्चेत आली आहे.</span><p>हिमालयन 440 मध्ये LS440 इंजिन आणि 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. लांब प्रवास, खराब रस्ते आणि रोजच्या वापरासाठी बाइक अधिक उपयुक्त बनवण्यावर कंपनीने भर दिला आहे. त्यामुळे <a href="https://www.navarashtra.com/topic/royal-enfield">बाइक</a> खरेदी केल्यानंतर योग्य Accessories निवडणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/royal-enfield-himalayan-440-vs-yezdi-adventure-emi-auto-news-marathi-1329587.html"><span class="color-red">Royal Enfield Himalayan 440 vs Yezdi Adventure</span>: महिन्याचा EMI किती? जाणून घ्या नेमका फरक आणि गणित</a></p>
<p><strong>हिमालयन </strong><strong>440 </strong><strong>साठी खास </strong><strong>Accessories</strong></p>
<div class="responsive-table"><table>
<thead>
<tr>
<td width="345">अॅक्सेसरी</td>
<td width="231">किंमत</td>
</tr>
</thead>
<tbody>
<tr>
<td width="345">Black/Silver Adventure Panniers</td>
<td width="231">₹29,250</td>
</tr>
<tr>
<td width="345">Silver/Black Adventure Top Box</td>
<td width="231">₹22,750</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Adventure Waterproof Inner Bags</td>
<td width="231">₹2,950</td>
</tr>
<tr>
<td width="345">Top Box Waterproof Inner Bag</td>
<td width="231">₹2,630</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Top-Box Rear Rack</td>
<td width="231">₹3,900</td>
</tr>
<tr>
<td width="345">Silver Adventure Top Box Mount</td>
<td width="231">₹2,420</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Adventure Pannier Rails</td>
<td width="231">₹3,750</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Adventure Engine Guards</td>
<td width="231">₹4,650</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Large Engine Guards</td>
<td width="231">₹1,650</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Compact Engine Guards</td>
<td width="231">₹1,450</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Engine Guard Sliders</td>
<td width="231">₹1,010</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Touring Rider Seat</td>
<td width="231">₹2,850</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Touring Passenger Seat</td>
<td width="231">₹1,930</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Tapered Mirrors</td>
<td width="231">₹4,650</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Round Mirrors</td>
<td width="231">₹4,500</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black Adventure Handguards</td>
<td width="231">₹2,510</td>
</tr>
<tr>
<td width="345">Silver/Black Oil Cooler Guard</td>
<td width="231">₹1,250</td>
</tr>
<tr>
<td width="345">Black/Silver Master Cylinder Guards</td>
<td width="231">₹730</td>
</tr>
</tbody>
</table></div>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/royal-enfield-himalayan-440-alternative-bikes-price-features-auto-news-marathi-1327001.html">रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घ्यायची नाही? याच बजेटमध्ये या 5 बाइक्सही आहेत दमदार पर्याय</a></p>
<p>एकूण पाहता, हिमालयन 440च्या Genuine Accessoriesची किंमत ₹730 ते ₹29,250 दरम्यान आहे. त्यामुळे तुमचा वापर लांब टूरिंगचा असेल तर Panniers आणि Top Box, तर ऑफ-रोड वापरासाठी Engine Guards आणि Handguards जास्त उपयोगी ठरू शकतात.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/bihar-politics-cm-samrat-choudhary-calls-emergency-meeting-of-bjp-ministers-1329957.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:41:25 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:41:25 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Bihar-Politics-news_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[bihar]]></category>
		<category><![CDATA[Bihar Politics]]></category>
		<category><![CDATA[BJP]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329957</guid>

					<description><![CDATA[Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. फरक्का जल करारावरून JDU नेते संजय झा यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी भाजप कोट्यातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक होणार आहे,]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Bihar-Politics-news_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bihar Politics Cm Samrat Choudhary Calls Emergency Meeting Of Bjp Ministers"     /></figure><ul>
<li>बिहारच्या राजकारणात मोठी हलचल!</li>
<li>CM सम्राट चौधरींनी बोलावली तातडीची बैठक</li>
<li>सर्व BJP मंत्र्यांना पटण्यात हजर राहण्याचे आदेश</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><strong>Bihar Politics:</strong> बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. फरक्का जल कराराच्या मुद्द्यावर JDUकडून आक्रमक भूमिका मांडली जात असतानाच मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी भाजप कोट्यातील सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.</p>
<p>विशेष म्हणजे <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/bjp">भाजप</a></span> कोट्यातील सर्व मंत्र्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे मंत्री सध्या पाटणा किंवा बिहारच्या बाहेर आहेत, त्यांनाही तातडीने पाटण्यात बैठकीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे अचानक बोलावण्यात आलेल्या या बैठकीने बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार" href="https://www.navarashtra.com/india/bihar-nda-government-chhotu-singh-big-claim-awadhesh-narayan-singh-neeraj-kumar-mlc-election-1329842.html"> <span class="color-red">Bihar Politics</span>: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा </a></span></p>
<h3>बैठकीमागे नेमकं कारण काय?</h3>
<p>पक्षाच्या पातळीवर या बैठकीचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या तयारीशी जोडला जात आहे. मात्र बिहारमधील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता बैठकीच्या वेळेबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. विशेषतः JDUने फरक्का जल कराराच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका आणि राज्यसभा खासदार संजय झा यांचे वक्तव्य यानंतर ही बैठक होत असल्याने त्याकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे.</p>
<h3>संजय झा यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले?</h3>
<p>JDUकडून बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये ‘फरक्का जल संधि पर नीतीश संवाद’ कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. बेगूसरायमधील अशाच एका कार्यक्रमात संजय झा यांनी फरक्का कराराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. “सत्ता रहे या ना रहे, बिहार के पानी से समझौता नहीं करेंगे,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती आहे. या वक्तव्यानंतर बिहारमध्ये JDU आणि BJPच्या भूमिकांबाबत राजकीय चर्चा सुरू झाली.</p>
<h3>फरक्का करारावर JDUचा आक्षेप काय?</h3>
<p>संजय झा यांच्या म्हणण्यानुसार, 1996 पासून फरक्का जल कराराच्या मुद्द्यावर बिहारवर अन्याय होत आहे. पावसाळ्यात बिहारमधील अनेक भागांना पुराचा सामना करावा लागतो, तर राज्याला पाण्याची आवश्यकता असताना अपेक्षित प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे फरक्का जल कराराच्या पुनर्विचाराचा मुद्दा JDUकडून अधिक आक्रमकपणे पुढे आणला जात आहे. या मुद्द्यावरून केंद्रातील NDA सरकारसमोरही राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.</p>
<h3>BJP-JDU संबंधांकडे लक्ष</h3>
<p>बिहारमध्ये NDA सरकारमध्ये BJP आणि JDU हे प्रमुख घटक आहेत. अशा परिस्थितीत JDUच्या वरिष्ठ नेत्याकडून ‘सत्ता रहे या ना रहे’ असे वक्तव्य आल्यानंतर राजकीय निरीक्षकांचे लक्ष दोन्ही पक्षांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केवळ भाजप कोट्यातील मंत्र्यांची बैठक बोलावल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र ही बैठक NDAमधील मतभेदांशीच संबंधित आहे, असे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.</p>
<h3>संध्याकाळच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष</h3>
<p>भाजपचे सर्व मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, फरक्का जल कराराबाबत भाजपची भूमिका काय असणार आणि<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/jdu"> JDU</a></span>च्या वक्तव्यांवर चर्चा होते का, याकडे बिहारच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या बैठकीमागे पक्षाच्या आगामी कार्यक्रमांची तयारी हे कारण सांगितले जात असले, तरी बिहारमधील बदलत्या राजकीय वातावरणामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="भारतात 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी" href="https://www.navarashtra.com/india/proposal-to-ban-social-media-for-children-under-18-in-india-1329603.html"> भारतात 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागितले उत्तर </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Pune Crime: गणेशोत्सवाच्या तोंडावर FDA ॲक्शन; चार ट्रक पनीर-खव्याचा मोठा साठा जप्त, तुकाराम मुंढेंच्या ॲक्शनने धुमाकूळ</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/pune-crime-fda-takes-action-ahead-of-ganeshotsav-massive-stock-of-paneer-and-khoya-seized-from-four-trucks-tukaram-mundhes-crackdown-creates-a-stir-1329926.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Sanofar Nayakawadi]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:40:07 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:40:07 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-48_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[पुणे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329926</guid>

					<description><![CDATA[गणेशोत्सवाच्या तोंडावर खाद्यपदार्थांच्या भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पनीर आणि खव्याचे तब्बल चार ट्रक ताब्यात घेऊन त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-48_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pune Crime Fda Takes Action Ahead Of Ganeshotsav Massive Stock Of Paneer And Khoya Seized From Four Trucks Tukaram Mundhes Crackdown Creates A Stir"     /></figure><ul>
<li><strong>गणेशोत्सवाआधी पनीर-खव्याचा मोठा साठा जप्त</strong></li>
<li><strong>चार ट्रकमधील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी</strong></li>
<li><strong>साठा कुठून आला, पुरवठा कुठे होणार होता? FDAचा तपास</strong></li>
</ul><span class="isSelectedEnd" class="bullet-text"><strong>Pune <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/fda-action">FDA Action</a></span>:</strong> गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अन्न व औषध प्रशासनाने  <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/fda-action">पुण्यात</a></strong></span> मोठी कारवाई केली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, पनीर, खवा आणि विविध दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात येऊ नयेत, यासाठी एफडीए कडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे दरम्यान पुण्यात तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.</span><p><strong>एफडीए कारवाई</strong></p>
<p class="isSelectedEnd">एफडीएच्या पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात पनीर आणि खवा ताब्यात घेण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा आढळून आल्याने संबंधित ठिकाणी प्रशासनाची कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. कारवाईसाठी एफडीएचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गणेशोत्सवाच्या काळात मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे व्यापारी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर साठा केला जातो. मात्र, मागणी वाढलेल्या काळात निकृष्ट दर्जाचे किंवा नियमांचे उल्लंघन करणारे पदार्थ बाजारात आणले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एफडीएची ही तपासणी मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/pune-strict-security-arrangements-by-pune-police-for-ganeshotsav-restrictions-on-liquor-sales-in-three-phases-from-september-14-to-25-1329642.html">हेही वाचा: Pune: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत तीन भागांत मद्यविक्रीवर निर्बंध</a></strong></span></p>
<p><strong>भेसळ आहे की नाही अहवालात स्पष्ट</strong></p>
<p class="isSelectedEnd"> जप्त करण्यात आलेल्या पनीर आणि खव्याचे नमुने एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून, संबंधित खाद्यपदार्थ निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे या पदार्थांमध्ये भेसळ आहे किंवा नाही, हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. यासोबतच एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला खाद्यपदार्थांचा साठा नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठा कोणत्या ठिकाणी केला जाणार होता, संबंधितांकडे आवश्यक परवाने आहेत का, तसेच साठवणुकीसाठी नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचाही एफडीएकडून तपास सुरू आहे.</p>
<p><strong>चार ट्रक पनीर, खवा जप्त</strong></p>
<p class="isSelectedEnd">प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सध्या चार ट्रक पनीर आणि खवा जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, त्यातील पदार्थांची गुणवत्ता आणि भेसळीबाबत अंतिम निष्कर्ष अहवालानंतरच समोर येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करतात. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सणासुदीच्या काळात एफडीएची तपासणी आणि कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, विक्रेते आणि व्यावसायिकांमध्येही सतर्कता वाढली आहे. नागरिकांनी पनीर, खवा, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना पॅकिंग, उत्पादनाची तारीख, गुणवत्ता आणि विक्रेत्याची विश्वासार्हता तपासावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Haiwaan: सैफ अली खान की अक्षय कुमार, कोण ठरला सर्वाधिक मानधन घेणारा? ‘हैवान’ची फी ऐकून व्हाल थक्क!</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/haiwaan-akshay-kumar-saif-ali-khan-fees-priyadarshan-1329938.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:24:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:24:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/movie-56_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Akshay Kumar]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[Saif Ali Khan]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329938</guid>

					<description><![CDATA[Haiwaan: अक्षय कुमार, सैफ अली खान आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ चित्रपटातील मानधनाची चर्चा आहे. जाणून घ्या कोणाला किती फी मिळाल्याचं वृत्त आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/movie-56_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Haiwaan Akshay Kumar Saif Ali Khan Fees Priyadarshan"     /></figure><p><strong>Haiwaan:</strong> बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित ‘हैवान’ चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं, याची चर्चा सुरू झाली आहे.</p>
<h3>‘हैवान’साठी अक्षय कुमारने घेतले 54 कोटी?</h3>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अक्षय कुमारने ‘हैवान’साठी तब्बल 54 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे, अक्षयने या चित्रपटाचं शूटिंग अवघ्या 12 दिवसांत पूर्ण केल्याचं वृत्त आहे.</p>
<p>अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. ‘भूत बंगला’, ‘फिर हेरा फेरी’ यांसह काही प्रोजेक्ट्समध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे.</p>
<p><a title="Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/tharala-tar-mag-serial-pratik-suresh-baby-good-news-1329877.html"><strong><span class="color-red">Tharala Tar Mag Serial</span>: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज</strong> </a></p>
<h3>सैफ अली खानला किती मिळाले?</h3>
<p>दुसरीकडे, सैफ अली खानने ‘हैवान’साठी 8 कोटी रुपये मानधन घेतल्याचं वृत्त आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या तुलनेत सैफचं मानधन बरंच कमी असल्याचं दिसतं.</p>
<p>सैफ अली खान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून अक्षय कुमारसोबत त्याची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.</p>
<p><a title="Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-cinema/aali-mothi-shahani-movie-ganesh-vandana-song-release-1329821.html"><strong> <span class="color-red">Aali Mothi Shahani Movie</span>: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन</strong> </a></p>
<p><strong>प्रियदर्शन यांचं मानधनही सैफपेक्षा जास्त?</strong></p>
<p>विशेष म्हणजे, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचं मानधन सैफ अली खानपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. वृत्तांनुसार, प्रियदर्शन यांनी ‘हैवान’साठी 14 कोटी रुपये घेतले आहेत.</p>
<p>मात्र, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि प्रियदर्शन यांच्या मानधनाबाबत समोर आलेले हे आकडे केवळ वृत्तांवर आधारित आहेत. निर्माते किंवा संबंधित कलाकारांकडून या मानधनाच्या आकडेवारीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.</p>
<p><strong>‘हैवान’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईकडे लक्ष</strong></p>
<p>अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाने सजलेला ‘हैवान’ 11 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असून आता पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.</p>
<p>पहिल्या दिवसाची कमाई कशी होते, यावर चित्रपटाच्या पुढील बॉक्स ऑफिस प्रवासाचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे ‘हैवान’ पहिल्या दिवशी किती कमाई करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>IND vs BAN: Shree Charani च्या फिरकीचा कहर! फलंदाजांची उडवली दाणादाण, खास क्लबमध्ये मिळवलं मानाचं स्थान</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/shree-charani-fastest-indian-50-t20i-wickets-ind-w-vs-ban-w-1329902.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:24:34 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:24:34 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/shree-chrani_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[IND VS BAN]]></category>
		<category><![CDATA[IND W vs BAN W]]></category>
		<category><![CDATA[Radha Yadav]]></category>
		<category><![CDATA[Shree Charani]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329902</guid>

					<description><![CDATA[Shree Charani becomes fastest Indian to 50 T20I wickets:  श्री चरणीने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करत बांग्लादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात एक मोठा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/shree-chrani_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shree Charani Fastest Indian 50 T20i Wickets Ind W Vs Ban W"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>राधा यादवचा विक्रम मोडला</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>श्री चरणीने रचला इतिहास</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>२९ सामन्यांत ५० T20I विकेट्स</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">भारत आणि बांग्लादेश यांच्यात <a href="https://www.navarashtra.com/topic/womens-asia-cup-2026">महिला आशिया कपमध्ये</a> ( Womens Asia cup 2026) मध्ये १० सप्टेंबर रोजी सेमिफायनलचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत हा सामना ४० धावांनी जिंकला. तसेच, अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची युवा डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चरणीने एक मोठी कामगिरी केली. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारी ती दुसरी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली. श्री चरणीने या बाबतीत <a href="https://www.navarashtra.com/topic/radha-yadav">राधा यादवचा</a> विक्रम मोडला आहे, तर सर्वात कमी वयात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेण्याच्या बाबतीत दीप्ती शर्माला मागे टाकले आहे.</span><p><a title="IND vs BAN: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री" href="https://www.navarashtra.com/sports/ind-w-beat-ban-w-womens-asia-cup-2026-india-reach-final-1329871.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">IND vs BAN</span>: भारताची विजयी घोडदौड कायम; टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; 10व्यांदा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">श्री चरणीची चमकदार कामगिरी</h3>
<p style="text-align: justify;">श्री चरणी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेणारी दुसरी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली, आणि हा पराक्रम करणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे. वयाच्या २० वर्षे आणि ३०० दिवसांत ५० विकेट्स घेण्याचा विक्रम सोफी एक्लेस्टोनच्या नावावर आहे. वयाच्या २० वर्षे आणि ३३४ दिवसांत हा पराक्रम करणारी भारताची राधा यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. वयाच्या २१ वर्षे आणि ३५४ दिवसांत हा पराक्रम करणारी न्यूझीलंडची अमेलिया केर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर श्री चरणीने आफले स्थान निश्चित केले आहे. तिने २२ वर्षे आणि ३७ दिवसांत हा विक्रम केले आहे. पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर आहे, जिने वयाच्या २२ वर्षे आणि १३५ दिवसांत हा पराक्रम केला.</p>
<h3 style="text-align: justify;">टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी वयात ५० विकेट्स घेणारी खेळाडू</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) &#8211; २० वर्षे ३०० दिवस</li>
<li style="text-align: justify;">राधा यादव (भारत) &#8211; २० वर्षे ३३४ दिवस</li>
<li style="text-align: justify;">अमेलिया केर (न्यूझीलंड) &#8211; २१ वर्षे ३५४ दिवस</li>
<li style="text-align: justify;">श्री चरणी (भारत) &#8211; २२ वर्षे ३७ दिवस</li>
<li style="text-align: justify;">स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज) &#8211; २२ वर्षे १३५ दिवस</li>
<li style="text-align: justify;">दीप्ती शर्मा (भारत) &#8211; २२ वर्षे १८७ दिवस</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">श्री चरणीने २९ सामन्यांमध्ये ५० विकेट्स पूर्ण</h3><span style="text-align: justify;" class="bullet-text">२०१५ मध्ये महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण करणाऱ्या श्री चरणीने आतापर्यंत गोलंदाजीत प्रभावी कामगिरी स्वतः चे कौशल्य सिद्ध केले आहे. बांग्लादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात जुवैरिया फिरदौसच्या रूपाने श्री चरणीने आपला ५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट घेतला. श्री चरणीने आपल्या २९ व्या सामन्यात हा पराक्रम करत, ५० ​​विकेटपर्यंत पोहोचण्यासाठी ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या राधा यादवचा विक्रम मोडला.</span><h3 style="text-align: justify;">टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० विकेट्स घेणारे खेळाडू</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">मेंगटिंग लिऊ (चीन) &#8211; २९ सामने</li>
<li style="text-align: justify;">ली कॅस्परेक (न्यूझीलंड) &#8211; २९ सामने</li>
<li style="text-align: justify;">अनिसा मोहम्मद (वेस्ट इंडीज) &#8211; २९ सामने</li>
<li style="text-align: justify;">श्री चरणी (भारत) &#8211; २९ सामने</li>
<li style="text-align: justify;">सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) &#8211; ३४ सामने</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड" href="https://www.navarashtra.com/sports/sheetal-devi-wins-gold-world-archery-para-series-2026-1329429.html"> शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड </a></span></span>]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>BRICS Summit 2026: बांगलादेशला निमंत्रण होते, पण नव्हतेही; तारिक रहमान यांच्या नाराजीचे खरे कारण उघड; ब्रिक्स निमंत्रणावरून वाद</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/brics-summit-2026-india-bangladesh-tarique-rahman-invitation-row-humayun-kabir-1329940.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:23:36 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:23:36 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/BRICS-Summit-Tarique-Rahman-202_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Bangladesh]]></category>
		<category><![CDATA[Brics Council]]></category>
		<category><![CDATA[tarique rahman]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329940</guid>

					<description><![CDATA[BRICS Summit 2026 : बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्याचे भारताचे निमंत्रण नाकारले. बिमस्टेकचे अध्यक्ष या नात्याने ढाकाने या निमंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/BRICS-Summit-Tarique-Rahman-202_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Brics Summit 2026 India Bangladesh Tarique Rahman Invitation Row Humayun Kabir"     /></figure><ul>
<li><span id="p-rc_ceafe7dab54d8d21-248" data-path-to-node="1,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,0,0" data-index-in-node="0">निमंत्रणाचा प्रकार</b></span></li>
<li><span id="p-rc_ceafe7dab54d8d21-249" data-path-to-node="1,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,1,0" data-index-in-node="0"><span class="citation-810 citation-end-810">बांगलादेशची भूमिका</span></b></span></li>
<li><span id="p-rc_ceafe7dab54d8d21-250" data-path-to-node="1,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="1,2,0" data-index-in-node="0"><span class="citation-808 citation-end-808">राजनैतिक तणाव</span></b></span></li>
</ul>
<p id="p-rc_ceafe7dab54d8d21-257" data-path-to-node="13"><span class="citation-801 citation-end-801">भारताच्या यजमानपदाखाली १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स शिखर परिषद (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/brics-council">BRICS Summit 2026</a></span>) पार पडत आहे.</span> या जागतिक परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह जगातील अनेक बड्या देशांचे प्रमुख भारतात दाखल होत आहेत. मात्र, या भव्य आयोजनादरम्यान भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशसोबत एका निमंत्रणावरून राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. <span class="citation-800 citation-end-800">बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांनी या परिषदेत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला असून, या निर्णयाने दोन्ही देशांमधील संबंधांवर पुन्हा एकदा चर्चेचे सावट पसरले आहे.</span></p>
<h3 id="p-rc_ceafe7dab54d8d21-258" data-path-to-node="14"><b data-path-to-node="14" data-index-in-node="0"><span class="citation-799 citation-end-799">निमंत्रणाचे स्वरूप आणि हुमायून कबीर यांचा खुलासा</span></b></h3>
<p id="p-rc_ceafe7dab54d8d21-259" data-path-to-node="15"><span class="citation-798 citation-end-798">या वादावर बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी ढाका येथे पत्रकारांशी बोलताना परिस्थिती स्पष्ट केली.</span> <span class="citation-797 citation-end-797">हुमायून कबीर म्हणाले की, भारताकडून मिळालेले निमंत्रण हे बांगलादेशच्या पंतप्रधानांना उद्देशून दिलेले वैयक्तिक किंवा द्विपक्षीय निमंत्रण नाही.</span> <span class="citation-796 citation-end-796">सध्या बांगलादेश बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालच्या उपसागराची कायदेशीर संस्था अर्थात &#8216;बिमस्टेक&#8217; (BIMSTEC) या प्रादेशिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे.</span> <span class="citation-795 citation-end-795">भारताने हे आमंत्रण केवळ &#8216;बिमस्टेकचे अध्यक्ष&#8217; या नात्याने पाठवले आहे.</span> <span class="citation-794 citation-end-794">त्यामुळे बांगलादेशचे पंतप्रधान या नात्याने तारिक रहमान या बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत नमूद केले.</span></p>
<p data-path-to-node="15"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/us-news-trump-false-claim-about-911-ground-zero-revealed-by-media-1329218.html">Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश</a></span></strong></p>
<h3 id="p-rc_ceafe7dab54d8d21-260" data-path-to-node="16"><b data-path-to-node="16" data-index-in-node="0"><span class="citation-793 citation-end-793">भारताची भूमिका आणि ब्रिक्स परिषदेची नियमावली</span></b></h3>
<p id="p-rc_ceafe7dab54d8d21-261" data-path-to-node="17"><span class="citation-792 citation-end-792">दुसरीकडे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) या वादावर आपली अधिकृत भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे की, बांगलादेश हा ब्रिक्स संघटनेचा पूर्णवेळ सदस्य देश नाही.</span> <span class="citation-791 citation-end-791">ब्रिक्स परिषदेच्या नियमांनुसार, सदस्य नसलेल्या परंतु प्रादेशिक महत्त्वाच्या देशांना आणि संघटनांना केवळ &#8216;आउटरीच&#8217; (संपर्क) सत्रांसाठी आमंत्रित करण्याची परंपरा आहे.</span> <span class="citation-790 citation-end-790">भारताने याच नियमावलीचे पालन करत बिमस्टेकचे विद्यमान अध्यक्ष म्हणून बांगलादेशच्या प्रमुखांना संपर्क सत्रासाठी आमंत्रित केले होते.</span> यामध्ये कोणताही अनादर करण्याचा हेतू नव्हता, असे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.</p>
<h3 data-path-to-node="18"><b data-path-to-node="18" data-index-in-node="0">राजनैतिक भाषेतील बारकावे आणि संदेश</b></h3>
<p id="p-rc_ceafe7dab54d8d21-262" data-path-to-node="19">आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये पत्रावरील संबोधनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. जेव्हा एका पत्रात &#8220;माननीय पंतप्रधान, कृपया उपस्थित राहा&#8221; असे लिहिले जाते, तेव्हा तो दोन देशांमधील थेट द्विपक्षीय सन्मान मानला जातो. <span class="citation-789 citation-end-789">मात्र, जेव्हा &#8220;बिमस्टेक अध्यक्ष, कृपया उपस्थित राहा&#8221; असे म्हटले जाते, तेव्हा त्या निमंत्रणाचा रोख प्रादेशिक प्रतिनिधीपुरता मर्यादित राहतो.</span> व्यक्ती एकच असली तरी या दोन वेगवेगळ्या संबोधनांमागे मोठे राजनैतिक संदेश दडलेले असतात. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेमका हाच फरक अधोरेखित करत या परिषदेपासून दूर राहणे पसंत केले आहे.</p>
<p data-path-to-node="19"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/brics-summit-2026-iran-president-masoud-pezeshkian-india-visit-flight-security-1329870.html">BRICS Summit 2026: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="20"><b data-path-to-node="20" data-index-in-node="0">भारत-बांगलादेश संबंधांमधील अस्वस्थता</b></h3>
<p id="p-rc_ceafe7dab54d8d21-263" data-path-to-node="21">ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी पदत्याग केला आणि भारतात आश्रय घेतला. <span class="citation-788 citation-end-788">तेव्हापासून नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.</span> <span class="citation-787 citation-end-787">आता तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये नवीन सरकार अस्तित्वात आले असून, ढाका आपल्या परराष्ट्र धोरणाची नव्याने मांडणी करत आहे.</span> अशा वेळी ब्रिक्ससारख्या मोठ्या जागतिक मंचावर कोणते छायाचित्र निघते, कोणाशी द्विपक्षीय चर्चा होते आणि कोणाला काय दर्जा दिला जातो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते.</p>
<h3 data-path-to-node="22"><b data-path-to-node="22" data-index-in-node="0">भारताचा राजनैतिक संकेत</b></h3>
<p id="p-rc_ceafe7dab54d8d21-264" data-path-to-node="23">भारताने बांगलादेशला पूर्णपणे बाजूला ठेवलेले नाही. <span class="citation-786 citation-end-786">बिमस्टेकचे अध्यक्ष म्हणून दिलेले निमंत्रण हेच दर्शवते की, प्रादेशिक सहकार्याचे दरवाजे भारताने बंद केलेले नाहीत.</span> <span class="citation-785 citation-end-785">परंतु, ब्रिक्स मंचावर कोणाला विशेष राजकीय दर्जा द्यायचा आणि कोणाला नियमानुसार आमंत्रित करायचे, याबाबत भारताने आपली भूमिका ठाम ठेवली आहे.</span> <span class="citation-784 citation-end-784">सध्या ब्रिक्सचे ११ सदस्य देश असून बांगलादेश त्यात समाविष्ट नाही.</span> <span class="citation-783 citation-end-783">त्यामुळे भविष्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेने जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Eng Vs Pak: गाशा गुंडाळा कारण करियर संपणार? ड्रेसिंग रूमची माहिती लीक? &#8216;या&#8217; खेळाडूंची NCCIA कडून&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/nccia-enquiry-rizwan-and-imam-ul-haq-information-leak-pcb-pakistan-vs-england-test-series-1329923.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:19:56 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:19:56 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T141502.262_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Imam ul Haq]]></category>
		<category><![CDATA[Mohammad Rizwan]]></category>
		<category><![CDATA[PAK vs ENG]]></category>
		<category><![CDATA[PCB Cricket]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329923</guid>

					<description><![CDATA[Eng Vs Pak: पाकिस्तान शेवटच्या कसोटी सामन्याच्या आधी अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवान आणि सलामीवीर इमाम-उल-हक या दोन महत्वाच्या खेळाडूंचा देखील समावेश आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/New-Project-2026-09-11T141502.262_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nccia Enquiry Rizwan And Imam Ul Haq Information Leak Pcb Pakistan Vs England Test Series"     /></figure><ul>
<li><em><strong>इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटीचा तिसरा दिवस </strong></em></li>
<li><em><strong>दुसऱ्या डावात पाकिस्तानन गमावल्या 2 विकेट्स </strong></em></li>
<li><em><strong>नॅशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजन्सीकडून चौकशी </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pakistan-vs-england">England Vs Pakistan</a></span> 3rd Test Series: </strong>सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पाकिस्तानचा पाहिला डाव 133 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर इंग्लंडने 453 रन्स करत पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येचे ट्रायल दिले. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघ आणि त्यांचा क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या चालू तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला आहे.</span><p>पाकिस्तान शेवटच्या कसोटी सामन्याच्या आधी अनुभवी फलंदाज मोहम्मद <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mohammad-rizwan">रिझवान</a> </strong></span>आणि सलामीवीर इमाम-उल-हक या दोन महत्वाच्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. मात्र केवळ खराब कामगिरी केल्यामुळे त्यांना परत बोलावले असल्याचे कारण नसून त्याच्यावर ड्रेसिंग रूममधील गुप्त माहिती लीक केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/pakistan-cricket-captain-babar-azam-zero-century-last-4-years-39-innings-flop-show-against-england-1329239.html">ENG Vs PAK: बाबर आझमला इतिहासजमा करा! ४ वर्षे, ३९ डाव अन् झिरो सेंच्युरी, ‘फ्लॉप शो’ कायम</a></strong></span></p>
<p>इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर रिझवान आणि इमाम यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानच्या &#8216;नॅशनल सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी&#8217;ने (NCCIA) या दोन्ही खेळाडूंना ड्रेसिंग रूममधील गोपनीय माहिती आणि रणनीती बाहेर लीक केल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार या दोन्ही खेळाडूंना NCCIA समोर हजर राहून चौकशीला सामोरे जावे लागले आहे.</p>
<p><strong>खेळाडूंचे कारकीर्द धोक्यात?</strong></p>
<p>मालिकेतील लागोपाठच्या पराभवांमुळे पीसीबीने संपूर्ण दौऱ्याचा सखोल आढावा (रिव्ह्यू) घेण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला खराब फॉर्म आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू असलेली गंभीर चौकशी, यामुळे मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हक या दोघांचेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आता मोठ्या धोक्यात सापडली आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/pakistan-saim-ayub-play-test-afterv-614-days-and-out-only-10-ball-against-england-test-match-1329180.html">Eng vs Pak: 614 दिवसांनी सॅम आला अन् तातडीने झाला आउट! ऐटीत आलेल्या अयुबची 10 बॉलमध्येच…</a></span></strong></p>
<p>ड्रेसिंग रूममधील रणनीती आणि त्यातून समोर आलेली माहिती बाहेर लीक केल्याचे आरोप रिजवान आणि इमाम उल हक यांच्यावर करण्यात आला आहे. तपास यंत्रणेने त्यांची तब्बल चार तास चौकशी केल्याचे समोर आले आहे. त्यातच त्यांचे फोन देखील तपास यंत्रणेने जप्त केल्याचे समजते आहे. या फोनमधून त्यांचा डेटा, चॅटस आणि कॉल रेकॉर्डसच सखोल तपासणी केली जाणार आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Maharashtra News: महाराष्ट्रावर मोठ्या संकाटाची चाहुल; केंद्राकडून ५० कोटींचा निधी वितरित</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/centre-releases-50-crore-drought-relief-fund-for-maharashtra-agriculture-commissionerate-1329927.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:16:30 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:16:30 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-2026-09-11T140633.201_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Agriculture News]]></category>
		<category><![CDATA[maharashtra news]]></category>
		<category><![CDATA[NDRF]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329927</guid>

					<description><![CDATA[Maharashtra Drought Relief Fund:  या प्रकल्पासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०२५ मध्ये १७४.१० कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रत्येक जिल्ह्यातील २ तालुके अशा एकूण १० तालुक्यांतील १० गावांचा या विशेष दुष्काळ निवारण प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-2026-09-11T140633.201_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Centre Releases 50 Crore Drought Relief Fund For Maharashtra Agriculture Commissionerate"     /></figure><ul>
<li>दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ५० कोटींचा पहिला हप्ता वितरित.</li>
<li>प्राप्त निधी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत खर्च करण्यास १० सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी.</li>
<li>राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सातारा व लातूर या ५ जिल्ह्यांची निवड.</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Maharashtra Drought Relief Fund:</strong> राज्याला दुष्काळाची चाहूल लागली असून दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ५० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत मिळालेला हा निधी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत खर्च करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय १० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला.</span><h3>५ जिल्ह्यांतील १० तालुक्यांमध्ये प्रायोगिक प्रकल्प</h3>
<p>राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दुष्काळ निवारण कार्यक्रमासाठी अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सातारा आणि लातूर या पाच जिल्ह्यांची निवड केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा, अशा एकूण १० तालुक्यांतील १० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.</p>
<p><a class="title" title="Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा" href="https://www.navarashtra.com/politics/maratha-reservation-manoj-jarange-patil-hunger-strike-day-14-abhijeet-dipke-warns-government-1329892.html"><span class="color-red">Maratha Reservation</span>: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा</a></p>
<p>या प्रकल्पासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०२५ मध्ये १७४.१० कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा हिस्सा १०० कोटी, राज्याचा हिस्सा ११ कोटी, तर ६३.१० कोटी रुपये विविध शासकीय योजनांच्या अभिसरणातून उपलब्ध होणार आहेत. केंद्राच्या १०० कोटी रुपयांच्या हिस्स्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये मदत व पुनर्वसन, विभागाला मिळाले.</p>
<h3>निधीच्या खर्चावर कठोर नियंत्रण</h3>
<p>कृषी आयुक्तांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती.<br />
सत्ययक संचालक, लेखा-१<br />
यांची आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्त्ती.<br />
केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारव निधींचा वापर बंधनकारक.<br />
खर्चाचे लेखे, लेखापरीक्षण अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करावी लागणार.<br />
प्रकल्पाच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याचे निर्देश.</p>
<p>एकूण आराखडा (Total plan): ₹१७४.१० कोटी</p>
<p><a class="title" title="पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर" href="https://www.navarashtra.com/crime/an-incident-where-a-woman-committed-suicide-has-occurred-in-kothrud-pune-1329887.html">पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर</a></p>
<p>केंद्राचा हिस्सा (Central share): ₹१००.०० कोटी<br />
शासकीय योजनांच्या माध्यमातून (Through government schemes): ₹६३.१० कोटी<br />
राज्याचा हिस्सा (State share): ₹११.०० कोटी<br />
एकूण: 100 + 63.10 + 11 = 174.10)</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सप्टेंबरमध्ये पावसाची दडी; नैसर्गिक आपत्तीचा 3818 हेक्टरला फटका</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/natural-disaster-hits-3818-hectares-in-gadchiroli-1329919.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 14:05:01 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 14:05:01 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/farmer_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Farming News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329919</guid>

					<description><![CDATA[जुलैमध्ये जिल्ह्यातील २ हजार ९८०.३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ४ हजार २४३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ऑगस्टमध्ये आणखी ८३७.८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, १ हजार ३८ शेतकरी बाधित झाले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/07/farmer_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Natural Disaster Hits 3818 Hectares In Gadchiroli"     /></figure><p><strong>गडचिरोली :</strong> जून ते ऑगस्ट आणि वीज पडण्यामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३ हजार ८१८.१३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, ५ हजार २८१ शेतकरी बाधित झाले आहेत. जून महिन्यात नुकसानीची नोंद नसली, तरी जुलै आणि ऑगस्टमध्ये नैसर्गिक आपत्तीचा शेतीला मोठा फटका बसला.</p>
<p>जुलैमध्ये जिल्ह्यातील २ हजार ९८०.३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ४ हजार २४३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ऑगस्टमध्ये आणखी ८३७.८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, १ हजार ३८ शेतकरी बाधित झाले. त्यामुळे या दोन महिन्यांतील एकत्रित नुकसान ३ हजार ८१८.१२ हेक्टर आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या ५ हजार २८१ इतकी झाली आहे. तालुकानिहाय पाहता सिरोंचा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. सिरोंच्यात जुलैमध्ये ८२.९४ हेक्टर, तर ऑगस्टमध्ये तब्बल ८३१.१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे एकूण ९१४.०४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन २ हजार ५८ शेतकरी बाधित झाले आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/pune-strict-security-arrangements-by-pune-police-for-ganeshotsav-restrictions-on-liquor-sales-in-three-phases-from-september-14-to-25-1329642.html">हेही वाचा : Pune: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत तीन भागांत मद्यविक्रीवर निर्बंध</a></strong></span></p>
<p>दरम्यान, ऑगस्टमधील जिल्ह्याच्या एकूण नुकसानीत सिरोंचा तालुक्याचा मोठा वाटा आहे. चामोर्शी तालुक्यात ८३९.७५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, १ हजार ६६ शेतकरी बाधित झाले आहेत. भामरागडमध्ये ४१०.९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान होऊन ५७६ शेतकरी बाधित झाले. गडचिरोली तालुक्यात २६६.०६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, ५०९ शेतकरी बाधित झाले आहेत.</p>
<p><strong>अहेरीत २४१.४२ हेक्टर क्षेत्र बाधित</strong></p>
<p>अहेरीत २४१.४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, २४७ शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत. याशिवाय देसाईगंजमध्ये १४३ हेक्टर व २६८ शेतकरी, कुरखेड्यात १२०.३ हेक्टर व २६८ शेतकरी, मुलचेरात ४५.५२ हेक्टर व ९३ शेतकरी, तर धानोरात ५ हेक्टर व ९ शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे. कोरचीत ऑगस्टमध्ये ६.७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.</p>
<p><strong>पावसाच्या दडीने शेतकरी चिंताग्रस्त</strong></p>
<p>जून ते ऑगस्टदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी कसाबसा पिके वाचविली. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस लांबल्याने शेतातील धान पिकावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. पिकांच्या वाढीसाठी सध्या पावसाची नितांत गरज असून, पावसाअभावी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/mobile-phone-distraction-young-man-falls-from-roof-shocking-incident-video-viral-1329922.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नुपूर भगत]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 13:58:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 13:58:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/photo-9-6_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[Accident]]></category>
		<category><![CDATA[Video Viral]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329922</guid>

					<description><![CDATA[Accident Viral Video : मोबाईलमध्ये इतका मग्न झाला की, फ्लोअरवरील मोकळ्या जागेवर लक्षच गेले नाही. परिणामी व्यक्ती मोठ्या अपघाताला बळी पडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने इंटिरियर डिझायनरला अटक करण्याची मागणी केली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/photo-9-6_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mobile Phone Distraction Young Man Falls From Roof Shocking Incident Video Viral"     /></figure><ul>
<li>मोबाईलमध्ये लक्ष गुंतल्याने तरुणासोबत घडली धक्कादायक घटना.</li>
<li>काही क्षणांतच तरुणाचा तोल गेला आणि आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले.</li>
<li>या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं.</li>
</ul><span class="bullet-text">आताच्या काळात मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पूर्वी कामासाठी वापरला जाणारा फोन आता आणखी स्मार्ट झाला आहे ज्यामुळे याचा वापर आता मर्यादित राहिलेला नाही. आता फक्त फोनकाॅल्स किंवा मेसेजेससाठीच फोनचा वापर केला जात नाही तर आपल्या मनोरंजनासाठी यात अनेक स्मार्ट फिचर्स आणि सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हेच कारण आहे की, लोक आपला अधिकतर वेळ हा मोबाईलवर घालवतात. तथापि, मोबाईलचा अधिक वापर आपल्या जीवासाठी घातक देखील ठरु शकतो. लोकांमध्ये याचा वापर आता इतका वाढला आहे की, रस्त्याने चालतानाही लोकांचे अधिकतर लक्ष हे त्यांच्या स्मार्टफोनवर असते ज्यामुळे अपघाताची स्थिती निर्माण होते. सध्याच्या <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/viral">व्हायरल</a> </span>व्हिडिओमध्येही अशीच एक घटना घडून आली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. चला यात नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.</span><p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral" href="https://www.navarashtra.com/viral/man-smokes-8-bidis-through-his-nose-and-blows-smoke-from-his-mouth-viral-video-1329651.html"><strong> अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral</strong> </a></span></p>
<p><strong>मोबाईलमुळे झाला अपघात&#8230;</strong></p>
<p>मोबाईलचा अतिवापर आपल्या जीवास कसा घातक ठरु शकतो याचे जिवंत उदाहरण तुम्हाला सध्याच्या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल. व्हायरल व्हिडिओत छतावर एक व्यक्ती चालताना दिसतो. त्याचे संपूर्ण लक्ष हे त्याच्या फोनवर असते, ज्यामुळे चालताना तो समोर पाहत नाही आणि याचाच पश्चाताप त्याला पुढे जाऊन होतो. व्यक्ती मोबाईलमध्ये पाहत पुढे चालत जातो खरा पण पुढे एक मोठी मोकळी जागा आहे हे त्याच्या नजरेत येत नाही. परिणामी मोकळ्या जागेत व्यक्तीचा पाय पडतो आणि तो धाडकन खाली कोसळतो. व्यक्तीला काही समजेल आणि तो स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करेल याआधीच तो अपघाताला बळी पडलेला असतो. व्यक्ती इतका जोरात खाली पडतो की आजूबाजूची सर्व लोक ते दृष्य पाहून हादरतात. व्हिडिओच्या शेवटी लोक शिड्यांवरून खाली उतरत व्यक्तीच्या मदतीसाठी धाव घेताना दिसून येतात. वरच्या मजल्यावरुन खाली कोसळल्याने व्यक्तीला दुखापत तर चांगलीच झाली असेल तथापि त्याच्या प्रकृतीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">A guy fell from the floor above. Please watch where you’re walking and look down too<img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f480_V_png--1280x720-4g.webp" alt="💀" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f62d_V_png--1280x720-4g.webp" alt="😭" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> <a href="https://t.co/k9XZg3s5eC">pic.twitter.com/k9XZg3s5eC</a></p>
<p>— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) <a href="https://x.com/gharkekalesh/status/2097990060943827042">September 10, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><span style="color: #0000ff;"><strong> <a style="color: #0000ff;" title="कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल" href="https://www.navarashtra.com/viral/kolkata-netaji-bhawan-metro-station-two-women-fight-rpf-woman-officer-viral-video-rs-1000-fine-1329203.html"> कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल </a></strong></span></p>
<p>या घटनेचा व्हिडिओ<strong> @gharkekalesh</strong> नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखाहून अधिकचे व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “फ्लोअरची डिजाईन किती बकवास आहे, याच्या मधोमध रिकामी बाजू ठेवण्याची काहीच गरज नव्हती”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तिथे ती मोकळी जागा कशासाठी आहे?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फ्लोअरच्या विचित्र डिजाईनमुळे हे घडले, इंटिरियर डिझायनरला किंवा आर्किटेक्टला लगेच अटक करा”.</p>
<p data-start="3179" data-end="3367" data-is-last-node="" data-is-only-node=""><strong>टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी, शासकीय कामात अडथळा; धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/a-crane-operator-attempted-to-attack-a-government-employee-in-midc-bhosari-1329916.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 13:49:22 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 13:49:22 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3f-3_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Arrested News]]></category>
		<category><![CDATA[CM Devedra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329916</guid>

					<description><![CDATA[एमआयडीसी भोसरीतील टी ब्लॉक परिसरात परवानगीशिवाय प्रवेश करून क्रेन चालकाने अरेरावीची भाषा करत एका कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. संबंधिताने जोरजोरात आरडाओरड करून हल्ला करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/3f-3_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Crane Operator Attempted To Attack A Government Employee In Midc Bhosari"     /></figure><ul>
<li><strong>एमआयडीसी भोसरीत क्रेन चालकाची अरेरावी</strong></li>
<li><strong>शासकीय कामात अडथळा</strong></li>
<li><strong>धमकी देत हल्ल्याचा प्रयत्न</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>पिंपरी</strong> : <a href="https://www.navarashtra.com/topic/bhosari-midc">एमआयडीसी भोसरीतील</a> टी ब्लॉक परिसरात परवानगीशिवाय प्रवेश करून क्रेन चालकाने अरेरावीची भाषा करत एका कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. संबंधिताने जोरजोरात आरडाओरड करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत हल्ला करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दुर्गेशकुमार रोहतीलाल विश्वकर्मा (वय ३१, व्यवसाय नोकरी, रा. सारिका शिंगोटे यांच्या खोलीत भाड्याने, प्लॉट क्रमांक टी/१९, रोशन गार्डन, गल्ली क्रमांक ३, महादेवनगर, चक्रमाणी वसाहत, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. क्रेन क्रमांक एमएच १४ जेए ५९०५ वरील चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</span><p>&nbsp;</p>
<p>८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हिंदुस्तान प्रेसिंग प्रा. लि. कंपनीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर, फिलिप्स चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, टी ब्लॉक एमआयडीसी भोसरी येथे हा प्रकार घडला आहे. आरोपी आणि त्याच्यासोबतचे दोन अनोळखी व्यक्ती यांनी फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय प्रवेश केला. यावेळी आरोपीने फिर्यादीशी अरेरावीची भाषा करत, “तू कोण मला सांगणारा? कोण आतमध्ये यायचं कोणी नाही. तू कोण ठरवणार?” असे म्हटले. तसेच “पोलिसांना बोलव, मिलिट्रीला बोलव व त्यांचे बापाला बोलव. मी येथून हलणार नाही. तुला पाहून घेतो, तू मला बाहेर भेट,” अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करून जोरजोरात आरडाओरड केली आणि त्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/an-incident-where-a-woman-committed-suicide-has-occurred-in-kothrud-pune-1329887.html">हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर</a></p>
<p><strong>गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला</strong></p>
<p>रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/an-incident-involving-the-kidnapping-and-assault-of-a-young-man-has-occurred-in-pune-1329772.html">हे सुद्धा वाचा : पुण्यात पैशाच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण; कारमध्ये जबरदस्तीने बसवले अन्…</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>EPFO New PF Withdrawal Rules: PF मधून पैसे काढायचेत? आता नियम झाले सोपे; EPFO च्या नव्या नियमांमध्ये काय बदललं?</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/employees-can-withdraw-up-to-75-pf-after-completing-1-year-of-service-1329896.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Riddhi Vanne]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 13:39:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 13:39:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-82_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[EPFO]]></category>
		<category><![CDATA[PF]]></category>
		<category><![CDATA[PF withdrawal]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329896</guid>

					<description><![CDATA[EPFO New PF Withdrawal Rules:  EPFO ने PF मधून अडव्हान्स पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करून प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. आता कंपनीत 12 महिने म्हणजेच एक वर्ष पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्यांना PF मधून अडव्हान्स काढता येणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/C.-Vijayakumar-82_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Employees Can Withdraw Up To 75 Pf After Completing 1 Year Of Service"     /></figure><ul>
<li data-section-id="btxyyp" data-start="1127" data-end="1191"><strong data-start="1129" data-end="1191">एक वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर PF अडव्हान्स काढता येणार.</strong></li>
<li data-section-id="4bustz" data-start="1192" data-end="1258"><strong data-start="1194" data-end="1258">PF खात्यातील एकूण जमा रकमेच्या 75% पर्यंत रक्कम काढता येणार.</strong></li>
<li data-section-id="k4c5dm" data-start="1259" data-end="1338" data-is-last-node=""><strong data-start="1261" data-end="1338" data-is-last-node="">आजारपण, शिक्षण किंवा लग्नासारख्या गरजेच्या वेळी PF ची रक्कम उपयोगी ठरणार.</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>EPFO New PF Withdrawal Rules: </strong> नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमचा PF कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/business/new-epfo-rules-2026-pf-contribution-limit-private-sector-1269536.html">EPFO</a> </span>ने म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/business/epfo-launches-new-e-portal-for-easy-pf-transfer-govt-informs-parliament-see-details-1293049.html">PF</a> </span>मधून पैसे काढण्याचे नियम एकदम सोपे केले आहेत. आधी पैसे काढायला खूप किचकट प्रोसेस होती, पण आता गरजेच्या वेळी तुम्ही लगेच पैसे काढू शकता.अनेकदा असं होतं की घरात अचानक आजारपण येतं, मुलांची फी भरायची असते, घरात लग्न असतं आणि हातात पैसे नसतात. अशा वेळी आपला PF चा पैसाच कामाला येतो. हेच लक्षात घेऊन EPFO ने आता नियम शिथिल केले आहेत.</span><h3>आता किती पैसे काढता येणार?</h3>
<p>नवीन नियमानुसार तुम्ही कंपनीत 12 महिने म्हणजे एक वर्ष पूर्ण केलं की तुम्ही PF मधून अडव्हान्स काढू शकता. आधी यासाठी जास्त वाट पाहावी लागत होती.तुमच्या PF अकाउंटमध्ये दोन प्रकारचे पैसे जमा होतात, एक तुमचा वाटा आणि दुसरा कंपनीचा वाटा, त्यावर व्याज पण मिळतं. या सगळ्या मिळून जी रक्कम जमा झाली असेल त्याच्या 75% रक्कम तुम्ही अडव्हान्स म्हणून काढू शकता. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये 4 लाख असतील तर तुम्ही 3 लाखापर्यंत पैसे काढू शकता. हा आकडा काही कमी नाही.</p>
<h3>आजारी असाल तर कितीही वेळा काढू शकता</h3>
<p>EPFO ने गरजांचे तीन चार प्रकार केले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजारपण. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोणी आजारी असेल तर तुम्ही उपचारासाठी PF मधून पैसे काढू शकता. याला काही लिमिट नाहीये. तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकता. कारण आजारपण कधीही सांगून येत नाही.</p>
<p>मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी दुसरा प्रकार आहे शिक्षण आणि लग्न. मुलांची फी, कॉलेजची फी भरायची असेल तर तुम्ही नोकरीत असताना जास्तीत जास्त 10 वेळा PF मधून पैसे काढू शकता. म्हणजे प्रत्येक वर्षी फी भरायला पैसे लागले तरी काढता येतील.घरात लग्न असेल तर 5 वेळा पैसे काढता येतात. तुमचं स्वतःचं लग्न असो किंवा मुलाचं किंवा भावाचं लग्न असो, या कारणासाठी पण PF मधून पैसे मिळतील.घरासाठी पण PF वापरता येणार येईल.</p>
<p><a title="UPI Tap &amp; Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension" href="https://www.navarashtra.com/business/rbi-and-npci-launch-new-feature-for-qr-free-payments-using-nfc-1329836.html"><span style="color: #0000ff;"> <span class="color-red">UPI Tap &amp; Pay</span>: QR कोड स्कॅनची कटकट संपली! UPIचं नवं फीचर, आता NO Scan, NO Tension</span> </a></p>
<p>तुम्हाला घर घ्यायचं असेल, फ्लॅट घ्यायचा असेल, प्लॉट घ्यायचा असेल किंवा घर बांधायचं असेल तर पण PF मधून अडव्हान्स मिळतो. एवढंच नाही तर तुम्ही घेतलेल्या होम लोनची परतफेड करायला किंवा घराची डागडुजी करायला, नूतनीकरण करायला पण पैसे काढता येतात. घराच्या कामासाठी तुम्ही नोकरीच्या काळात 5 वेळा पैसे काढू शकता. याशिवाय EPFO ने सांगितलेल्या काही खास परिस्थितीत एका वर्षात 2 वेळा पण अडव्हान्स घेता येतो.</p>
<h3>पैसे कसे काढायचे?</h3>
<p>सगळी प्रोसेस आता ऑनलाईन झाली आहे. तुम्हाला कुठेही ऑफिसमध्ये जायची गरज नाही. EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.पण अर्ज करण्याआधी एक काम करून ठेवा. तुमच्या PF अकाउंटला आधार, पॅन आणि बँक अकाउंट लिंक असणं खूप गरजेचं आहे. KYC पूर्ण असेल तरच पैसे लवकर मिळतात. KYC नसेल तर आधी ते पूर्ण करून घ्या.पात्रता पूर्ण झाली की अर्ज केला की काही दिवसातच पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. त्यामुळे अडचणीच्या वेळी PF चा पैसा आता लगेच हातात येणार आहे. हा नियम खूप लोकांसाठी दिलासा देणारा आहे.</p>
<p><strong><a title="Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!" href="https://www.navarashtra.com/business/brics-summit-2026-business-forum-trade-plan-from-s-jaishankar-and-piyush-goyal-1329823.html"> <span class="color-red">Trade Plan</span>: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक! </a></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/accidents-involving-families-with-young-children-from-nanded-bhandara-and-ahilyanagar-claim-21-lives-1329819.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Sanofar Nayakawadi]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 13:44:48 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 13:44:48 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-5-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[नांदेड]]></category>
		<category><![CDATA[भंडारा]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329819</guid>

					<description><![CDATA[गुरुवारचा दिवस महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांसाठी काळा ठरला. अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेड येथे झालेल्या तीन भीषण अपघातांत तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. कुठे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला आला, तर कुठे उत्सवासाठी निघालेल्या महिला आणि चिमुकल्यांचा प्रवास  ठरला अखेरचा.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1200" height="675" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/1280-720-5-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Accidents Involving Families With Young Children From Nanded Bhandara And Ahilyanagar Claim 21 Lives"     /></figure><ul>
<li><strong>तीन जिल्ह्यांत एकाच दिवसात भीषण अपघातांची मालिका</strong></li>
<li><strong>कुटुंबीयांसह महिला आणि चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत</strong></li>
<li><strong>२१ जणांचा मृत्यू; अनेक जखमी रुग्णालयात दाखल</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong><a href="https://www.navarashtra.com/topic/ahilyanagar"><span style="color: #3366ff;">अहिल्यानगर</span></a>:</strong> गुरुवारचा दिवस महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांसाठी काळा ठरला. अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेड येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांत तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनांमुळे संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे. कुठे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर भंडाऱ्यात तिज उत्सवासाठी माहेरी निघालेल्या महिला आणि चिमुकल्यांचा प्रवास काळाने अर्ध्यावरच थांबवला. नांदेडमध्येही ट्रक आणि पिकअपच्या धडकेत आठ जणांना जीव गमवावा लागला.</span><p><strong>अहिल्यानगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू</strong></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/topic/ahilyanagar"><span style="color: #3366ff;">अहिल्यानगर</span></a>-कल्याण महामार्गावरील भाळवणी शिवारात हॉटेल संदीपसमोर गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि वॅगनर कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील शकील शेख, सलमा शेख, इकबाल शेख आणि सुमैय्या शेख या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. हे कुटुंब मुंबईतील मालवणी येथील असल्याची माहिती आहे. शकील शेख हे कुटुंबासह अहिल्यानगर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने येत होते. भाळवणी शिवारात त्यांच्या कारला आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. स्थानिक नागरिकांनी जखमींना पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पारनेर पोलिसांकडून तपास सुरू आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/shocking-incident-in-chhatrapati-sambhajinagar-two-year-old-child-dies-during-treatment-following-food-poisoning-1329718.html"><span style="color: #3366ff;"><strong>हेही वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अन्नविषबाधेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू</strong></span></a></p>
<p><strong>भंडाऱ्यात महिला आणि चिमुकल्यांचा मृत्यू</strong></p>
<p>भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर आणि ट्रॅक्स वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत छत्तीसगडमधून नागपूरकडे जाणाऱ्या सहा महिला आणि तीन बालकांचा मृत्यू झाला. सुरुवातीला आठ जणांचा मृत्यू झाला होता. उपचारासाठी नागपूरला नेत असलेल्या आणखी एका महिलेचा वाटेत मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला. मृतांमध्ये ५५ वर्षीय एका महिलेसह बहुतांश महिला ३५ वर्षांच्या आसपासच्या आहेत. तीनही बालके पाच वर्षांखालील आहेत. तिज उत्सवासाठी महिला आपल्या माहेरी नागपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. वाहनांमध्ये १६ ते १७ जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना भंडारा आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. वाहन चालक या अपघातातून बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/pune-strict-security-arrangements-by-pune-police-for-ganeshotsav-restrictions-on-liquor-sales-in-three-phases-from-september-14-to-25-1329642.html"><span style="color: #3366ff;"><strong>हेही वाचा : Pune: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत तीन भागांत मद्यविक्रीवर निर्बंध</strong></span></a></p>
<p><strong>नांदेडमध्ये आठ जणांचा मृत्यू</strong></p>
<p>नांदेड-भोकर मार्गावर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. पांडुरंग लिंगू वाघमारे, लक्ष्मीबाई वाघमारे, सय्यद अल्तमेश सय्यद अलीमोद्दीन, शेख फिरोज, बलवान पवार, शाहीद सौदागर आणि कृष्णा पवार अशी मृतांची नावे असून, आणखी एका मृताची ओळख पटणे बाकी आहे. सात जखमींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिन्ही घटनांचा संबंधित पोलिसांकडून तपास सुरू आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-government-approves-1800-crore-additional-fund-for-nashik-kumbh-mela-1329895.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 13:34:35 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 13:34:35 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-2026-09-11T132936.828_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Nashik]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329895</guid>

					<description><![CDATA[Nashik Kumbh Mela 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती देण्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला आणखी 1,800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. 2025-26 मध्ये यापूर्वी 3,098 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, निधीच्या वापरासाठी शासनाने विविध अटी घातल्या आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/09/Maharashtra-Politics-2026-09-11T132936.828_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Maharashtra Government Approves 1800 Crore Additional Fund For Nashik Kumbh Mela"     /></figure><ul>
<li>नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १८०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर</li>
<li>नगरविकास विभागाने निधी वितरणाबाबत गुरुवारी जारी केला अधिकृत शासन निर्णय (GR)</li>
<li>विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर ३,००० कोटींच्या पुरवणी मागणीतून निधी सुपूर्द.</li>
</ul><span class="bullet-text"><strong><a href="https://www.navarashtra.com/topic/kumbh-mela-2027">Nashik Kumbh Mela</a>  :</strong> नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असून आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कुंभमेळ्याशी संबंधित आवश्यक कामे अधिक वेगाने होण्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला 1,800 कोटींचा अतिरिक्त निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला.</span><h3>पावसाळी अधिवेशनात 3 हजार कोटींची तरतूद</h3>
<p>राज्य सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामांसाठी 3 हजार कोटींची पुरवणी मागणीला मंजूरी दिली होती. त्यानंतर अवघ्या दिड महिन्यात कुंभमेळा प्राधिकरणाच्या विनंतीनुसार या तरतुदीपैकी 1,800 कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार" href="https://www.navarashtra.com/india/bihar-nda-government-chhotu-singh-big-claim-awadhesh-narayan-singh-neeraj-kumar-mlc-election-1329842.html"><span class="color-red">Bihar Politics</span>: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा</a></span></strong></p>
<p>यापूर्वी 2025-26 या आर्थिक वर्षात कुंभमेळा प्राधिकरणाला 3,098 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. गेल्या दोन वर्षांत उपलब्ध झालेल्या निधीमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध पायाभूत सुविधा आणि आवश्यक कामांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.</p>
<h3>आतापर्यंत 3,098 कोटींचे वितरण</h3>
<p>सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर विविध टप्प्यांसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये 283 कोटी, 717 कोटी, 501.40 कोटी, 396.60 कोटी आणि 1,200 कोटी रुपये अशा टप्प्यां हा निधी वितरीत केला जाणार आहे. या सर्व निधीची एकत्रित रक्कम 3,098 कोटी रुपये आहे.</p>
<p>आता 2026-27 साठी मंजूर करण्यात आलेल्या 3 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी तरतुदीपैकी 1,800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.</p>
<h3>निधी वापराबाबत कडक अटी</h3>
<p>महत्त्वाची बाब म्हणजे, शासनाने मंजूर केलेला 1,800 कोटी रुपयांचा निधी फक्त सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामासाठीच वापरला जावा, अशी अट घालण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या उद्दिष्टांसाठीच वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात" href="https://www.navarashtra.com/career/cricket-scorer-career-bcci-salary-data-analyst-1329804.html"><span class="color-red">Cricket Scorer Career</span>: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..</a></strong></span></p>
<p>वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना, आर्थिक अधिकार प्रदान करण्यासंदर्भातील नियम तसेच अन्य अटींचे पालन करूनच निधीचा वापर करावा लागणार आहे.</p>
<p>निधीच्या योग्य वापराची जबाबदारी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नाशिक विभागीय आयुक्तांकडे देण्यात आली आहे. संबंधित कामांना सक्षम प्राधिकरणांकडून प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित संस्थांना निधी वितरित करावा किंवा खर्च करावा, अशीही अट शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.</p>
<h3>खर्चानंतर विनियोग प्रमाणपत्र बंधनकारक</h3>
<p>मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचे प्रमाणपत्र तातडीने शासनाला सादर करणेही  बंधनकारक करण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी संबंधित अर्थसंकल्पीय शीर्षकाखाली उपलब्ध असलेल्या तरतुदीतून हा खर्च भागविण्यात येणार आहे.</p>
<p>निधीच्या या वितरणामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि इतर कामांच्या अंमलबजावणीला आता वेग येण्याची अपेक्षा आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर; कर प्रणाली ठरतेय मुख्य कारण</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/many-multimillionaires-from-around-the-world-are-leaving-their-countries-and-heading-to-greece-1329885.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 11 Sep 2026 13:32:22 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 11 Sep 2026 13:32:22 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Mango-84_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Greece]]></category>
		<category><![CDATA[international news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1329885</guid>

					<description><![CDATA[ग्रीसची आणखी एक मोठी ताकद म्हणजे तेथील जीवनशैली. समुद्र, सूर्यप्रकाश, उबदार हवामान, लहान शहरासारखे वातावरण आणि इतर युरोपीय देशांशी असलेली कनेक्टिव्हिटी या सर्व गोष्टी श्रीमंत व्यक्तींना आकर्षित करतात.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Mango-84_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Many Multimillionaires From Around The World Are Leaving Their Countries And Heading To Greece"     /></figure><p><strong>नवी दिल्ली :</strong> जगभरातील अनेक कोट्यधीश आणि अब्जाधीश करदाते आता ग्रीस (अथेन्स) येथे स्थलांतरित होत आहेत. गेल्या २-३ वर्षांत या प्रवृत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. अलीकडेच, ब्रिटिश अब्जाधीश हेज फंड मॅनेजर ख्रिस रोकोस यांनी लंडन सोडल्याच्या बातमीने हा देश पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांनी आपले कर निवासस्थान ग्रीसमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.</p>
<p>रोकोस कॅपिटल मॅनेजमेंटचे संस्थापक असलेल्या रोकोस यांनी गेल्या वर्षी यूकेमध्ये अंदाजे ३३० कोटी पाउंड (अंदाजे ४२३५ कोटी रुपये) कर भरला होता. त्यांच्या ग्रीसमधील वास्तव्यामुळे, ग्रीस श्रीमंतांसाठी इतके आकर्षक का बनत आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे. रोकोस यांचा निर्णय केवळ एका व्यावसायिकाचा नाही. तर तो श्रीमंत युरोपियन लोकांच्या बदलत्या पसंतीचा एक भाग आहे. कमी कर, चांगले हवामान, समुद्रकिनारी जीवनशैली आणि युरोपमध्ये राहण्याची सोय शोधणाऱ्यांना ग्रीस आता आकर्षित करत आहे.</p>
<p>पण प्रश्न असा आहे की, किती कोट्यधीश ग्रीसमध्ये स्थलांतरित होत आहेत आणि यामागे खरे कारण काय आहे? संपत्तीच्या स्थलांतरावर काम करणाऱ्या &#8216;हेनले अॅण्ड पार्टनर्स&#8217; या संस्थेच्या अहवालानुसार, २०२५ पर्यंत सुमारे १२०० कोट्यधीश ग्रीसमध्ये येण्याची अपेक्षा आहे. या संख्येमुळे ग्रीसचा समावेश जागतिक स्तरावर श्रीमंत व्यक्तींना आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये होतो. २०२६ च्या हेनले अहवालातही आंतरराष्ट्रीय मालमत्ता असलेल्या व्यक्तींसाठी अधिकाधिक आकर्षक ठरणाऱ्या देशांपैकी एक म्हणून ग्रीसचा उल्लेख आहे.</p>
<p><strong>दरवर्षी 1 लाख युरोचा एकसमान भरू शकतात कर</strong></p>
<p>ग्रीसमध्ये येणाऱ्या श्रीमंत व्यक्तींमध्ये विविध देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. ग्रीसचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा &#8216;नॉन-डोमिसाइल टॅक्स रेसिडेन्सी प्रोग्राम&#8217;. या कार्यक्रमांतर्गत, विशिष्ट अटींची पूर्तता करणारे नवीन परदेशी कर रहिवासी त्यांच्या परदेशी उत्पन्नावर दरवर्षी १ लाख युरोचा एकसमान कर भरू शकतात.</p>
<p><strong>केवळ करच नव्हे, तर ग्रीसमधील जीवनशैलीही आकर्षक</strong></p>
<p>ग्रीसची आणखी एक मोठी ताकद म्हणजे तेथील जीवनशैली. समुद्र, सूर्यप्रकाश, उबदार हवामान, लहान शहरासारखे वातावरण आणि इतर युरोपीय देशांशी असलेली कनेक्टिव्हिटी या सर्व गोष्टी श्रीमंत व्यक्तींना आकर्षित करतात. ग्रीस हा एक व्यवहार्य पर्याय बनत आहे, विशेषतः लंडनसारख्या महागड्या आणि गजबजलेल्या शहरांपासून विश्रांती घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी. शिवाय, ग्रीसमध्ये गोल्डन व्हिसा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत, काही विशिष्ट परदेशी गुंतवणूकदार ठराविक अटींनुसार गुंतवणूक करून रहिवासी दर्जा मिळवू शकतात.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/world/brics-summit-2026-iran-president-masoud-pezeshkian-india-visit-flight-security-1329870.html"><span style="color: #3366ff;"><strong>BRICS Summit 2026 : इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल; युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानाला विशेष सुरक्षा कवच</strong></span></a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>