<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"
	>

<channel>
	<title>Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War</title>
	<atom:link href="https://www.navarashtra.com/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.navarashtra.com</link>
	<description>Read Maharashtra No 1 Marathi News Portal navarashtra.com</description>
	<lastBuildDate>Mon, 29 Jun 2026 17:07:40 +0000</lastBuildDate>
	<language>mr</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9</generator>

<image>
	<url>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/favicon-1-1.png</url>
	<title>Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War</title>
	<link>https://www.navarashtra.com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>Pratap Sirnaik: परिवहन विभागाच्या १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/online-transfers-of-155-motor-vehicle-inspectors-from-the-transport-department-1266058.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 30 Jun 2026 02:35:42 +05:30</pubDate>
<modifiedDate>Tue, 30 Jun 2026 02:35:42 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T183220.314_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Pratap Saranaik]]></category>
		<category><![CDATA[RTO]]></category>
		<category><![CDATA[Transport Department]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266058</guid>

					<description><![CDATA[भविष्यात परिवहन विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार असून, त्यामुळे बदली प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T183220.314_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Online Transfers Of 155 Motor Vehicle Inspectors From The Transport Department"  fetchpriority="high"   /></figure><p><strong>२०२२ पासून परिवहन विभागात ऑनलाईन बदली प्रक्रिया<br />
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन बदल्या<br />
इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार</strong></p>
<p><strong>मुंबई: <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/rto">परिवहन विभागा</a></span></strong>तील बदली प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करत १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या शून्य मानवी हस्तक्षेप असलेल्या ऑनलाईन बदली प्रक्रिया परिवहन मंत्री <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/transport-minister-pratap-sarnaik">प्रताप सरनाईक</a> </strong></span>यांच्या हस्ते करण्यात आल्या.</p>
<p>परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ पासून परिवहन विभागात ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप, लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराला थारा मिळू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे. यंदा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या पूर्णपणे संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या.</p>
<p>भविष्यात परिवहन विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार असून, त्यामुळे बदली प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/automobile/hsrp-number-plate-deadline-maharashtra-rto-rules-july-1-action-marathi-news-1265807.html">HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद</a></strong></span></p>
<p><strong>पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना; ५७ ई-वाहनांचे लोकार्पण</strong></p>
<p>परिवहन विभागाने नव्याने खरेदी केलेल्या ५७ पर्यावरणपूरक ई-वाहनांचे लोकार्पण मंत्री सरनाईक यांच्या हस्ते ताडदेव येथील मोटार परिवहन कार्यालयात करण्यात आले. ही ई-वाहने लवकरच राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात येणार असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रशासनाच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.</p>
<p><strong>वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना</strong></p>
<p>महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, संबंधित वाहनधारकांना आरटीओच्या अनेक सेवांपासूनही वंचित राहावे लागणार आहे. तसेच HSRP न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/automobile/m-parivahan-app-facilities-provided-auto-sector-1266068.html">‘परिवहन’ मोबाईल ॲप आपल्याला कोणकोणत्या सुविधा देते? जाणून घ्या</a></strong></span></p>
<p>HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही. दरम्यान, ३० जूनपर्यंत HSRP बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.</p>
<div id="MB_NR_Fly_Atf"></div>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>बजाज ‘एम-८०’ ची यशोगाथा! मध्यमवर्गीयांच्या प्रगतीचे चाक आणि ग्रामीण भारताची &#8216;लाईफलाईन&#8217;!</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/bajaj-m80-moped-bike-success-story-automobile-news-marathi-1266271.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 22:37:40 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 22:37:40 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-233_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[Two Wheeler]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266271</guid>

					<description><![CDATA[बजाज एम-८० जिने आपल्या ताकदवान इंजिन आणि ओझे वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती दिली. केवळ एक वाहन नसून, ही मोपेड भारतातील मध्यमवर्गीय आणि छोट्या व्यावसायिकांच्या प्रगतीचे एक भरवशाचे साधन आणि 'लेजंडरी' सोबती ठरली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-233_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bajaj M80 Moped Bike Success Story Automobile News Marathi"    /></figure><p>भारतीय <a href="https://www.navarashtra.com/topic/two-wheelers">दुचाकी</a> वाहनांच्या इतिहासात अनेक गाड्या आल्या आणि गेल्या, पण एका गाडीने संपूर्ण देशाच्या, विशेषतः ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला गती दिली—ती म्हणजे &#8216;बजाज एम-८०&#8217;. १९८० च्या दशकात लाँच झालेली ही मोपेड वजा बाईक केवळ एक वाहन नव्हती, तर ती करोडो मध्यमवर्गीय आणि ग्रामीण कष्टकऱ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी एक यशस्वी यशोगाथा  ठरली.</p>
<p><strong>साधे डिझाईन आणि अफाट क्षमता</strong></p>
<p>बजाज एम-८० च्या अभूतपूर्व यशामागे सर्वात मोठे कारण होते तिची कमालीची उपयुक्तता आणि साधे डिझाईन. या गाडीमध्ये ७४.०८ सीसी (cc) क्षमतेचे अत्यंत ताकदवान २-स्ट्रोक इंजिन देण्यात आले होते. ही गाडी वजनाने हलकी आणि दिसायला साधी असली, तरी भारीतल्या भारी मालाचे ओझे वाहून नेण्याची तिची क्षमता अफाट होती. गावातील दूध विक्रेते, भाजीपाला व्यावसायिक, पेपर विक्रेते आणि छोटे व्यापारी यांच्यासाठी एम-८० हा कामाचा सर्वात भरवशाचा सोबती बनली. गाडीच्या पाठीमागे असलेली लांब आणि सपाट लोखंडी कॅरिअरची सीट हे तिचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते, ज्यावर शेकडो किलो वजनाचे दूध किंवा भाजीपाल्याचे क्रेट्स सहज बांधता येत असत.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/bajaj-group-celebrates-100-years-of-legacy-and-growth-auto-news-marathi-1224897.html">१०० वर्षांचा प्रवास! Bajaj समूहाने साजरे केले शताब्दी वर्ष, असा आहे आतापर्यंतचा प्रवास</a></p>
<p><strong>मायलेज</strong><strong>, </strong><strong>टिकाऊपणा आणि कमी देखभाल</strong></p>
<p>एम-८० च्या यशाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे तिचा &#8216;मायलेज&#8217; आणि टिकाऊपणा. ग्रामीण भागातील खराब, खड्डेमय रस्त्यांवरून चालतानाही ही गाडी कधी दगा देत नसे. तिची देखभाल अत्यंत कमी होती आणि कोणत्याही साध्या मेकॅनिकला ती सहज दुरुस्त करता येत असे. &#8220;हमारा बजाज&#8221; या मोहिमेतंर्गत घरघरात पोहोचलेल्या या गाडीने भारतीय बाजारपेठेवर अनेक दशके अधिराज्य गाजवले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/bajaj-slashes-price-of-pulsar-ns400z-now-indias-most-affordable-40hp-performance-bike-1215767.html">Bajaj ने ग्राहकांना दिलं सरप्राईज! Pulsar NS400Z झाली स्वस्त, 40HP पॉवरमुळे वाढली क्रेझ</a></p>
<p><strong>आठवणीतील एम८०</strong></p>
<p>कालांतराने उत्सर्जनाचे कडक नियम आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे या गाडीचे उत्पादन अधिकृतपणे थांबले असले, तरी आजही महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक ग्रामीण भागात ही गाडी तितक्याच दिमाखात धावताना दिसते. <a href="https://www.navarashtra.com/topic/bajaj">बजाज</a> एम-८० ची यशोगाथा आपल्याला हेच शिकवते की, एखादे उत्पादन जर सर्वसामान्य माणसाच्या गरजेचा विचार करून प्रामाणिकपणे बनवले, तर ते इतिहास घडवू शकते. ही केवळ एक मोपेड नसून, भारताला आत्मनिर्भर बनवणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणारे एक &#8216;लेजंडरी&#8217; चाक होते, ज्याची जागा आजही कोणतीही आधुनिक बाईक घेऊ शकलेली नाही.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>चूल, चिकन आणि जिवाभावाचे मित्र; ग्रामीण भागातील &#8216;रानपार्टी&#8217;ची वाढती क्रेझ!</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/raanparty-of-rural-maharashtra-lifestyle-food-1266249.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 22:20:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 22:20:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-232_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[फूड]]></category>
		<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[food]]></category>
		<category><![CDATA[LIFESTYLE]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266249</guid>

					<description><![CDATA[मोकळी ताजी हवा, झाडांची थंडगार सावली आणि विहिरीचे पाणी यांच्या सोबतीने पत्रावळीवर वाढलेलं किंवा घरून आणलेल्या ताटात ते गरमागरम, झणझणीत वशाठ जेवताना मन जे तृप्त होऊन समाधान मिळत, ते कुठेही पैशान विकत मिळू शकत नाही.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-232_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Raanparty Of Rural Maharashtra Lifestyle Food"    /></figure><p>आजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या युगात वीकेंडला एखाद्या मोठ्या चकचकीत हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जाऊन पार्टी करणे ही शहरांमधील एक नवीन फॅशन झाली आहे. पण आपल्या ग्रामीण भागात, विशेषतः <a href="https://www.navarashtra.com/topic/maharashtra">महाराष्ट्र</a> आणि दक्षिण भारतातील तरुणाईसाठी फेमस असणारी पार्टीची एक वेगळीच, अस्सल आणि मनाला भिडणारी गावरान व्याख्या आहे. ती म्हणजे सर्व मित्रांनी एकत्र येऊन साजरी केलेली &#8216;रानपार्टी&#8217; किंवा शेतातली चूल पार्टी! मित्रांचा हक्काचा ग्रुप, दुचाकींवर पाठीमागे बांधलेली मोठी भांडी, घरून चोरून आणलेला तिखट-जाळ मसाला, चिकन मसाला ,चटणी आणि सगळ साहित्य आणि निसर्गाचे मोकळे सानिध्य&#8230; हा अनुभव जगातील कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधील महागड्या जेवणापेक्षा कित्येक पटीने भारी आणि आनंद देणारा असतो.</p>
<p><strong>रानपार्टीची तयारी</strong></p>
<p>या रानपार्टीची खरी सुरुवात होते ती वीकेंडच्या दोन-तीन दिवस आधीपासूनच. &#8220;या रविवारी शेतात पार्टी करायची, जेवायला जायचं!&#8221; असं <a href="https://www.navarashtra.com/topic/whatsapp">व्हॉट्सॲप</a> ग्रुपवर ठरलं की मग प्रत्येकाकडे एक स्पेशल जबाबदारी सोपवली जाते. कुणीतरी घरच्यांची नजर चुकवून ताजे वाटलेले खडे मसाले आणतं, कुणी अस्सल चिकनची सोय करतं, तर कुणी घरची मोठी अल्युमिनियमची भांडी, तेल आणि चूल पेटवण्यासाठी सुकी लाकडं गोळा करण्याची महत्त्वाची ड्युटी घेतं. गावाबाहेरच्या एखाद्या जुन्या विहिरीशेजारी, एखाद्याच्या शेतात, गोठ्याच्या शेडमध्ये किंवा नदीकाठच्या शांत ठिकाणी या पार्टीसाठी हक्काची जागा निवडली जाते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/gen-z-slangs-meaning-in-marathi-1266191.html">‘नो कॅप’ ते ‘स्ले’! आजच्या Gen Z तरुणाईच्या या आहे काही भन्नाट ट्रेंडी स्लँग्स! एका क्लिकवर पाहून घ्या</a></p>
<p><strong>शेतावरची धमाल आणि चुलीवरच जेवण</strong></p>
<p>नियोजित जागेवर पोहोचल्यावर तिथली खरी धमाल सुरू होते. इथे हॉटेलसारखा कोणताही ऑर्डर घेणारा वेटर किंवा आचारी नसतो, तर प्रत्येक मित्र स्वतःला मोठा शेफ समजू लागतो. शेतातल्या तीन दगडांची चूल मांडून, त्यावर लाकडांचा जाळ करून जेव्हा चिकन शिजायला लागतं, तेव्हा सुटणारा तो खमंग सुवास अख्ख्या रानात पसरतो. कुणी कांदा-टोमॅटो चिरण्यात व्यस्त असतं, कुणी चूल फुंकण्यात, तर कुणी काहीही काम न करता फक्त फुकटचे सल्ले देण्यात मग्न असतं. मोबाईलचे नेटवर्क नसलेल्या या निसर्गाच्या कुशीत, एकमेकांच्या टाळ्या घेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत चाललेल्या गप्पा म्हणजेच या मैफलीचा खरा आत्मा असतो.</p>
<p><strong>चुलीवरच्या पार्टीची अनोखी संस्कृती</strong></p>
<p>महाराष्ट्रात तर  या अनोख्या संस्कृतीला फार पूर्वीपासून खूप मोठे स्थान लाभले आहे. सुट्ट्यांमध्ये शहरातून गावात येणाऱ्या नोकरदार किंवा शिकणाऱ्या मित्रांसाठी हा सर्वात मोठा सेलिब्रेशनचा आणि एकत्र येण्याचा मार्ग असतो.  दुपारच्या वेळेला मोकळी ताजी हवा, झाडांची थंडगार सावली ;तर रात्रीच्या वेळेला शांत थंडगार वातावरण यांच्या सोबतीने पत्रावळीवर वाढलेलं किंवा घरून आणलेल्या ताटात ते गरमागरम, झणझणीत वशाठ जेवताना मन जे तृप्त होऊन समाधान मिळत, ते कुठेही पैशान विकत मिळू शकत नाही.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/special-coverage/pingala-tradition-of-maharashtra-lifestyle-culture-tradition-marathi-news-1263863.html">कंदील आणि डमरू घेऊन भल्या पहाटे यायचा हा ‘पिंगळा’! भविष्य सांगायचा,उपदेश करायचा आणि दिस उजडायच्या आधी निघून जायचा!</a></p>
<p><strong>फक्त जेवणाचा नव्हे</strong><strong>;</strong><strong> तर मैत्रीच्या जिव्हाळ्याचा सोहळा</strong></p>
<p>थोडक्यात सांगायचे तर, ही रानपार्टी केवळ खाण्यापिण्याचा किंवा भूक भागवण्याचा कार्यक्रम नसून, ती मैत्रीची वीण अधिक घट्ट करणारा एक जिव्हाळ्याचा सोहळाच म्हणायला पाहिजे. हॉटेलच्या बंद एसी रूमपेक्षा मातीच्या सुगंधात आणि जिवाभावाच्या मित्रांच्या गोतावळ्यात साजरी होणारी ही &#8216;गावरान पार्टी&#8217; प्रत्येकाला मनातून तृप्त करते. म्हणूनच, ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही रानपार्टी म्हणजे केवळ दुपारचे किंवा रात्रीचे जेवण नसून, आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवावी अशी एक अत्यंत सुंदर आणि गोड आठवण ठरते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Petrol Diesel Rules: वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेल खरेदीवरील&#8230;; १ जुलैपासून नवीन नियम लागू!</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/government-removes-200-liters-petrol-diesel-purchase-limit-from-july-1-1266236.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 21:42:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 21:42:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T214117.507_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[central goverment]]></category>
		<category><![CDATA[petrol diesel]]></category>
		<category><![CDATA[Petrol diesel price]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266236</guid>

					<description><![CDATA[केंद्र सरकारने १ जुलैपासून पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील २०० लीटरची मर्यादा पूर्णपणे हटवली आहे. घाऊक खरेदीदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२ जून रोजी हा नियम लागू करण्यात आला होता, जो आता रद्द करण्यात आला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T214117.507_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Government Removes 200 Liters Petrol Diesel Purchase Limit From July 1"     /></figure><ul>
<li>वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी!</li>
<li>पेट्रोल-डिझेल खरेदीवरील&#8230;</li>
<li>१ जुलैपासून नवीन नियम लागू!</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Petrol Diesel Rules News:</strong> देशातील <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/petrol-diesel">पेट्रोल आणि डिझेलच्या</a></span> खरेदीबाबत <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/central-goverment">केंद्र सरकारने</a></span> एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. प्रति व्यक्ती आणि प्रति वाहन पेट्रोल-डिझेल विक्रीवर लावलेली २०० लीटरची कमाल मर्यादा (Maximum Limit) पूर्णपणे हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा नवीन नियम १ जुलै २०२६ पासून देशभरात लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वाहतूकदार (Transporters) आणि मोठ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.</span><h3>१२ जून रोजी का लावण्यात आली होती मर्यादा?</h3>
<p>सरकारने १२ जून रोजी एका विशेष आदेशाद्वारे किरकोळ (Retail) पेट्रोल पंपांवरून होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर मर्यादा आणली होती. या नियमानुसार, कोणत्याही एका वाहनाला एका दिवसात केवळ २०० लीटरपर्यंतच इंधन खरेदी करण्याची परवानगी होती. या नियमामुळे दूरध्वनी आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या मोठ्या वाहनांना, विशेषतः ट्रकला आपल्या गरजेनुसार इंधन भरताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">India lifts curbs on retail sale of petrol, diesel to commercial buyers from July 1.<a href="https://x.com/sesa_sen">@sesa_sen</a> <a href="https://t.co/8JL3wr7LBu">pic.twitter.com/8JL3wr7LBu</a></p>
<p>— NDTV Profit (@NDTVProfitIndia) <a href="https://x.com/NDTVProfitIndia/status/2071594481791730015">June 29, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><a title="LPG Rules: 3-4 किलोमीटर लांब जाऊन भरताय एलपीजी सिलेंडर" href="https://www.navarashtra.com/business/lpg-cylinder-delivery-rules-for-customers-how-to-distribute-cash-charges-and-carry-cylinders-1265844.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">LPG Rules</span>: 3-4 किलोमीटर लांब जाऊन भरताय एलपीजी सिलेंडर? गॅस एजन्सी देतेय धोका, काय आहे नक्की नियम</span> </a></p>
<h3>खरेदीदारांवर नकेल कसण्यासाठी घेतला होता निर्णय</h3>
<p>सरकारने ही पाबंदी अचानक लादली नव्हती, तर त्यामागे एक ठोस व्यावसायिक आणि प्रशासकीय कारण होते. मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करणारे थोक ग्राहक (Bulk Purchasers) किरकोळ पेट्रोल पंपांवरून थेट खरेदी करू लागले होते. घाऊक बाजारापेक्षा रिटेल पंपांवर दर कमी असल्याने हा ट्रेंड वाढला होता. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. हीच साठेबाजी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने २०० लीटरची मर्यादा घातली होती.</p>
<h3>१ जुलैपासून बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत होणार</h3>
<p>सध्या बाजारपेठेतील इंधनाचा पुरवठा आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकारने हा निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून पेट्रोल पंपांवर सर्वसामान्यांप्रमाणेच मोठ्या वाहनांनाही त्यांच्या गरजेनुसार हवे तितके इंधन खरेदी करता येईल. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी आणि मालवाहतुकीतील अडथळे दूर होतील, तसेच वाहतूक खर्च नियंत्रणात राहण्यास मदत होईल, असा विश्वास उद्योग क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.</p>
<p><a title="Urad Price: सामान्यांच्या खिशाला पडणार मोठं भगदाड! कमी पावसामुळे पेरणी 40% घटली, उडीद महागणार" href="https://www.navarashtra.com/business/monsoon-delay-may-hit-urad-farming-dal-price-may-increase-bad-news-for-farmers-and-buyers-1265519.html"> <span class="color-red">Urad Price</span>: सामान्यांच्या खिशाला पडणार मोठं भगदाड! कमी पावसामुळे पेरणी 40% घटली, उडीद महागणार </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्&#8230;; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/pune-shikrapur-crime-news-5-years-old-minor-girl-assualt-and-murder-bhopal-police-arrested-criminal-1266175.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 21:38:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 21:38:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T205457.312_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Bhopal Crime]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[Rape on Girl]]></category>
		<category><![CDATA[Shikrapur]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266175</guid>

					<description><![CDATA[संबंधित महिला व विशाल हे दोघे बालिकेसह मूळ गावी जाण्यासाठी निघाले असताना भोपाळ रेल्वे स्टेशन येथे सकाळच्या सुमारास बालिका बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T205457.312_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pune Shikrapur Crime News 5 Years Old Minor Girl Assualt And Murder Bhopal Police Arrested Criminal"     /></figure><p><strong> पाच वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार करून मारहाण<br />
भोपाळमध्ये घेऊन जाताना बलिकेचा खून<br />
भोपाळ पोलिसांनी केला गुन्हा दाखल</strong></p>
<p><strong>शिक्रापूर:</strong> सणसवाडी (ता. शिरूर) येथे कामासाठी आलेल्या महिलेशी लग्न करुन तिच्या पाच वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार करून मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मारहाण करून (<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/crime">Crime</a></strong></span>) दोघी मायलेकींचा खून करण्याची धमकी देऊन भोपाळमध्ये घेऊन जाताना <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/rape-on-girl">बालिके</a></strong></span>चा खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांनी विशाल राजनिश कुमार कोरी याच्यावर अत्याचार व खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.</p>
<p>सणसवाडी (ता. शिरुर) येथे उत्तरप्रदेश येथील एक महिला तिच्या पाच वर्षाच्या बालिकेसह ६ जून २०२६ रोजी आलेली असताना तिने विशाल कोरी याच्या सोबत गळ्यात हार घालून लग्न केले होते.  त्यांनतर सणसवाडीत विशाल महिलेच्या बालिकेसोबत लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती बालिकेने तिच्या आईला दिली होती. त्यांनतर संबंधित महिलेने विशाल याला याबाबत जाब विचारला असता २१ जून रोजी विशाल याने दोघी माय लेकींना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-siya-chetan-police-custody-till-july-3-news-marathi-1266060.html">Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ</a></strong></span></p>
<p>याबाबत भोपाळ रेल्वे पोलीस उनी श्वेता सोमकुवर यांनी याबाबत फिर्याद दिल्याने पोलिसांनी विशाल राजनिश कुमार कोरी (रा. बडगाव गेट बाहर अन्नपूर्णा कॉलनी पोदिना झांसी उत्तरप्रदेश याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार सह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक करुन शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी भोसले करत आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/mumbai-crime-obscene-messages-on-mobile-pressure-to-meet-and-threats-minor-brother-in-law-files-complaint-against-sister-in-law-1265834.html">Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार</a></strong></span></p>
<p><strong>चौकशीतून समोर आला सर्व प्रकार</strong><br />
संबंधित महिला व विशाल हे दोघे बालिकेसह मूळ गावी जाण्यासाठी निघाले असताना भोपाळ रेल्वे स्टेशन येथे सकाळच्या सुमारास बालिका बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बालिकेला मृत घोषित केले. त्यांनतर बालिकेचे शवविच्छेदन केले असता तिचा मृत्यू डोक्यात मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले.  दरम्यान भोपाल रेल्वे पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केली असता महिला व विशाल या दोघांच्या चौकशीतून घडलेला सर्व प्रकार समोर आला.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार; 5 जुलैनंतर खात्यात जमा होणार रक्कम</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/shetkari-karj-mafi-2026-deadline-missed-farmers-benefit-after-5-july-dattatray-bharane-1266225.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 21:32:25 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 21:32:25 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T213144.874_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Dattatray Bharane]]></category>
		<category><![CDATA[Farmer Loan Waiver]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra Government]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266225</guid>

					<description><![CDATA[शेतकरी कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली आहे. 30 जूनची मुदत हुकणार असून आवश्यक मंजुरीनंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, या विलंबावरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T213144.874_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shetkari Karj Mafi 2026 Deadline Missed Farmers Benefit After 5 July Dattatray Bharane"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph">राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकारने दिलेली 30 जूनची मुदत पाळता येणार नसल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफी योजनेला आवश्यक मंजुरी आणि राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">अटी-निकषांमध्ये बदल; 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">दत्तात्रय भरणे म्हणाले की, कर्जमाफीसाठी ठरवण्यात आलेल्या अटी आणि निकषांवर सरकारमध्ये तसेच विरोधी पक्षांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. विरोधी पक्षांनी सुचवलेल्या काही सकारात्मक मुद्द्यांचाही विचार करण्यात आला असून त्यानुसार निकषांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">त्यांच्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h3">मंजुरीनंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर होणार अंमलबजावणी</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">भरणे यांनी सांगितले की, सध्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असून त्यामध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक निधीचा समावेश आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर 5 जुलैनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं" href="https://www.navarashtra.com/politics/sudhir-mungantiwar-slams-government-over-tet-paper-leak-maharashtra-1266059.html"><strong> ‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे&#8221; – दत्तात्रय भरणे</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">कृषीमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शेतकऱ्यांची चिंता आहे. &#8220;आम्हीही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेत आहे,&#8221; असे त्यांनी सांगितले.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;तारीख पे तारीख सुरू&#8221; – राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करत कर्जमाफीच्या घोषणांमध्ये केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र" href="https://www.navarashtra.com/politics/harshvardhan-sapkal-slams-bjp-over-farm-loan-waiver-712-kora-demand-1266027.html"><strong> ‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h3">&#8220;30 जूननंतर शेतकरी थकबाकीदार ठरणार&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">राजू शेट्टी म्हणाले, &#8220;सरकार सतत नवीन तारीख जाहीर करत आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी निधीची तरतूद असल्याचे सांगण्यात आले होते. मग आता राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्याचे कारण काय?&#8221; ते पुढे म्हणाले की, 30 जूननंतर अनेक शेतकरी थकबाकीदार ठरणार असून त्यांना मिळणारे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही धोक्यात येऊ शकते. सरकारने कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Triumph Bonneville 400 पुन्हा एकदा दिसली टेस्टिंगदरम्यान; लवकरच भारतात होणार लाँच? जाणून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/triumph-bonneville-400-seen-during-testing-automobile-news-india-1266206.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 21:25:09 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 21:25:09 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-231_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[Triumph]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266206</guid>

					<description><![CDATA[ट्रायम्फ बॉनेव्हिल ४०० ही क्लासिक आणि रेट्रो डिझाईन असलेली प्रीमियम बाईक भारतात टेस्टिंगदरम्यान दिसली असून, २०२६ च्या शेवटापर्यंत ती लाँच होण्याची शक्यता आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-231_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Triumph Bonneville 400 Seen During Testing Automobile News India"     /></figure><p>भारतात ‘<a href="https://www.navarashtra.com/topic/Triumph">ट्रायम्फ</a> बॉनेव्हिल ४००’ ही क्लासिक बाईक पुन्हा एकदा टेस्टिंगदरम्यान रस्त्यांवर धावताना स्पॉट झाली आहे. समोर आलेल्या नवीन स्पाय फोटोंवरून असे दिसते की, ही बाईक आता प्रोडक्शनसाठी पूर्णपणे तयार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही बाईक सतत टेस्टिंगदरम्यान दिसत असल्याने, चालू वर्ष २०२६ च्या शेवटापर्यंत ही भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केली जाऊ शकते.</p>
<p><strong>क्लासिक आणि रेट्रो डिझाईन</strong></p>
<p>नवीन बॉनेव्हिल ४०० चे डिझाईन ट्रायम्फच्या सध्याच्या &#8216;स्पीड ४००&#8217; किंवा &#8216;स्क्रॅम्बलर ४०० एक्स&#8217; पेक्षा खूप वेगळे आहे. या बाईकच्या मागील भागात मोनोशॉकऐवजी &#8216;ट्विन रिअर शॉक ॲब्जॉर्बर्स&#8217; (दोन सस्पेन्शन) देण्यात आले आहेत, जे तिला अस्सल विंटेज लुक देतात. याशिवाय गोल रिअर फेंडर, गोल टेल लॅम्प, लांब एकसंध सीट आणि काळ्या रंगाचा &#8216;पीशूटर एक्झॉस्ट&#8217; (सायलेन्सर) बाईकच्या जुन्या काळातील रेट्रो स्टाईलला अधिक मजबूत करतो.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/triumph-speed-t4-can-be-purchased-by-15000-salaried-person-know-emi-calculation-1166298.html">15 हजार पगारातही शक्य! Triumph Speed T4 चा EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन</a></p>
<p><strong>वैशिष्ट्ये आणि सस्पेन्शन</strong></p>
<p>या टेस्ट मॉडेलमध्ये वायर-स्पोक व्हील्स (तारांचे व्हील्स) आणि रस्त्यासाठी योग्य असणारे टायर्स पाहायला मिळाले आहेत. बाईकच्या पुढच्या भागात रबर गेटर्ससह पारंपरिक टेलिस्कोपिक फोर्क्स सस्पेन्शन देण्यात आले आहे. आरामदायी प्रवासासाठी यात रुंद हँडलबार, गोल आरसे आणि सरळ बसण्याची पोझिशन दिली आहे. यात गोल इन्स्ट्रुमेंट कन्सोल असून, टॉप व्हेरियंटमध्ये मोठी स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे.</p>
<p>या बाईकची इंधन टाकी ट्रायम्फच्या सध्याच्या ४०० सीसी मॉडेल्समधील १३-लिटरच्या टाकीपेक्षा मोठी दिसते. मोठी टाकी आणि लांब सीटमुळे ही बाईक रोजच्या वापरासोबतच लांबच्या प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरेल.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/triumph-bikes-prcie-increase-from-1-january-2026-1095958.html">दरवाढी करण्यात आता Triumph ची देखील उडी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढवू शकते Bikes ची किंमत</a></p>
<p><strong>इंजिन आणि किंमत</strong></p>
<p>अंदाजानुसार, या बॉनेव्हिल बाईकमध्ये ३५० सीसी ते ४०० सीसी क्षमतेचे लिक्विड-कोल्ड इंजिन असू शकते, जे ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. सुरक्षेसाठी यात स्लिपर क्लच, राईड-बाय-वायर थ्रॉटल आणि ड्युअल-चॅनल यांसारखे फीचर्स मिळतील. ट्रायम्फ ही बाईक दोन व्हेरियंट्समध्ये आणू शकते—एक क्रोम फिनिश आणि स्पोक व्हील्ससह क्लासिक व्हेरियंट, तर दुसरा अलॉय व्हील्ससह डार्क थीम व्हेरियंट.</p>
<p>लाँच झाल्यानंतर, ट्रायम्फ बॉनेव्हिल ४०० ही भारतीय बाजारात थेट <a href="https://www.navarashtra.com/topic/royal-enfield">रॉयल एनफिल्ड</a> क्लासिक ३५०, जावा, येझ्दी ३५० आणि होंडा या गाड्यांना तगडी टक्कर देईल. बाईकप्रेमींसाठी हा एक किफायतशीर आणि प्रीमियम पर्याय ठरू शकतो.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Monsoon Fridge Setting: पावसाळ्यात फ्रिज &#8216;या&#8217; नंबरवर सेट केलाय का? नाहीतर आतील अन्नपदार्थ होतील विषारी; पाहा योग्य पद्धत</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/monsoon-fridge-temperature-setting-guide-to-keep-food-fresh-in-rainy-season-1266203.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 21:21:37 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 21:21:37 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T211752.364_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[Food Safety]]></category>
		<category><![CDATA[Monsoon Tips]]></category>
		<category><![CDATA[Tech News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266203</guid>

					<description><![CDATA[पावसाळ्याच्या दमट हवामानात फ्रिजमध्ये अन्न आणि दूध लवकर खराब होते. एक्सपर्ट्सनुसार पावसाळ्यात फ्रिजचे तापमान किती असावे आणि विजेची बचत करण्यासाठी कोणती सेटिंग ठेवावी, याची सविस्तर माहिती.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T211752.364_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Monsoon Fridge Temperature Setting Guide To Keep Food Fresh In Rainy Season"     /></figure><ul>
<li>पावसाळ्यात फ्रिज &#8216;या&#8217; नंबरवर सेट केलाय का?</li>
<li>नाहीतर आतील अन्नपदार्थ होतील विषारी</li>
<li>पाहा योग्य पद्धत</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Monsoon Fridge Setting:</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/monsoon-tips">पावसाळा</a> </span>सुरू झाल्यानंतर वातावरणात गारवा नक्कीच वाढतो, मात्र याच काळात हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही प्रचंड वाढते. हवेतील या अति-आर्द्रतेमुळे <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/food-safety">अन्नपदार्थांमध्ये</a></span> बॅक्टेरिया किंवा बुरशीची वाढ अत्यंत वेगाने होते, ज्यामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पावसाळ्याच्या दिवसांत फ्रिजचा वापर कसा आणि कोणत्या सेटिंगवर करावा, हे समजून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते.</span><h3>प्रत्येक ऋतूत एकच सेटिंग ठेवण्याची चूक नको!</h3>
<p>अनेक घरांमध्ये वर्षभर फ्रिज एकाच ठराविक सेटिंगवर चालवला जातो, जी अत्यंत चुकीची पद्धत आहे. हवामानानुसार फ्रिजचे तापमान बदलले नाही, तर आतील अन्नपदार्थ एकतर लवकर सडू लागतात किंवा गरजेपेक्षा जास्त थंड होऊन गोठतात. यामुळे अन्नाची चव, पोषक तत्वे आणि गुणवत्ता दोन्ही खराब होतात. पावसाळ्यात तापमान योग्य नसेल, तर दूध लवकर फाटणे, भाज्या सडणे किंवा शिजवलेले अन्न आंबणे अशा समस्या उद्भवतात, ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.</p>
<h3>पावसाळ्यात फ्रिज किती तापमानावर असावा?</h3>
<p>अन्नपदार्थ तज्ज्ञांच्या मते, फ्रिजचे अंतर्गत आदर्श तापमान नेहमी १.७ अंश सेल्सिअस ते ३.३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे. या तापमानात अन्न दीर्घकाळ ताजे राहते आणि हानिकारक बॅक्टेरियांची वाढ रोखली जाते. जर पावसाळ्यातही दमटपणा किंवा उकाडा जास्त असेल, तर फ्रिजची मुख्य सेटिंग मध्यम पातळीवर म्हणजेच साधारणपणे &#8216;४&#8217; वर सेट करणे फायदेशीर मानले जाते, जेणेकरून कूलिंग योग्य प्रमाणात टिकून राहते.</p>
<p><a title="Gmail Account Security Alert: Jio आणि Airtel यूजर्स सावधान! Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक" href="https://www.navarashtra.com/technology/gmail-account-security-alert-jio-airtel-users-online-fraud-1266008.html"> <span class="color-red">Gmail Account Security Alert</span>: Jio आणि Airtel यूजर्स सावधान! Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक </a></p>
<h3>फ्रिज वारंवार उघडणे टाळा; बसेल विजेचा फटका</h3>
<p>पावसाळ्याच्या दिवसांत फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडणे आणि बंद करणे टाळावे. फ्रिज वारंवार उघडल्याने आतील थंड हवा बाहेर पडते आणि बाहेरील दमट हवा आत जाते. यामुळे फ्रिजला अंतर्गत तापमान पुन्हा नियंत्रित करण्यासाठी दुप्पट काम करावे लागते. परिणामी, विजेचा वापर (Electricity Consumption) मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि फ्रिजच्या कॉम्प्रेसर मशीनवरही नाहक ताण पडतो.</p>
<h3>बर्फ साचत असल्यास सेटिंगमध्ये &#8216;हा&#8217; बदल करा</h3>
<p>जर तुमच्या फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्यांवर किंवा अन्नपदार्थांवर बर्फाचा थर जमा होत असेल, तर समजून घ्या की फ्रिजचे तापमान गरजेपेक्षा जास्त कमी झाले आहे. अशा वेळी फ्रिजचे तापमान थोडे वाढवावे; म्हणजेच जर सेटिंग ४ वर असेल, तर ती कमी करून ३ किंवा २.५ वर करावी. यामुळे कूलिंगचे संतुलन राखले जाते आणि वस्तू अति-गोठण्यापासून वाचतात.</p>
<h3>इन्व्हर्टर फ्रिज वापरणाऱ्यांसाठी टिप्स</h3>
<p>आजकाल बाजारात येणाऱ्या अत्याधुनिक इन्व्हर्टर फ्रिजमध्ये सहसा &#8216;लो कूलिंग&#8217;, &#8216;रेनी कूलिंग&#8217; आणि &#8216;हाय कूलिंग&#8217; असे विशेष मोड्स दिलेले असतात. याशिवाय त्यात १ ते ७ या स्तरांची मॅन्युअल सेटिंगही असते. पावसाळ्याच्या वातावरणात इन्व्हर्टर फ्रिज नेहमी &#8216;रेनी मोड&#8217; किंवा &#8216;मीडियम मोड&#8217;वर चालवावा, जेणेकरून अन्नाचा दर्जा उत्तम राहतो आणि वीजही वाचते.</p>
<p><a title="iPhone 18 Pro: नवे डिझाईन, लुक आणि ढाँसू फिचर्ससह Apple चा नवा अपडेट स्मार्टफोन, तपशील एका क्लिकवर" href="https://www.navarashtra.com/technology/iphone-18-pro-apple-phone-new-design-look-and-features-when-will-launch-details-inside-1265731.html"> <span class="color-red">iPhone 18 Pro</span>: नवे डिझाईन, लुक आणि ढाँसू फिचर्ससह Apple चा नवा अपडेट स्मार्टफोन, तपशील एका क्लिकवर </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;नो कॅप&#8217; ते ‘स्ले’! आजच्या Gen Z तरुणाईच्या या आहे काही भन्नाट ट्रेंडी स्लँग्स! एका क्लिकवर पाहून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/gen-z-slangs-meaning-in-marathi-1266191.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 21:06:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 21:06:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-230_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[Gen Z]]></category>
		<category><![CDATA[LIFESTYLE]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266191</guid>

					<description><![CDATA[आजच्या डिजिटल युगातील तरुणाईच्या संभाषणात 'नो कॅप', 'रिझ' आणि 'लो-की' यांसारख्या अनोख्या 'Gen Z स्लॅंग्स'चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-230_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Gen Z Slangs Meaning In Marathi"     /></figure><p>आजकालच्या कॉलेज कट्ट्यांवर किंवा सोशल मीडियावर तरुणांचे संभाषण ऐकले, तर अनेकदा डोक्यावरून विमाने जातात. १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या &#8216;<a href="https://www.navarashtra.com/topic/gen-z">जेन झी&#8217; (Gen Z)</a> पिढीची इंग्रजी शब्दांना मोडून-तोडून तयार केलेली स्वतःची एक वेगळीच &#8216;स्लँग भाषा&#8217; आहे. जर तुम्हाला या डिजिटल जगासोबत अपडेट राहायचे असेल, तर हे २० लोकप्रिय स्लँग्स आणि त्यांचे मराठीतील मजेशीर अर्थ नक्की समजून घ्या:</p>
<p>१. <strong>Rizz (</strong><strong>रिझ):</strong> एखाद्याला आकर्षित करण्याची किंवा भुरळ घालण्याची कला (रोमँटिक चार्म).</p>
<p>२. <strong>No Cap (</strong><strong>नो कॅप):</strong> &#8216;खरोखरच&#8217; किंवा &#8216;मी अजिबात खोटे बोलत नाहीये&#8217;.</p>
<p>३. <strong>Cap (</strong><strong>कॅप):</strong> खोटे बोलणे किंवा थापा मारणे.</p>
<p>४. <strong>Bet (</strong><strong>बेट):</strong> &#8216;नक्कीच&#8217; किंवा &#8216;चला, मंजूर आहे&#8217;. एखाद्या गोष्टीला सहमती दर्शवण्यासाठी हा शब्द वापरतात.</p>
<p>५. <strong>G.O.A.T (</strong><strong>गोट):</strong> &#8216;Greatest Of All Time&#8217; (सर्वकालीन सर्वोत्तम). क्रिकेटमध्ये सचिन किंवा मेस्सीला &#8216;गोट&#8217; म्हटले जाते.</p>
<p>६. <strong>Slay (</strong><strong>स्ले):</strong> काहीतरी अप्रतिम करणे किंवा कपड्यांमध्ये खूप सुंदर, कडक दिसणे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/lifestyle/airbnb-report-never-the-same-gen-z-travel-trends-india-short-trips-homestays-1242953.html"><span class="color-red">Gen-Z Travel </span>: लांब सुट्ट्यांपेक्षा 3 दिवसांचे ‘वीकेंड गेटवे’! भारतीय जेन-झेड तरुणांनी बदलले पर्यटनाचे जुने नियम; जाणून घ्या नवीन</a></p>
<p>७. <strong>Flex (</strong><strong>फ्लेक्स):</strong> स्वतःकडील वस्तूंचा किंवा पैशांचा इतरांसमोर बडेजाव करणे, तोरा दाखवणे.</p>
<p>८. <strong>Sus (</strong><strong>सस):</strong> &#8216;शंकास्पद&#8217; (Suspicious). काहीतरी गडबड किंवा संशयास्पद वाटल्यास हा शब्द वापरतात.</p>
<p>९. <strong>Delulu (</strong><strong>डेलुलू):</strong> भाबड्या भ्रमात किंवा कल्पनेत जगणारी व्यक्ती (Delusional).</p>
<p>१०. <strong>Simp (</strong><strong>सिम्प):</strong> एखाद्याच्या प्रेमात वेडे होऊन तिच्यासाठी/त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारा &#8216;मजनू&#8217;.</p>
<p>११. <strong>Vibe Check (</strong><strong>वाइब चेक):</strong> एखाद्या व्यक्तीची किंवा जागेची ऊर्जा आणि वातावरण कसे आहे, हे तपासणे.</p>
<p>१२. <strong>Main Character Energy (</strong><strong>मेन कॅरेक्टर एनर्जी):</strong> स्वतःला एखाद्या चित्रपटाचा मुख्य नायक किंवा नायिका समजून जगणारा आत्मविश्वास.</p>
<p>१३. <strong>Ate (</strong><strong>एट):</strong> एखाद्या कामात किंवा परफॉर्मन्समध्ये अगदी उत्कृष्ट कामगिरी करणे (उदा. &#8220;She ate that dance!&#8221;).</p>
<p>१४. <strong>Era (</strong><strong>इरा):</strong> आयुष्यातील एखादा विशिष्ट काळ किंवा फेज (उदा. &#8216;फिटनेस इरा&#8217;).</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/career/19-year-old-ayush-singh-professional-entearn-startup-ai-success-story-1263989.html"><span class="color-red">AI Success Story</span>: वयाच्या १९ व्या वर्षी एआयच्या बळावर दरमहा १ कोटींची कमाई; ‘एंटर्न’ स्टार्टअप उभारणाऱ्या आयुषची गोष्ट एकदा वाचाच</a></p>
<p>१५. <strong>Glow Up (</strong><strong>ग्लो अप):</strong> रूप, व्यक्तिमत्त्व किंवा मानसिकतेमध्ये झालेला कमालीचा सकारात्मक बदल.</p>
<p>१६. <strong>Tea (</strong><strong>टी):</strong> &#8216;गॉसिप&#8217; किंवा आतील मसालेदार बातमी (उदा. &#8220;Spill the tea&#8221; म्हणजे काय ती गुपिते सांग).</p>
<p>१७. <strong>Ghosting (</strong><strong>घोस्टिंग):</strong> अचानक कोणत्याही कारणाशिवाय समोरच्याशी संपर्क तोडणे किंवा गायब होणे.</p>
<p>१८. <strong>Valid (</strong><strong>व्हॅलिड):</strong> योग्य, पटण्यासारखे किंवा रास्त असणे.</p>
<p>१९. <strong>Gucci (</strong><strong>गुच्ची):</strong> ब्रँडचे नाव असले तरी स्लँगमध्ये याचा अर्थ &#8216;सगळं काही मस्त, ठीक चालू आहे&#8217; असा होतो.</p>
<p>२०. <strong>Lowkey (</strong><strong>लो-की):</strong> गुपचूप, शांतपणे किंवा मनातून (उदा. मला लो-की ती आवडते).</p>
<p>तर हे आहेत आजच्या <a href="https://www.navarashtra.com/topic/youth">तरुणाईचे</a> संवाद सोपे करणारे शब्द. आता पुढच्या वेळी जेव्हा एखादा मित्र &#8216;नो कॅप&#8217; किंवा &#8216;रिझ&#8217; वापरेल, तेव्हा गोंधळून न जाता &#8216;व्हाइब&#8217; मॅच करा!</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा, कोयना विभागातील ग्रामीण भागात महिलांनी जपली परंपरा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/vat-pournima-celebration-at-asias-largest-banyan-tree-vadache-mhasve-satara-1266184.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 21:03:35 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 21:03:35 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T210255.004_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Pachgani]]></category>
		<category><![CDATA[Satara]]></category>
		<category><![CDATA[Vatpurnima]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266184</guid>

					<description><![CDATA[जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. तर कोयना विभागातील फुरुस गावातही महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T210255.004_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Vat Pournima Celebration At Asias Largest Banyan Tree Vadache Mhasve Satara"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph"><strong>पाचगणी :</strong> भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी तसेच जन्मोजन्मी हाच पती लाभावा या श्रद्धेतून विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात. हीच परंपरा आणि श्रद्धेची अनोखी अनुभूती रविवारी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात पाहायला मिळाली. आशिया खंडातील सर्वात मोठा मानला जाणारा वडाचे म्हसवे येथील भव्य वटवृक्ष तसेच कोयना विभागातील दुर्गम डोंगराळ परिसरातील फुरुस गाव येथे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">वडाचे म्हसवे येथील ऐतिहासिक वटवृक्ष परिसर पहाटेपासूनच भाविकांनी गजबजून गेला होता. परिसरातील तसेच विविध भागांतून आलेल्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत पूजा साहित्य, नैवेद्य आणि श्रद्धेचा दोरा घेऊन वटवृक्ष परिसरात हजेरी लावली. वटवृक्षाला भारतीय संस्कृतीत दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करत पारंपरिक पद्धतीने सात फेरे मारले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="पंढरपूरचा कायापालट होणार! विठ्ठल मंदिर परिसरासाठी तब्बल ३,९९३ कोटींचा मेगा प्लॅन; फडणवीसांची मोठी घोषणा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pandharpur-pilgrimage-site-development-plan-will-implemented-urban-development-department-by-cm-devendra-fadnavis-1266084.html"><strong> पंढरपूरचा कायापालट होणार! विठ्ठल मंदिर परिसरासाठी तब्बल ३,९९३ कोटींचा मेगा प्लॅन; फडणवीसांची मोठी घोषणा</strong> </a></span></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">पूजा करताना महिलांनी आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. अनेक महिलांनी ‘हेच कुटुंब पुन्हा पुन्हा लाभावे’ तसेच संसारातील आनंद आणि एकोप्याचे नाते कायम राहावे, अशी भावना व्यक्त केली. वडाच्या झाडाला नैवेद्य अर्पण करून श्रद्धेचा धागा बांधत महिलांनी आपल्या संस्कृतीशी असलेले नाते अधिक दृढ केल्याचे चित्र पाहायला मिळाले.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोयना विभागातील ग्रामीण, दुर्गम आणि डोंगराळ भागातही वटपौर्णिमेचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जावळी तालुक्यातील फुरुस गावात महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत वटवृक्षाची पूजा केली. ग्रामीण भागात आजही जुन्या परंपरा आणि संस्कार जपले जात असल्याचे या उत्सवातून स्पष्ट झाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!" href="https://www.navarashtra.com/maharashtra/wai-menavali-nehar-odha-bridge-defective-construction-dangerous-for-commuters-1266043.html"><strong> <span class="color-red">Wai News</span>: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!</strong> </a></span></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">फुरुस गावातील महिलांनीही वटवृक्षाभोवती सात प्रदक्षिणा घालत आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. महिलांच्या सहभागामुळे सामाजिक एकोप्याचे आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">निसर्ग, श्रद्धा आणि परंपरा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या वटपौर्णिमा उत्सवाने ग्रामीण भागातील सांस्कृतिक जीवनाची समृद्ध परंपरा पुन्हा अधोरेखित केली. आधुनिकतेच्या काळातही भारतीय संस्कृतीतील धार्मिक परंपरा आणि कौटुंबिक मूल्ये टिकून असल्याचे चित्र या उत्सवातून स्पष्ट झाले.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;लढाई सुरूच ठेवा&#8230;&#8217;, अभिनेता Prakash Raj यांचा CJP ला जाहीर पाठिंबा; केंद्र सरकारवर जोरदार टीका</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/actor-prakash-raj-extends-public-support-to-cjp-strongly-criticizes-the-central-government-1266162.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 20:49:52 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 20:49:52 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T204452.675_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[abhijeet dipke]]></category>
		<category><![CDATA[CJP]]></category>
		<category><![CDATA[Prakash Raj]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266162</guid>

					<description><![CDATA[दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा CJP ला उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती देताना लिहिले, "तुमचा लढा सुरू ठेवा; आम्ही तुमच्या सोबत आहोत."]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T204452.675_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Actor Prakash Raj Extends Public Support To Cjp Strongly Criticizes The Central Government"     /></figure><ul>
<li>&#8216;लढाई सुरूच ठेवा&#8230;&#8217;</li>
<li>अभिनेता Prakash Raj यांचा CJP ला जाहीर पाठिंबा</li>
<li>केंद्र सरकारवर जोरदार टीका</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Prakash Raj on CJP:</strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/CJP"> &#8216;कॉकरोच जनता पार्टी&#8217; (CJP)</a></span> सध्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करत असून त्यांना विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा CJP ला उघडपणे पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती देताना लिहिले, &#8220;तुमचा लढा सुरू ठेवा; आम्ही तुमच्या सोबत आहोत.&#8221;</span><p>जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर ही प्रतिक्रिया आली आहे. या घटनेत, &#8216;कॉकरोच जनता पार्टी&#8217;चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनिकेत पाटील नावाच्या एका व्यावसायिकाने आंदोलकांना चहाचे वाटप केले होते; त्यावर दिपके यांनी विचारले की, दिल्ली पोलीस त्यांच्या चहा आणि अल्पोपाहाराबाबत इतका रस का घेत आहेत. दिपके यांची पोस्ट शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिले, &#8220;कारण यामुळे &#8216;सर्वोच्च चहावाल्याला&#8217; धोका निर्माण होतो.&#8221; तसेच, या लढ्यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही प्रकाश राज यांनी स्पष्ट केले.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Because he is a threat to Supreme Chaiwala <a href="https://x.com/abhijeet_dipke">@abhijeet_dipke</a> you continue your fight we stand by you .. <a href="https://x.com/hashtag/justasking">#justasking</a> <a href="https://t.co/tme3yNiIaL">https://t.co/tme3yNiIaL</a></p>
<p>— Prakash Raj (@prakashraaj) <a href="https://x.com/prakashraaj/status/2071524540212281412">June 29, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/politics/jantar-mantar-protest-attack-cockroach-janata-party-activist-injured-abhijit-dipke-saurabh-das-1262695.html"><span class="color-red">CJP Protest</span>: जंतर-मंतरवरील आंदोलनात कार्यकर्त्यावर लोखंडी रॉडने हल्ला; CJPचा गंभीर आरोप</a></span></p>
<h3>&#8216;कॉकरोच जनता पार्टी&#8217;चे आंदोलन कशासाठी?</h3>
<p>केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत &#8216;कॉकरोच जनता पार्टी&#8217; (CJP) देशभरात आंदोलन करत आहे. परीक्षांमधील अनियमितता, विशेषतः &#8216;नीट&#8217; (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या (पेपर लीक) मुद्द्यावरून पक्षाने मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. CJP ला आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचाही पाठिंबा मिळाला आहे; ते या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे, ज्यामुळे या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.</p>
<h3>प्रकाश राज काय म्हणाले?</h3>
<p>विशेष म्हणजे, यापूर्वी प्रकाश राज यांनी बंगळुरू येथील CJP च्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी मंचावरून तरुणांना आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे आणि लढा देण्याचे आवाहन केले होते. त्यांनी म्हटले होते, &#8220;निवडून आलेल्या नेत्यांनी आपली कर्तव्ये योग्यरित्या पार पाडली पाहिजेत. जेव्हा तुम्ही तुमचे मूळ काम करायला हवे, तेव्हा तुम्ही केवळ राजकारण करत आहात.&#8221; त्यांनी पुढे असेही म्हटले की, &#8220;आता देशातील तरुणांनी ठरवले आहे की, ते स्वतःच्या भविष्यासाठी आणि स्वप्नांसाठी स्वतःच लढा देतील.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/abhijeet-dipke-warn-to-modi-govet-dharmendra-pradhan-resign-eet-paper-leak-pune-protest-1251088.html"><span class="color-red">CJP Pune Protest</span>: ‘…दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडणार’; पुण्यातून अभिजीत दिपकेंचा इशारा</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>संघाच्या कार्यक्रमावरून झालेल्या टीकेला विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर; &#8220;सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही&#8221;</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/vishwas-nangare-patil-clarifies-rss-program-controversy-nagpur-police-commissioner-1266155.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 20:45:07 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 20:45:07 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T204336.340_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[raj thackeray]]></category>
		<category><![CDATA[Vishwas Nangre Patil]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266155</guid>

					<description><![CDATA[RSS कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर झालेल्या राजकीय टीकेवर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच भूमिका मांडली. संविधानाशी निष्ठा असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे स्पष्ट केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T204336.340_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Vishwas Nangare Patil Clarifies Rss Program Controversy Nagpur Police Commissioner"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph">राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या राजकीय टीकेवर नव्याने नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेल्या आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे. आपण कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे स्पष्ट करत संविधानाशी आपली कटिबद्धता असल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">नागपूर पोलीस आयुक्त म्हणून काय असणार प्राधान्य?</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">नागपूर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना नांगरे पाटील म्हणाले की, नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे, कोर पोलिसिंग मजबूत करणे तसेच महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">ते म्हणाले, &#8220;आमच्या खांद्यावर IPS लिहिलेले आहे. त्यातील &#8216;S&#8217; म्हणजे सर्व्हिस. त्यामुळे फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरले पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांनी नाही.&#8221;</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;संविधानाशी पूर्ण निष्ठा, सर्व धर्मांच्या कार्यक्रमांना जातो&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">RSS कार्यक्रमातील सहभागाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ते गेली ३० वर्षे पोलीस सेवेत असून विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही सामान्य बाब आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड" href="https://www.navarashtra.com/politics/raj-thackeray-slams-vishwas-nangare-patil-over-rss-praise-1264491.html">“तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड</a></strong></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h3">&#8220;रमजान, जैन, शीख कार्यक्रमांनाही उपस्थित राहिलो&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">नांगरे पाटील म्हणाले, &#8220;मी रमजान ईदच्या कार्यक्रमांना जातो, जैन आणि शीख समाजाच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहतो. त्याच परंपरेत मी या कार्यक्रमालाही गेलो होतो.&#8221;</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">त्यांनी सांगितले की, संबंधित कार्यक्रम १९ एप्रिल रोजी सानपाडा येथे झाला होता. त्या कार्यक्रमात जीएसटीविषयी मार्गदर्शन, आध्यात्मिक व्याख्याने आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली होती. आपण तेथे मानवी कल्याणासाठी प्रार्थना, ज्ञानेश्वरीतील विचार, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत तसेच पोलीस दलातील संधींबाबत भाष्य केले होते.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;सेवा शर्तींचे उल्लंघन केले नाही&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">RSS कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने कोणत्याही शासकीय नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा पुनरुच्चार करत नांगरे पाटील म्हणाले, &#8220;माझी पूर्ण निष्ठा संविधान आणि त्याच्या मूल्यांशी आहे. त्या कार्यक्रमात जाऊन मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार" href="https://www.navarashtra.com/politics/uddhav-thackeray-claims-rebel-mps-may-face-disqualification-1265435.html"><strong> मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">राज ठाकरेंची टीका काय होती?</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या RSS कार्यक्रमातील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. &#8220;जर संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये प्रवेश करा,&#8221; असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला होता. या टीकेनंतर नांगरे पाटील यांनी प्रथमच सार्वजनिकरित्या आपली भूमिका स्पष्ट केली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या&#8217;! ‘टीईटी’ पेपरफुटीच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटनांचे जोरदार आंदोलन</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/maharashtra-tet-paper-leak-2026-pune-student-protest-1266154.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 20:39:50 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 20:39:50 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/TET-paper_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Paper Leak Case]]></category>
		<category><![CDATA[Student Protest]]></category>
		<category><![CDATA[TET Exam]]></category>
		<category><![CDATA[TET Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266154</guid>

					<description><![CDATA[Student Protest Against TET Paper Leak: महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ चा पेपर ठाण्यात फुटल्याच्या घटनेनंतर पुण्यात विविध विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन करत निषेध नोंदवला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/TET-paper_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Maharashtra Tet Paper Leak 2026 Pune Student Protest"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>टीईटी’ पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांचे जोरदार आंदोलन</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>एनएसवायएफ, एसएफआय या संघटनेच्या मागण्या</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><strong>पुणे शहर:</strong> महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ चा पेपर ठाणे येथे फुटल्याच्या घटनेच्या निषेधार्थ न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशन (एनएसवायएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी सोमवारी जोरदार आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या!, घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.</span><p>&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरात ३७ जिल्ह्यातील एकूण एक हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा २८ जून रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. परीक्षेसाठी उच्चांकी नोंदणी झाली होती. त्यात २ लाख ९० हजार ६६९ पुरुष, २ लाख ३७ हजार ४४८ महिला, पाच तृतीयपंथी अशा एकूण चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींनी ‘पेपर एक’ आणि ‘पेपर दोन’ असे मिळून सहा लाख १२५ अर्ज भरले होते. यात सात हजार १३९ दिव्यांगांचा समावेश होता.</p>
<p><a title="Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-siya-chetan-police-custody-till-july-3-news-marathi-1266060.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Ketan Agrawal </span>: लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ</span> </a></p>
<p style="text-align: justify;">मात्र, शनिवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे <a href="https://www.navarashtra.com/topic/tet">टीईटी</a> परीक्षेचे पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच टीईटी परीक्षेचेही पेपर फुटल्याने राज्यभरात खळबळ उडाली. तसेच या बाबत शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात आले. परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर केला जाणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.</p>
<p style="text-align: justify;">आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या निष्काळजी व बेजबाबदार कारभारावर टीका करत, वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केला. अनेक उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी दूरवरून प्रवास केला, निवास आणि इतर खर्च केला असून त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धनंजय दळवी म्हणाले की, &#8220;राज्यात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. नीट, टीईटी तसेच इतर परीक्षांमधील गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. राज्य परीक्षा परिषदेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना अटक करावी. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावरचा लढा सुरू ठेवेल. यापुढे कोणत्याही परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटू नये, यासाठी कडक कायदे आणि प्रभावी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.</p>
<p style="text-align: justify;">एसएफआय महाराष्ट्र राज्याचे राज्यसचिव , सोमनाथ निर्मळ म्हणाले की, टीईटी पेपरफुटी प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे.</p>
<p style="text-align: justify;">अभिषेक शिंदे म्हणाले की, टीईटी परीक्षेचा पेपर फुटणे हा शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाल्याचं लक्षण आहे. नीट, टीईटी सतत पेपर फुटण्याची मालिका सुरू आहे. याची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जबादारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे.</p>
<p style="text-align: justify;">एसएफआय जिल्हाध्यक्ष पुणे संस्कृती गोडे म्हणाले की, &#8220;<a href="https://www.navarashtra.com/topic/students">विद्यार्थ्यांच्या</a> भविष्याशी खेळणाऱ्या पेपर माफियांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेला SFI कधीही माफ करणार नाही. टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींना कठोर शिक्षा आणि परीक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्यासाठी आमचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.&#8221;</p>
<h3 style="text-align: justify;">अध्यक्षांची खुर्ची दालनाबाहेर आणून माठ ठेवत आंदोलन</h3>
<p style="text-align: justify;">महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्या दालनातून खुर्ची बाहेर आणून त्यावर माठ ठेवत अनोखे आंदोलन केले. पेपरफुटीच्या घटनांबाबत निषेध व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियते विरोधात हा प्रतीकात्मक आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी केली.</p>
<h3 style="text-align: justify;">आंदोलनाचा दिला इशारा</h3>
<p style="text-align: justify;">सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत न्यू स्टुडंट्स अँड युथ फेडरेशन (एनएसवायएफ), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या संघटनेने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.</p>
<h3 style="text-align: justify;">एनएसवायएफ, एसएफआय या संघटनेच्या मागण्या</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घ्यावी आणि शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.</li>
<li style="text-align: justify;">अकार्यक्षम एमएससीई च्या अध्यक्षणी तात्काळ राजीनामा द्यावा.</li>
<li style="text-align: justify;">&#8216;टीईटी&#8217; पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करण्यात यावी.</li>
<li style="text-align: justify;">पुनर्परिक्षेसाठी पारदर्शक परीक्षापद्धतीचा अवलंब करावा. यासाठी पद्धती जाहीर करावी.</li>
<li style="text-align: justify;">परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. पुढील परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मोफत एसटी बस/रेल्वे प्रवासाची सोय करण्यात यावी.</li>
<li style="text-align: justify;">शिक्षणविरोधी नवीन शिक्षण धोरण २०२० रद्द करावे.</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागण्या</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">राज्य परीक्षा परिषदेची उच्चस्तरीय चौकशी करावी.</li>
<li style="text-align: justify;">पेपरफुटी प्रकरणातील सर्व सूत्रधारांना तातडीने अटक करावी.</li>
<li style="text-align: justify;">अधिकारी व संबंधित खासगी घटकांच्या संगनमताची चौकशी करावी.</li>
<li style="text-align: justify;">विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कडक कायदे व प्रभावी सुरक्षा व्यवस्था लागू करावी.</li>
<li style="text-align: justify;">पेपरफुटीमुळे बाधित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.</li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="केतन अग्रवालला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/citizens-have-organized-a-candlelight-march-to-secure-justice-for-ketan-agarwal-1265270.html"> केतन अग्रवालला न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांचा कॅण्डल मार्च; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी </a></span></span>]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/new-zealand-team-beat-england-test-series-by-160-runs-wtc-points-table-1266143.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 20:34:57 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 20:34:57 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T202858.750_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[New Zealand vs England]]></category>
		<category><![CDATA[Test Series]]></category>
		<category><![CDATA[WTC]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266143</guid>

					<description><![CDATA[न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय प्राप्त केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 438 रन्स केल्या. न्यूझीलंडच्या टॉम लेथमने शानदार शतक लगावले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T202858.750_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="New Zealand Team Beat England Test Series By 160 Runs Wtc Points Table"     /></figure><ul>
<li><em><strong>न्यूझीलंडने इंग्लंडला 160 रन्सने केले पराभूत </strong></em></li>
<li><em><strong>इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडचा 2-1 ने मालिका विजय </strong></em></li>
<li><em><em><strong>बेन स्टोक्सचा होता शेवटचा कसोटी सामना</strong></em></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>New Zealand Vs England Test Series: </strong>नुकतीच <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/new-zealand">न्यूझीलंड</a> </strong></span>विरुद्ध इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/England">इंग्लंड</a></strong></span>वर विजय मिळवला आहे. या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडने इंग्लंडवर 2-1 अशा फरकाने मालिका आपल्या खिशात घातली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा शेवटचा कसोटी सामना होता. न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय मिळवला आहे.</span><p>न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय प्राप्त केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 438 रन्स केल्या. न्यूझीलंडच्या टॉम लेथमने शानदार शतक लगावले. दरम्यान या रन्सचा पाठलाग करताना इंग्लंड पहिल्या डावात केवळ 354 रन्स करू शकला. पहिल्या डावात न्यूझीलंडने इंग्लंडवर आघाडी घेतली होती.</p>
<blockquote class="twitter-tweet" data-width="500" data-dnt="true">
<p lang="en" dir="ltr">A hard-fought series. A trophy heading home.</p>
<p>The Crowe-Thorpe Trophy <img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f3c6_V_png--1280x720-4g.webp" alt="🏆" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f90d_V_png--1280x720-4g.webp" alt="🤍" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f5a4_V_png--1280x720-4g.webp" alt="🖤" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> <a href="https://t.co/rtTcIkGYfR">pic.twitter.com/rtTcIkGYfR</a></p>
<p>&mdash; BLACKCAPS (@BLACKCAPS) <a href="https://x.com/BLACKCAPS/status/2071600981112967354">June 29, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 288 रन्स केल्या. इंग्लंडसमोर मोठे टार्गेट असताना इंग्लंडचा संघ केवळ 212 रन्स करू शकली. जेमी स्मिथने 60 रन्सची खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससाठी हा शेवटचा कसोटी सामना होतो. त्याने फलंदाजीत 30 रन्सची खेळी केली. न्यूझीलंडने इंग्लंडवर मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला डब्ल्यूटीसीच्या पॉईंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/ben-stokess-sudden-retirement-from-international-cricket-fans-shocked-during-the-third-test-1265405.html">Ben Stokes Retirement: मोठी बातमी! बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती; तिसऱ्या कसोटीदरम्यान चाहत्यांना धक्का</a></strong></span></p>
<p>आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. न्यूझीलंडच्या विजयानंतर रँकिंगमध्ये थेट बदल झाला नाहीये. मात्र न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या पॉईंट्स टेबलमध्ये फरक पडला आहे. न्यूझीलंडचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/ben-stokes-gus-atkinson-dropped-nightclub-controversy-joe-root-england-captain-second-test-1250611.html">नाईटक्लब प्रकरणानंतर ECB ची कठोर भूमिका; बेन स्टोक्स-अ&#x200d;ॅटकिन्सन दुसऱ्या कसोटीतून बाहेर, जो रूटच्या हाती इंग्लंडची धुरा</a></span><br />
<strong>बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती</strong></p>
<p>इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे सध्या सुरू असलेला कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल; त्यानंतर बेन स्टोक्स मैदानावर खेळताना दिसणार नाही. स्टोक्सने २०११ मध्ये ‘व्हाइट-बॉल’ फॉरमॅटमधून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर, डिसेंबर २०१३ मध्ये ॲशेस मालिकेदरम्यान ॲडलेड येथे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एप्रिल २०२२ पासून स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. २०१९ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात, बेन स्टोक्सने ८४ धावांची शानदार नाबाद खेळी केली; या कामगिरीमुळे सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत पोहोचला आणि अखेरीस इंग्लंड पहिल्यांदाच विश्वविजेते बनले. त्याच वर्षी, हेडिंग्ले येथील ॲशेस कसोटी सामन्यात, त्याने नाबाद १३५ धावांची खेळी करत इंग्लंडला अनपेक्षित विजय मिळवून दिला.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;Artist in Me&#8217; उपक्रमाला मोठा प्रतिसाद! फेविक्रिलकडून 120+ कलाकार-प्रशिक्षकांचे सक्षमीकरण</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/fevicryl-artist-in-me-aim-2026-training-mumbai-fcp-program-1266147.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 20:16:48 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 20:16:48 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/artist_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Actor]]></category>
		<category><![CDATA[Entertainment marathi]]></category>
		<category><![CDATA[Influencers]]></category>
		<category><![CDATA[Makeup Artist]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266147</guid>

					<description><![CDATA[Artist in Me Fevicryl Program: फेविक्रिलच्या ‘Artist in Me (AIM)’ उपक्रमांतर्गत देशभरातील 120 हून अधिक Fevicryl Certified Professionals ना मुंबईत तीन दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी एकत्र आणण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे कलाकारांना समकालीन कला प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/artist_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Fevicryl Artist In Me Aim 2026 Training Mumbai Fcp Program"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>&#8216;Artist in Me&#8217; उपक्रमाला मोठा प्रतिसाद</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>फेविक्रिलकडून 120+ कलाकार-प्रशिक्षकांचे सक्षमीकरण</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<strong>मुंबई</strong> : पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आर्ट अँड क्राफ्ट ब्रँड फेविक्रिलने आपल्या प्रमुख प्रशिक्षण व कौशल्यविकास उपक्रम ‘Artist in Me (AIM)’ ची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील १२० हून अधिक आघाडीच्या Fevicryl Certified Professionals (FCPs) यांना मुंबई येथे तीन दिवसांच्या निवासी आणि अनुभवाधारित प्रशिक्षणासाठी एकत्र आणण्यात आले आहे. या निवडक गटामध्ये फेविक्रिलच्या व्यापक कलाकार नेटवर्कमधील स्पेशालिस्ट आणि एक्स्पर्ट स्तरावरील प्रशिक्षकांचा समावेश आहे.</span><p style="text-align: justify;"><a title="एनटीआर-त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकत्र; भव्य पौराणिक सिनेमॅटिक स्पेक्टॅकलची अधिकृत घोषणा" href="https://www.navarashtra.com/movies/ntr-and-trivikram-srinivas-reunite-for-a-grand-mythological-cinematic-spectacle-official-announcement-out-1266002.html"><span style="color: #3366ff;"> एनटीआर-त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकत्र; भव्य पौराणिक सिनेमॅटिक स्पेक्टॅकलची अधिकृत घोषणा</span> </a></p>
<p style="text-align: justify;">
यावेळी पिडिलाइट इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कन्झ्युमर प्रॉडक्ट्स) कश्यप गाला म्हणाले, &#8220;फेविक्रिलमध्ये आम्ही भारतातील कलाकार आणि सर्जनशील समुदायाच्या विकासासाठी सातत्याने कटिबद्ध आहोत. ‘Artist in Me (AIM) 2026’ हा आमचा प्रमुख उपक्रम त्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्यक्रमाद्वारे आमच्या उत्कृष्ट Fevicryl Certified Professionals यांना समकालीन कला प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यशाळांद्वारे अधिक सक्षम केले जाते.</p>
<p style="text-align: justify;">आमच्या ‘Train-the-Trainer’ मॉडेलमुळे हे प्रशिक्षक पुढे समुदाय, शाळा आणि विविध शैक्षणिक संस्थांमधील हजारो कलाकारांपर्यंत हे ज्ञान पोहोचवतात. AIM हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून, कलेबद्दलचे प्रेम साजरे करणारी, कला शिक्षणाला चालना देणारी, कला-उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी आणि देशभरातील नव्या पिढीतील सर्जनशीलतेला प्रेरणा देणारी एक चळवळ आहे.&#8221;</p>
<p style="text-align: justify;">AIM 2026 मध्ये यंदा Jong Ie Nara या दक्षिण कोरियातील अग्रगण्य शैक्षणिक साहित्य आणि प्रकाशन संस्थेसोबत आंतरराष्ट्रीय ज्ञान-विनिमय सत्राचेही आयोजन करण्यात आले. ही संस्था ओरिगामी आणि पेपर-फोल्डिंग शिक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.</p>
<p style="text-align: justify;">यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लोकप्रिय <a href="https://www.navarashtra.com/topic/digital">डिजिटल</a> कंटेंट क्रिएटर श्वेता महाडिक (DIY Chachi) यांचे विशेष मार्गदर्शन. DIY, अपसायकलिंग आणि क्राफ्ट-आधारित कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या श्वेता महाडिक सहभागी कलाकारांना DIY कंटेंटद्वारे प्रभावी डिजिटल उपस्थिती कशी निर्माण करावी आणि ती कशी विस्तारावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.</p>
<p style="text-align: justify;">या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी कलाकार आणि नामांकित इन्फ्लुएन्सर्स यांच्या सहभागातून खालील तीन प्रमुख विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे:</p>
<ul style="text-align: justify;">
<li>जागतिक क्राफ्ट व ट्रेंड-आधारित शिक्षण – आंतरराष्ट्रीय डिझाइन ट्रेंड्स आणि उदयोन्मुख कलाप्रवाहांची माहिती.</li>
<li>प्रत्यक्ष कार्यशाळा प्रशिक्षण – फेविक्रिलच्या कला साहित्याचा वापर करून प्रगत तंत्र आणि नाविन्यपूर्ण प्रयोग.<br />
डिजिटल व सर्जनशील विकास – कलात्मक कौशल्यांचे प्रभावी डिजिटल उपस्थिती आणि व्यावसायिक संधींमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक साधने.</li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">हा कार्यक्रम सहभागी कलाकारांमध्ये सहकार्य, सर्जनशील विचारांची देवाणघेवाण आणि प्रत्यक्ष प्रयोगांना प्रोत्साहन देतो. विविध कार्यशाळा आणि संरचित प्रशिक्षण सत्रांमधून सहभागी कलाकारांना विद्यार्थी, हौशी कलाकार आणि व्यापक समाजाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याची क्षमता विकसित करण्यास मदत होते. Artist in Me (AIM) उपक्रमाद्वारे फेविक्रिलने <a href="https://www.navarashtra.com/topic/india-news">भारतातील</a> कलावंतांना प्रोत्साहन देणे, कौशल्यविकासाला चालना देणे आणि देशभरात भविष्याभिमुख कलाकार-प्रशिक्षकांचा सक्षम समुदाय घडविण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘पत्रकारितेची लाज वाटते..’, उर्फी जावेदच्या धर्मांतराच्या चर्चांना उधाण; अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/shame-on-journalism-urfi-javed-slams-conversion-rumours-gives-a-blunt-response-1265981.html"> ‘पत्रकारितेची लाज वाटते..’, उर्फी जावेदच्या धर्मांतराच्या चर्चांना उधाण; अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एक तासाच्या पावसातच घरांमध्ये पाणी; केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर नगरसेवक कुणाल पाटील यांचा संतप्त ससंतप्</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/thane/kdmc-drain-cleaning-claims-kunal-patil-warning-kalyan-dombivli-1266145.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 20:15:07 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 20:15:07 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T201415.832_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<category><![CDATA[kalyan dombivali news]]></category>
		<category><![CDATA[KDMC]]></category>
		<category><![CDATA[Rain News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266145</guid>

					<description><![CDATA[कल्याण-डोंबिवलीत अल्प पावसातच अनेक भागांत पाणी साचल्याने केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महासभेत शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T201415.832_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Kdmc Drain Cleaning Claims Kunal Patil Warning Kalyan Dombivli"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph">कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात केवळ एक तासाच्या पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच मुद्द्यावर सोमवारी झालेल्या महासभेत शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या घरात पाणी शिरलं तर आम्ही अधिकाऱ्यांना बसू देणार नाही असा इशारा देखील कुणाल पाटील यांनी दिला आहे.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">गेल्या तीन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात अधूनमधून पाऊस पडत असून, अल्प पावसातच अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील नवनाथ नगरसह विविध परिसरांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/thane-palghar-dccb-sahakar-panel-victory-shrikant-shinde-reaction-1265409.html"><strong> ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी</strong> </a></span></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">महासभेत बोलताना शिवसेना शिंदे गट नगरसेवक कुणाल पाटील म्हणाले, &#8220;फक्त एक तासाच्या पावसात माझ्या प्रभागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नालेसफाईबाबत मी वारंवार महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वी शहर अभियंता अनिता परदेशी यांनीही माझ्या प्रभागाची पाहणी केली होती. त्यावेळी अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली दिसत नाही.&#8221;</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">तसेच, &#8220;कल्याण ग्रामीणमधील २७ गावांमध्ये विकासकामे होत नाहीत. या गावांसाठी महानगरपालिकेने निधी दिला आहे की नाही? जाणूनबुजून २७ गावांतील नागरिकांवर अन्याय का केला जात आहे?&#8221; असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाकडे उपस्थित केला.महासभेदरम्यान या प्रश्नांवर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला. भविष्यातही पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">दरम्यान, अल्प पावसातच अनेक भाग जलमय झाल्याने केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यांवर नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/eight-snakebite-cases-in-one-day-at-ulhasnagar-central-hospital-doctors-issue-important-warning-1264602.html"> <span class="color-red">Monsoon Health News </span>: पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल </a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Sangli Politics: संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द, मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले; नेमकं कारण काय?</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/sanjaykaka-patil-bjp-entry-postponed-last-minute-political-drama-in-sangli-tasgaon-1266138.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 20:19:27 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 20:19:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T200254.352_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[BJP]]></category>
		<category><![CDATA[MP Sanjaykaka Patil]]></category>
		<category><![CDATA[Sangli]]></category>
		<category><![CDATA[sangli news]]></category>
		<category><![CDATA[Sangli Politics]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266138</guid>

					<description><![CDATA[सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा मुंबईतील भाजप प्रवेश ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणात खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आता सांगलीत भव्य सोहळा होणार असल्याचा दावा केला जात आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T200254.352_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sanjaykaka Patil Bjp Entry Postponed Last Minute Political Drama In Sangli Tasgaon"     /></figure><ul>
<li>संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश ऐनवेळी रद्द</li>
<li>मुंबईकडे रवाना झालेले कार्यकर्ते परतले</li>
<li>नेमकं कारण काय?</li>
</ul><span class="bullet-text"><strong>सांगली :</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/MP-sanjaykaka-patil">माजी खासदार संजयकाका पाटील</a> </span>यांचा मंगळवारी मुंबई येथे होणारा भारतीय जनता पक्षातील जाहीर प्रवेश ऐनवेळी रद्द झाल्याने तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. प्रवेश सोहळ्यासाठी मतदारसंघातून मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झालेल्या कार्यकर्त्यांना अखेर निराश होऊन परतावे लागले.</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/devendra-fadanvis">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</a></span> यांच्या उपस्थितीत संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी प्रवेश सोहळा रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. प्रवेश का रद्द झाला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पक्षांतर्गत चर्चा, राजकीय समीकरणे किंवा अन्य कारणांमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/politics/sangli-zp-portfolio-allocation-dispute-congress-ncp-jayant-patil-mediation-1204710.html">सांगली जि.प.मध्ये खातेवाटपावरून वाद; काँग्रेस आक्रमक, ऐनवेळी खात्यांमध्ये मोठा बदल; अखेर लाड यांना शिक्षण-आरोग्य, तर…</a></span></p>
<p>दरम्यान, संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाकडे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. हा प्रवेश झाल्यास तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ऐनवेळी झालेल्या या घडामोडीमुळे पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.</p>
<p>दरम्यान, संजयकाका गटाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी सांगितले की, विधानमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर तासगाव येथे भव्य जाहीर कार्यक्रमात संजयकाका पाटील यांचा भाजप प्रवेश व्हावा, अशी विनंती कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मुंबईतील प्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mp-vishal-patil-hits-back-at-gopichand-padalkars-warning-1195352.html"><span class="color-red">Sangli News</span>: “विजेता कोण हे घोषणा नाही, जनता ठरवते!” गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्याला खासदार विशाल पाटील यांनी सुनावले</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Maharashtra Rain Alert: &#8216;आला गं बाई आला&#8217;! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/imd-gave-heavy-rainfall-alert-to-pune-and-ghatmatha-bhira-latest-weather-updates-1266117.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 19:37:15 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 19:37:15 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T193214.764_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Heavy Rain]]></category>
		<category><![CDATA[IMD alert of maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Pune Rain News]]></category>
		<category><![CDATA[Weather Update]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266117</guid>

					<description><![CDATA[गेल्या २४ तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, लोणावळा येथे १६० मिमी, डोंगरवाडी येथे १५८ मिमी, तर ताम्हिणी, पोफळी आणि वळवण येथे प्रत्येकी १२५ मिमी पाऊस झाला. खोपोली येथे ७५ मिमी, धारावी येथे ८१ मिमी पावसाची नोंद झाली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T193214.764_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Imd Gave Heavy Rainfall Alert To Pune And Ghatmatha Bhira Latest Weather Updates"     /></figure><ul>
<li><em><strong>राज्याच्या घाटमाथ्यावर नैऋत्य मॉन्सूनची दमदार हजेरी</strong></em></li>
<li><em><strong>पुणे शहर आणि मैदानी भागात पावसाचा जोर कमी </strong></em></li>
<li><em><strong>कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता</strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>पुणे: <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pune">पुणे</a> </span></strong>जिल्ह्यासह राज्याच्या घाटमाथ्यावर नैऋत्य मॉन्सूनने दमदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील भिरा येथे तब्बल ४०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर मुसळधार <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/heavy-rain">पाऊस</a> </strong></span>सुरू असताना पुणे शहर आणि मैदानी भागात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला.</span><p>भारतीय <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/weather-update">हवामान</a></strong></span>शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच तेलंगणाच्या उत्तरेकडे चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या पोषक हवामानामुळे राज्यातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढला असून, पुढील दोन दिवस नैऋत्य मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय २ जुलैपासून वायव्य भारतावर नव्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.</p>
<p>गेल्या २४ तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, लोणावळा येथे १६० मिमी, डोंगरवाडी येथे १५८ मिमी, तर ताम्हिणी, पोफळी आणि वळवण येथे प्रत्येकी १२५ मिमी पाऊस झाला. खोपोली येथे ७५ मिमी, धारावी येथे ८१ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुणे शहरात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. शहराचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारी आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/maharashtra-rain-yellow-alert-25-districts-imd-weather-forecast-1265609.html">Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?</a></strong></span></p>
<p><strong>भिरातील पाऊस ढगफुटी नव्हे!</strong></p>
<p>भिरा येथे २४ तासांत ४०७ मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर हा प्रकार ढगफुटीचा असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, हा पाऊस ढगफुटी नसून सक्रिय मॉन्सून आणि घाट परिसराच्या भौगोलिक रचनेचा परिणाम असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे पुण्याचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. एका तासात १०० मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला तांत्रिकदृष्ट्या ढगफुटी म्हणतात. भिरातील पाऊस मात्र २४ तासांत टप्प्याटप्प्याने झाल्याने तो ढगफुटीच्या निकषात बसत नसल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p>&#8216;अरबी समुद्रातून येणारे दमट मॉन्सूनी वारे सह्याद्रीच्या डोंगररांगांना धडकत असल्याने हवेची ऊर्ध्वगामी हालचाल होते आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे कोयना, ताम्हिणी किंवा रायगडच्या घाट परिसरात सक्रिय मॉन्सूनच्या काळात २४ तासांत २५० ते ३०० मिमी पाऊस पडणे ही सामान्य बाब आहे.&#8217;<br />
— कृष्णानंद होसाळीकर, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/india/heavy-rains-windstorm-lash-bihar-12-people-die-know-actual-weather-1239484.html"><span class="color-red">बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा</span>: कार; 12 जणांचा मृत्यू, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी</a></strong></span></p>
<p><strong>गेल्या २४ तासांतील प्रमुख पावसाची नोंद (मिमीमध्ये)</strong><br />
भिरा – ४०७<br />
लोणावळा – १६०<br />
डोंगरवाडी – १५८<br />
ताम्हिणी – १२५<br />
पोफळी – १२५<br />
वळवण – १२५<br />
धारावी – ८१<br />
खोपोली – ७५</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Food Poisoning:  घरच्या अन्नामुळेही होऊ शकते फूड पॉइझनिंग?  स्वयंपाकघरातील &#8216;या&#8217; छोट्या चुका पडू शकतात महागात</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/home-food-poisoning-causes-symptoms-prevention-kitchen-mistakes-1266087.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 19:18:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 19:18:19 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/food-poisoning_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[Food Poison]]></category>
		<category><![CDATA[food poisoning]]></category>
		<category><![CDATA[health issues]]></category>
		<category><![CDATA[healthy food]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266087</guid>

					<description><![CDATA[Homemade Food Causes Food Poisoning Reasons:  फूड पॉइझनिंगचा धोका केवळ हॉटेल किंवा रस्त्यावरील अन्नामुळेच नसून, स्वच्छतेची काळजी न घेतल्यास घरच्या अन्नातूनही संसर्ग होऊ शकतो. अन्नाची योग्य साठवणूक, स्वच्छ स्वयंपाक आणि सुरक्षित अन्न हाताळणीच्या सवयी अंगीकारल्यास हा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/food-poisoning_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Home Food Poisoning Causes Symptoms Prevention Kitchen Mistakes"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>घरच्या अन्नामुळेही होऊ शकते फूड पॉइझनिंग</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>स्वयंपाकघरातील &#8216;या&#8217; छोट्या चुका पडू शकतात महागात</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>फूड पॉइझनिंगपासून बचावासाठी उपाय</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">अनेकांचा असा समज असतो की <a href="https://www.navarashtra.com/topic/food-poisoning-news">फूड पॉइझनिंग</a> फक्त हॉटेलमधील किंवा रस्त्यावरील अन्नामुळेच होते. मात्र, हा गैरसमज आहे. स्वच्छतेची काळजी न घेतल्यास घरच्या स्वयंपाकातूनही फूड पॉइझनिंग होऊ शकते. विशेषतः पावसाळा आणि उन्हाळ्यात उष्ण व दमट वातावरणामुळे जिवाणू, विषाणू आणि इतर सूक्ष्मजीव वेगाने वाढतात. अन्न योग्य तापमानात न ठेवणे, वारंवार गरम करणे किंवा अस्वच्छ पद्धतीने तयार करणे यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे घरचे अन्न सुरक्षित आहे असे गृहीत धरण्यापेक्षा ते योग्य प्रकारे बनवणे आणि साठवणे अधिक महत्त्वाचे आहे.</span><p><a title="कॅल्शियमच्या कमतरतेने त्रस्त आहात" href="https://www.navarashtra.com/lifestyle/makhana-benefits-calcium-deficiency-rich-food-for-strong-bones-for-1266061.html"><span style="color: #3366ff;"> कॅल्शियमच्या कमतरतेने त्रस्त आहात? सप्लिमेंट्स नकोत! रोज खा ‘हा’ एक सुपरफूड; हाडे होतील मजबूत</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">फूड पॉइझनिंग म्हणजे काय?</h3>
<p style="text-align: justify;">फूड पॉइझनिंग ही अशी अवस्था आहे, ज्यामध्ये जिवाणू, विषाणू किंवा त्यांच्या विषारी घटकांनी दूषित अन्न किंवा पाणी सेवन केल्यामुळे शरीरात संसर्ग होतो. सॅल्मोनेला, ई. कोलाई, कॅम्पिलोबॅक्टर, लिस्टेरिया आणि नोरोव्हायरस यांसारखे रोगकारक यासाठी जबाबदार असतात. दूषित अन्न खाल्ल्यानंतर काही तासांपासून काही दिवसांत लक्षणे दिसू शकतात.</p>
<h3 style="text-align: justify;">घरच्या अन्नामुळेही फूड पॉइझनिंग का होते?</h3>
<p style="text-align: justify;"><strong>अन्न योग्य तापमानात न ठेवणे</strong></p>
<p style="text-align: justify;">शिजवलेले अन्न दीर्घकाळ बाहेर ठेवल्यास त्यामध्ये जिवाणूंची वाढ जलद होते.</p>
<p style="text-align: justify;"><strong>हात आणि स्वयंपाकघरातील अस्वच्छता</strong></p>
<p style="text-align: justify;">स्वयंपाक करण्यापूर्वी हात न धुणे, अस्वच्छ भांडी किंवा चॉपिंग बोर्ड वापरणे संसर्गाचे कारण ठरू शकते.</p>
<p style="text-align: justify;"><strong>उरलेले अन्न चुकीच्या पद्धतीने साठवणे</strong></p>
<p style="text-align: justify;">फ्रिजमध्ये योग्य प्रकारे न ठेवलेले किंवा वारंवार गरम केलेले अन्नही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.</p>
<h3 style="text-align: justify;">फूड पॉइझनिंगची प्रमुख लक्षणे</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">मळमळ आणि उलट्या</li>
<li style="text-align: justify;">अतिसार</li>
<li style="text-align: justify;">पोटदुखी</li>
<li style="text-align: justify;">ताप</li>
<li style="text-align: justify;">अशक्तपणा आणि शरीरात पाण्याची कमतरता</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">फूड पॉइझनिंगपासून बचावासाठी उपाय</h3><span style="text-align: justify;" class="bullet-text"><strong>स्वच्छतेची काळजी घ्या</strong></span><p style="text-align: justify;">अन्न बनवण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा.</p>
<p style="text-align: justify;"><strong>अन्न योग्य प्रकारे शिजवा</strong></p>
<p style="text-align: justify;">कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवा तसेच पूर्णपणे शिजलेले अन्नच खा.</p>
<p style="text-align: justify;"><strong>योग्य साठवणूक करा</strong></p>
<p style="text-align: justify;">उरलेले अन्न शक्य तितक्या लवकर फ्रिजमध्ये ठेवा आणि दीर्घकाळ बाहेर ठेवू नका.</p>
<p style="text-align: justify;"><strong>स्वच्छ पाणी वापरा</strong></p>
<p style="text-align: justify;">पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी नेहमी स्वच्छ व सुरक्षित पाण्याचाच वापर करा.</p>
<p style="text-align: justify;">फूड पॉइझनिंगचा धोका केवळ बाहेरील अन्नापुरता मर्यादित नसून घरच्या अन्नातूनही होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता, योग्य साठवणूक आणि सुरक्षित स्वयंपाकाच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. लक्षणे तीव्र असल्यास किंवा सतत उलट्या-अतिसार होत असल्यास त्वरित <a href="https://www.navarashtra.com/topic/doctor">डॉक्टरांचा</a> सल्ला घ्यावा.</p>
<p><strong>टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.</strong></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो" href="https://www.navarashtra.com/lifestyle/fatty-liver-normal-weight-causes-masld-india-dr-chetan-kalal-1265997.html"> <span class="color-red">Fatty Liver</span>: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>पंढरपूरचा कायापालट होणार! विठ्ठल मंदिर परिसरासाठी तब्बल ३,९९३ कोटींचा मेगा प्लॅन; फडणवीसांची मोठी घोषणा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pandharpur-pilgrimage-site-development-plan-will-implemented-urban-development-department-by-cm-devendra-fadnavis-1266084.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 19:09:12 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 19:09:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T190122.882_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[CM Devendra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Pandharpur Vitthal Rukmini Temple]]></category>
		<category><![CDATA[Warkari Sect]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266084</guid>

					<description><![CDATA[राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या मागणीनुसार भूसंपादनासाठी आवश्यक निधीपैकी त्वरित ३० टक्के निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T190122.882_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pandharpur Pilgrimage Site Development Plan Will Implemented Urban Development Department By Cm Devendra Fadnavis"     /></figure><ul>
<li><em><strong>वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न </strong></em></li>
<li><em><strong>स्थानिकांच्या हिताचे संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य</strong></em></li>
<li><em><strong>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई:</strong> श्रीक्षेत्र पंढरपूरचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, &#8216;श्री <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pandharpur-vitthal-rukmini-temple">विठ्ठल-रुक्मिणी</a></strong></span> मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या&#8217;च्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. हा संपूर्ण विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/cm-devendra-fadnavis">देवेंद्र फडणवीस</a></strong></span> यांनी दिली. तसेच वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिकांच्या हिताचे संरक्षण, पुनर्वसन आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.</span><p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सादर केलेल्या &#8216;श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या&#8217;स राज्यस्तरीय शिखर समितीच्या मान्यतेनंतर १८ जून २०२६ रोजी शासनाने ३,९९३.९० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा आराखडा पंढरपूरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी आराखड्यात वारकऱ्यांसाठी समग्र सोयीसुविधा विकसित करण्यासाठी २८८.६६ कोटी, पुरातन मंदिरे व मठांचे जतन आणि संवर्धनासाठी ३६ कोटी तसेच मंदिर परिसरात भव्य कॉरिडॉर उभारण्यासाठी २५४.६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व कामांवर मिळून पंढरपूर कॉरिडॉरसाठी ५७९.२७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.</p>
<blockquote class="twitter-tweet" data-width="500" data-dnt="true">
<p lang="mr" dir="ltr">श्रद्धा, सुविधा आणि विकासाचा संगम &#8211; श्रीक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा ऐतिहासिक संकल्प!</p>
<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली.</p>
<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीक्षेत्र… <a href="https://t.co/0hrq16zmys">pic.twitter.com/0hrq16zmys</a></p>
<p>&mdash; CMO Maharashtra (@CMOMaharashtra) <a href="https://x.com/CMOMaharashtra/status/2071585192192688243">June 29, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>याशिवाय नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास, चंद्रभागा नदी घाटांचे सुशोभीकरण, आधुनिक वाहनतळ आणि व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, शहराला जोडणारे रस्ते व पूल आणि पालखी तळांचा विकास अशा विविध कामांसाठी एकूण १,३८७.९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.</p>
<p>आराखड्यात बाधित नागरिकांच्या हितालाही सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. भूसंपादन, पुनर्वसन आणि बाधित इमारतींच्या मोबदल्यासाठी तब्बल २,०२६.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विकासासोबत सामाजिक न्यायाचाही समतोल साधण्यात येणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/palkhi-yatra-temple-preparations-dehu-alandi-sant-bhoomi-demand-pune-wari-ashadhi-ekadashi-pilgrimage-news-1256854.html">पालखी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये तयारी वेगात; देहू-आळंदी पंचक्रोशीला ‘संतभूमी’चा दर्जा देण्याची मागणी</a></strong></span></p>
<p>राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या मागणीनुसार भूसंपादनासाठी आवश्यक निधीपैकी त्वरित ३० टक्के निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सन २०२६-२७ च्या पावसाळी अधिवेशनात या आराखड्यासाठी ६०० कोटी रुपयांची पुरवणी मागणीद्वारे तरतूद करण्यात आली आहे.</p>
<p>दरम्यान, पंढरपूर नगरपरिषद क्षेत्रातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी नगर विकास विभागाकडे प्रस्तावही सादर केला आहे. त्यामुळे विकासकामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/latest-news/cm-fadnavis-approval-granted-for-nagpur-metro-phase-2-extension-and-the-sea-link-bandra-fort-connector-1263687.html">Development News: नागपूरकरांसाठी गुड न्यूज! फडणवीस सरकारच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय</a></strong></span></p>
<p>मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेला हा महत्त्वाकांक्षी विकास आराखडा पंढरपूरला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्यासोबतच वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुविधायुक्त ठरेल; तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Kalyan Kinnar Mahotsav 2026 : समानता आणि समावेशकतेचा संदेश; कल्याणमध्ये &#8216;किन्नर महोत्सव 2026&#8217;ला उत्स्फूर्त प्रतिसाद</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/thane/kalyan-kinnar-mahotsav-2026-transgender-equality-awareness-news-marathi-1266101.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 19:00:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 19:00:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Kalyan-Kinnar-Mahotsav-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[kalyan]]></category>
		<category><![CDATA[KDMC]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266101</guid>

					<description><![CDATA[कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि किन्नर अस्मिता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे 'किन्नर महोत्सव 2026' उत्साहात पार पडला. तृतीयपंथीय समाजाला सन्मान, समानता आणि समाजात योग्य ओळख मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते, ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Kalyan-Kinnar-Mahotsav-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Kalyan Kinnar Mahotsav 2026 Transgender Equality Awareness News Marathi"     /></figure><p>&nbsp;</p>
<ul>
<li>समानता आणि समावेशकतेचा संदेश</li>
<li>कल्याणमध्ये &#8216;किन्नर महोत्सव 2026&#8217;ला उत्स्फूर्त प्रतिसाद</li>
<li>नागरिकांनीही या सादरीकरणांना उत्स्फूर्त प्रतिसाद</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Kalyan Kinnar Mahotsav 2026 :</strong> तृतीयपंथीय समाजाला मुख्य प्रवाहात सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांच्याविषयी समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा आणि समानतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा या उद्देशाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) आणि किन्नर अस्मिता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे &#8216;किन्नर महोत्सव 2026&#8217; उत्साहात पार पडला.</span><p>या महोत्सवात तृतीयपंथीय समाजातील सदस्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, संगीत आणि कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध सादरीकरणांमधून सामाजिक समावेशकता, समान हक्क, परस्पर सन्मान आणि भेदभावमुक्त समाजाची गरज अधोरेखित करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनीही या सादरीकरणांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/politics/kdmc-mayor-election-shinde-sena-bjp-mns-support-maharashtra-politics-1128707.html"><span class="color-red">KDMC Mayor</span>: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा</a></span></p>
<p>महोत्सवात विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तृतीयपंथीय समाजाच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.</p>
<p>आयोजकांनी सांगितले की, तृतीयपंथीय समाजाला केवळ सहानुभूती नव्हे, तर समान संधी, सन्मान आणि समाजात योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे. अशा महोत्सवांमुळे समाजातील गैरसमज दूर होण्यास मदत होते आणि विविध घटकांमध्ये संवाद वाढतो.</p>
<p>&#8216;किन्नर महोत्सव 2026&#8217; हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून समाजात समावेशकता, समानता आणि मानवी मूल्यांचा प्रसार करणारा एक सामाजिक उपक्रम ठरला. भविष्यातही अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तृतीयपंथीय समाजाच्या सक्षमीकरणासाठी आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/raj-thackeray-speech-balasaheb-centenary-shanmukhananda-hall-kalyan-dombivli-politics-1122158.html"><span class="color-red">Raj Thackeray on KDMC</span>: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मानवाने बनवलेली आणि पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली वस्तू!  जाणून घ्या &#8216;व्हॉयेजर-१&#8217; अंतराळयानाचा थक्क करणारा प्रवास!</title>
		<link>https://www.navarashtra.com/special-coverage/farthest-manmade-object-from-earth-the-voyager-1-spaceship-1266086.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:58:34 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:58:34 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-229_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नवराष्ट्र विशेष]]></category>
		<category><![CDATA[Space]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266086</guid>

					<description><![CDATA[मानवाने तयार केलेली आणि पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली वस्तू म्हणजे नासाचे 'व्हॉयेजर-१' हे अंतराळयान आहे. या यानात परग्रहवासीयांसाठी पृथ्वीची माहिती देणारी एक 'गोल्डन रेकॉर्ड' ठेवण्यात आली आहे. जरी लवकरच याची ऊर्जा संपून पृथ्वीशी संपर्क तुटणार असला, तरी हे यान अनंत काळ अवकाशात प्रवास करत राहील.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-229_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Farthest Manmade Object From Earth The Voyager 1 Spaceship"     /></figure><p>मानवाने विज्ञानाच्या जोरावर अंतराळातील अनेक मोठे टप्पे पार केले आहेत. पृथ्वीभोवती फिरणारे सॅटेलाईट्स, चंद्रावरील ठेवलेले पाऊल आणि मंगळावरील मोहिमा याबद्दल आपण नेहमी ऐकतो. पण तुम्हाला माहित आहे का, की मानवाने तयार केलेली अशी कोणती वस्तू आहे जी सध्या पृथ्वीपासून सर्वात जास्त दूर अंतरावर आहे"https://www.navarashtra.com/topic/nasa">नासा</a>&#8216; ने लॉंच केलेले &#8216;व्हॉयेजर-१&#8217; हे अंतराळयान होय.</p>
<p><strong>मोहिमेची सुरुवात आणि प्रवास</strong></p>
<p>&#8216;व्हॉयेजर-१&#8217; हे अंतराळयान ५ सप्टेंबर १९७७ रोजी अवकाशात सोडण्यात आले होते. सुरुवातीला गुरु आणि शनी या ग्रहांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. हे काम चोख बजावल्यानंतर या यानाने आपला प्रवास पुढेच चालू ठेवला. आज जवळपास ४९ वर्षांनंतरही हे यान अवकाशात सतत पुढे जात आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/world/international-space-station-iss-retirement-2030-nasa-spacex-deorbit-plan-1251315.html"><span class="color-red">International Space Station </span>: अंतराळातील एका सुवर्णयुगाचा अंत! वाचा 450 टनांचे ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ का नष्ट करतंय NASA?</a></p>
<p>सध्या व्हॉयेजर-१ आपल्या पृथ्वीपासून अंदाजे २५ अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त दूर गेले आहे. शास्त्रज्ञांच्या भाषेत सांगायचे तर, हे यान १६५ पेक्षा जास्त खगोलशास्त्रीय एकक अंतरावर आहे. (१ म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांमधील अंतर).</p>
<p><strong>आंतरतारकीय अवकाशात प्रवेश</strong><strong> ( Interstellar Space)</strong></p>
<p>वर्ष २०१२ मध्ये &#8216;व्हॉयेजर-&#8216; ने एक नवा इतिहास रचला. आपल्या सूर्याचा प्रभाव ज्या क्षेत्रापर्यंत राहतो, त्याला &#8216;हेलिओस्फिअर&#8217; म्हणतात. हे यान हेलिओस्फिअर ओलांडून &#8216;आंतरतारकीय अवकाश&#8217; म्हणजेच दोन ताऱ्यांमधील मोकळ्या जागेत प्रवेश करणारे पहिले मानवनिर्मित वाहन ठरले. सध्या ते ताशी तब्बल ६१,००० किलोमीटर या अवाढव्य वेगाने विश्वाच्या अनंत अंधारात प्रवास करत आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/world/nasa-swift-boost-mission-robotic-arm-rescue-falling-satellite-catalyst-space-link-hubble-1265665.html"><span class="color-red">NASA Swift Boost Mission</span>: नासा पहिल्यांदाच वाचवणार पडणारा उपग्रह; यशस्वी होईल का 282 कोटी रुपयांची बचाव मोहीम?</a></p>
<p><strong><a href="https://www.navarashtra.com/topic/earth">पृथ्वी</a>शी संपर्क आणि </strong><strong>&#8216;</strong><strong>गोल्डन रेकॉर्ड</strong><strong>&#8216;</strong></p>
<p>एवढ्या दूर असूनही व्हॉयेजर-१ अजूनही पृथ्वीवरील नासाच्या &#8216;डीप स्पेस नेटवर्क&#8217;शी संपर्क साधून डेटा पाठवत आहे. तिथून प्रकाश वेगाने निघालेला रेडिओ संदेश पृथ्वीपर्यंत पोहोचायला २२ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. या यानामध्ये एक &#8216;गोल्डन रेकॉर्ड&#8217; (तांब्याची सोन्याचा मुलामा दिलेली तबकडी) ठेवण्यात आली आहे. जर भविष्यात कधी परग्रहवासीयांना हे यान सापडले, तर त्यांना मानवी संस्कृतीची माहिती मिळावी म्हणून त्यात पृथ्वीवरील विविध भाषांमधील शुभेच्छा संदेश, निसर्गाचे आवाज आणि संगीत रेकॉर्ड केलेले आहे.</p>
<p>व्हॉयेजर- ची ऊर्जा आता हळूहळू संपत चालली असून, पुढील काही वर्षांत त्याचा पृथ्वीशी असलेला संपर्क कायमचा तुटण्याची शक्यता आहे. मात्र, संपर्क तुटल्यानंतरही मानवाच्या कुतूहलाचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेले हे यान अनंत काळ विश्वाच्या प्रवासावर चालतच राहील.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>अरे देवा! चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं &#8216;निंबुडा-निंबुडा&#8217; गाणं; शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/aishwarya-rais-nimbuda-nimbuda-song-has-actually-been-printed-in-a-5th-grade-textbook-1266074.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:56:47 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:56:47 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T185239.349_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[Aishwarya Rai]]></category>
		<category><![CDATA[Bollywood]]></category>
		<category><![CDATA[School]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266074</guid>

					<description><![CDATA[इयत्ता ५ वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात बॉलिवूडमधील एका अतिशय लोकप्रिय गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हम दिल दे चुके सनम' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'निंबूडा निंबूडा' हे प्रसिद्ध गाणे आता मुलांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T185239.349_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Aishwarya Rais Nimbuda Nimbuda Song Has Actually Been Printed In A 5th Grade Textbook"     /></figure><ul>
<li>अरे देवा!</li>
<li>चक्क ५ वीच्या पुस्तकात छापलं ऐश्वर्या रायचं &#8216;निंबुडा-निंबुडा&#8217; गाणं</li>
<li>शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची जोरदार चर्चा</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Aishwarya Rai Nimbooda Song in School Textbook:</strong> शाळेतील पाठ्यपुस्तकांबाबत नवनवीन वाद अनेकदा समोर येत असतात दरम्यान, ओडिशामधील एका अलीकडील घटनेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. राज्यातील शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इयत्ता ५ वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात बॉलिवूडमधील एका अतिशय लोकप्रिय गाण्याचा समावेश करण्यात आला आहे. सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांची मुख्य भूमिका असलेल्या &#8216;हम दिल दे चुके सनम&#8217; या ब्लॉकबस्टर चित्रपटातील &#8216;निंबूडा निंबूडा&#8217; हे प्रसिद्ध गाणे आता मुलांच्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहे. या प्रकारामुळे एक वाद निर्माण झाला आहे.</span><h3>सोशल मीडियावर जोरदार टीका</h3>
<p>लहान मुलांसाठीच्या पुस्तकांमध्ये कविता किंवा शैक्षणिक मजकुराऐवजी अशा प्रकारची चित्रपटसृष्टीतील गाणी का समाविष्ट केली जात आहेत, असा प्रश्न उपस्थित करत लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर शिक्षण विभाग आणि हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्यांवर जोरदार टीका होत आहे. त्याच वेळी, काहींचे असे मत आहे की शिक्षण पद्धतीत अशा प्रकारे &#8216;बॉलिवूडचा तडका&#8217; देणे मुलांच्या मानसिक विकासासाठी आणि नैतिक मूल्यांसाठी हानिकारक आहे.</p>
<h3>ही अनोखी घटना नेमकी कशी उघडकीस आली?</h3>
<p>ओडिशामधील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांच्या हे निदर्शनास आले. इयत्ता ५ वीच्या वर्कबुकची (सराव पुस्तिकेची) पाने चाळत असताना त्यांना त्यात &#8216;निंबूडा निंबूडा&#8217; या गाण्याचे बोल छापलेले आढळले. लोकगीते किंवा कवितांऐवजी, या विशिष्ट प्रकरणात त्या व्यावसायिक बॉलिवूड गाण्याचे जसेच्या तसे शब्द दिले होते. आश्चर्यचकित आणि चिंतेत पडलेल्या त्या पालकाने त्या पानाचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="OBC Reservation : ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%" href="https://www.navarashtra.com/india/west-bengal-obc-reservation-amendment-bills-passed-assembly-news-marathi-1266037.html"> <span class="color-red">OBC Reservation </span>: ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%? सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी </a></span></p>
<h3>शिक्षण विभागात खळबळ</h3>
<p>हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर ओडिशा शिक्षण विभागात खळबळ उडाली. प्राथमिक चौकशी आणि वाढत्या वादानंतर, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले आणि सर्व दोष खाजगी प्रकाशकांवर ढकलला. विभागाने स्पष्ट केले की, हे पुस्तक राज्य सरकार किंवा अधिकृत मंडळाने (बोर्ड) निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाचा भाग नाही; तर ते काही निवडक शाळांमध्ये वापरले जाणारे एक पूरक वर्कबुक आहे आणि ते एका खाजगी संस्थेने प्रकाशित केले आहे. प्रशासनाने संबंधित शाळा आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.</p>
<h3>शालेय अभ्यासक्रमासाठी &#8216;बॉलिवूडचा तडका&#8217; योग्य आहे का?</h3>
<p>या घटनेमुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेतील पुस्तकांची फेरतपासणी आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राथमिक शाळेतील मुलांची मने अत्यंत कोवळी आणि सहजपणे प्रभाव पडणारी असतात. या वयात त्यांना नैतिक मूल्ये, थोर व्यक्तींची चरित्रे आणि लोकसंस्कृतीचे घटक शिकवले जावेत. पुस्तके अधिक आकर्षक बनवण्याच्या नावाखाली जर &#8216;निंबुडा निंबुडा&#8217;सारखी चित्रपटातील गाणी त्यात समाविष्ट केली गेली, तर त्याचा मुलांची भाषा आणि विचारप्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Priyank Kharge: प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील ‘त्या’ वक्तव्यप्रकरणी कोर्टाचे समन्स; २१ जुलैपर्यंत मागवलं उत्तर" href="https://www.navarashtra.com/india/trouble-mounts-for-priyank-kharge-court-summons-issued-over-that-comment-against-the-rss-1265965.html"> <span class="color-red">Priyank Kharge</span>: प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील ‘त्या’ वक्तव्यप्रकरणी कोर्टाचे समन्स; २१ जुलैपर्यंत मागवलं उत्तर </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>‘परिवहन’ मोबाईल ॲप आपल्याला कोणकोणत्या सुविधा देते? जाणून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/m-parivahan-app-facilities-provided-auto-sector-1266068.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:42:57 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:42:57 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-228_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[cars]]></category>
		<category><![CDATA[RTO]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266068</guid>

					<description><![CDATA['परिवहन ॲप' वाहनचालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याद्वारे प्रवासात असताना जवळील आरटीओ ऑफिस, प्रदूषण नियंत्रण केंद्र शोधणे आणि आपत्कालीन परिस्थितीत थेट मदत मिळवणे सोपे होते. हे ॲप वेळेची बचत करते, कागदपत्रे हरवण्याची भीती दूर करते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-228_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="M Parivahan App Facilities Provided Auto Sector"     /></figure><p data-path-to-node="1">डिजिटलायझेशनच्या या युगात भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) वाहनचालकांच्या सुविधेसाठी <b data-path-to-node="1" data-index-in-node="113">mParivahan (एम-परिवहन)</b> हे अत्यंत उपयुक्त मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे.<a href="https://www.navarashtra.com/topic/rto"> प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO)</a> फेऱ्या मारण्यापासून नागरिकांची सुटका करणे आणि सर्व सेवा एकाच छताखाली डिजिटल स्वरूपात देणे, हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यास कागदपत्रे दाखवण्यापासून ते गाड्यांची माहिती मिळवण्यापर्यंत हे ॲप सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.</p>
<p data-path-to-node="2">या ॲपद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सुविधा खालीलप्रमाणे आहेत:</p>
<h4 data-path-to-node="3">१. डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक</h4>
<p data-path-to-node="4">mParivahan ॲपची सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे यात तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाड्यांचे नोंदणी प्रमाणपत्र  <a href="https://www.navarashtra.com/topic/digital">डिजिटल</a> स्वरूपात सुरक्षित ठेवू शकता. हे &#8216;व्हर्च्युअल डॉक्युमेंट्स&#8217; मूळ कागदपत्रांइतकेच कायदेशीररित्या वैध आहेत. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला खिशात किंवा गाडीत कागदपत्रे बाळगण्याची गरज उरत नाही.</p>
<p data-path-to-node="4"><a href="https://www.navarashtra.com/automobile/hsrp-number-plate-deadline-maharashtra-rto-rules-july-1-action-marathi-news-1265807.html"><span class="color-red">HSRP Number Plate </span>: वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद</a></p>
<h4 data-path-to-node="5">२. गाडीच्या मालकाची आणि वाहनाची माहिती</h4>
<p data-path-to-node="6">या ॲपमध्ये कोणत्याही गाडीचा नंबर टाकून तुम्ही त्या वाहनाची संपूर्ण माहिती सेकंदात मिळवू शकता. यामध्ये गाडीच्या मालकाचे नाव, वाहन नोंदणीची तारीख, फिटनेस प्रमाणपत्र, विम्याची  मुदत आणि पीयूसी  कधीपर्यंत वैध आहे, हे घरबसल्या समजते. जुनी किंवा सेकंड हँड गाडी खरेदी करताना ही सुविधा फसवणूक टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.</p>
<h4 data-path-to-node="7">३. ई-चलन स्टेटस आणि पेमेंट</h4>
<p data-path-to-node="8">तुमच्या गाडीवर ट्रॅफिक पोलिसांचे काही चलन किंवा दंड प्रलंबित आहे का? हे तुम्ही ॲपमध्ये गाडीचा नंबर किंवा लायसन्स नंबर टाकून तपासू शकता. एवढेच नव्हे, तर प्रलंबित असलेला दंड तुम्ही या ॲपवरूनच ऑनलाईन पद्धतीने सुरक्षितपणे भरू शकता.</p>
<h4 data-path-to-node="9">४. आरटीओ (RTO) सेवा आणि मॉक टेस्ट</h4>
<p data-path-to-node="10">ॲपच्या माध्यमातून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण , पत्ता बदलणे किंवा डुप्लिकेट लायसन्ससाठी अर्ज करू शकता. तसेच, ज्यांना नवीन &#8216;लर्निंग लायसन्स&#8217; काढायचे आहे, त्यांच्यासाठी आरटीओ परीक्षेचा सराव करण्यासाठी &#8216;मॉक टेस्ट&#8217; ची सुविधाही यात उपलब्ध आहे.</p>
<p data-path-to-node="10"><a href="https://www.navarashtra.com/automobile/black-tinted-glass-rto-rules-regulations-auto-news-marathi-1259132.html">गाडीला काळी फिल्म लावण्याबाबत कायदेशीर नियम काय आहेत? जाणून घ्या आरटीओ आणि सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय</a></p>
<h4 data-path-to-node="11">५. जवळच्या सुविधांचा शोध आणि आपत्कालीन मदत</h4>
<p data-path-to-node="12">प्रवासात असताना तुमच्या जवळील आरटीओ ऑफिस किंवा प्रदूषण नियंत्रण केंद्र  कुठे आहे, याचा शोध तुम्ही ॲपमधील लोकेशन मॅपद्वारे घेऊ शकता. याशिवाय, अपघाताच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत थेट मदतीसाठी ॲपमध्ये इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर्स देखील देण्यात आले आहेत.</p>
<p data-path-to-node="12">परिवहनॲप हे प्रत्येक वाहनचालकाच्या मोबाईलमध्ये असणे गरजेचे आहे. यामुळे वेळेची बचत तर होतेच, शिवाय कागदपत्रे हरवण्याची भीतीही राहत नाही. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि कागदविरहित  कारभाराला प्रोत्साहन देण्यासाठी हे ॲप भारताच्या परिवहन क्षेत्रातील एक मोठे आणि यशस्वी पाऊल ठरले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कॅल्शियमच्या कमतरतेने त्रस्त आहात? सप्लिमेंट्स नकोत! रोज खा &#8216;हा&#8217; एक सुपरफूड; हाडे होतील मजबूत</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/makhana-benefits-calcium-deficiency-rich-food-for-strong-bones-for-1266061.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:40:43 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:40:43 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/makhana_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[Dry Fruits Benefits]]></category>
		<category><![CDATA[health care news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266061</guid>

					<description><![CDATA[Makhana For Calcium Deficiency:  हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी अनेकजण कॅल्शियम सप्लिमेंट्सचा आधार घेतात, मात्र तज्ज्ञांच्या मते संतुलित आहारातूनही ही गरज पूर्ण होऊ शकते. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेला मखाना हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम नैसर्गिक पर्याय मानला जातो.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/makhana_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Makhana Benefits Calcium Deficiency Rich Food For Strong Bones For"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>कॅल्शियमच्या कमतरतेने त्रस्त आहात?&#8217;</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>रोज खा &#8216;हा&#8217; एक सुपरफूड</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>हाडे होतील मजबूत</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
आजच्या धावपळीच्या <a href="https://www.navarashtra.com/topic/lifestyle-news">जीवनशैलीमुळे</a> आणि चुकीच्या आहारामुळे कमी वयातही हाडे व सांधे दुखण्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. या समस्यांमागील प्रमुख कारणांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डीची कमतरता मानली जाते. अनेकजण अशावेळी थेट कॅल्शियमच्या गोळ्या किंवा सप्लिमेंट्स घेण्यास सुरुवात करतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते डॉक्टरांचा सल्ला न घेता सप्लिमेंट्स घेणे योग्य नाही. संतुलित आहारातूनही शरीराची कॅल्शियमची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण होऊ शकते. यासाठी मखाना हा पौष्टिक आणि नैसर्गिक पर्याय मानला जातो.</span><p><a title="Dizziness Causes: वारंवार चक्कर येतेय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/frequent-dizziness-causes-symptoms-low-blood-pressure-anemia-vertigo-marathi-1264825.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Dizziness Causes</span>: वारंवार चक्कर येतेय? दुर्लक्ष करू नका; असू शकतात ‘हे’ गंभीर आजार</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">मखाना का आहे कॅल्शियमचा उत्तम स्रोत?</h3>
<p style="text-align: justify;">मखानामध्ये कॅल्शियमसोबतच मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व पोषक घटक हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी मखाना फायदेशीर स्नॅक ठरू शकतो.</p>
<h3 style="text-align: justify;">हाडे मजबूत ठेवण्यास मदत</h3>
<p style="text-align: justify;">मखान्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतात. दूध किंवा दह्यासोबत मखान्याचे सेवन केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.</p>
<h3 style="text-align: justify;">वजन नियंत्रणासाठी उपयुक्त</h3>
<p style="text-align: justify;">मखान्यात फायबर आणि प्रथिने असल्यामुळे पोट अधिक वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणास मदत मिळते.</p>
<h3 style="text-align: justify;">मधुमेहींसाठीही चांगला पर्याय</h3>
<p style="text-align: justify;">मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. त्यामुळे मर्यादित प्रमाणात तो <a href="https://www.navarashtra.com/topic/diabetics">मधुमेहींसाठीही</a> उपयुक्त स्नॅक ठरू शकतो.</p>
<h3 style="text-align: justify;">हृदय आणि स्नायूंच्या आरोग्यास लाभदायी</h3>
<p style="text-align: justify;">मखान्यातील खनिजे हृदयाच्या आरोग्याला आधार देतात तसेच स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठीही उपयुक्त ठरतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.</p>
<h3 style="text-align: justify;">फक्त मखाना खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भरून निघते का?</h3>
<p style="text-align: justify;">तज्ज्ञांच्या मते, गंभीर कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेवर केवळ मखाना हा उपाय नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला, आवश्यक तपासण्या आणि योग्य उपचार गरजेचे असतात. तसेच दररोज काही वेळ सूर्यप्रकाशात राहणे आणि संतुलित आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.</p>
<p style="text-align: justify;">मखाना हा पौष्टिक, हलका आणि आरोग्यदायी स्नॅक असून हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र, तो संतुलित आहाराचा एक भाग म्हणूनच खावा. कोणत्याही पोषणतत्त्वाची गंभीर कमतरता असल्यास स्वतःहून औषधे किंवा सप्लिमेंट्स घेण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे हा सर्वात सुरक्षित आणि योग्य पर्याय आहे.</p>
<p><strong>टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या</strong></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Quitting Tea Benefits: महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात" href="https://www.navarashtra.com/lifestyle/stop-drinking-tea-for-one-month-benefits-side-effects-caffeine-withdrawal-1264813.html"> <span class="color-red">Quitting Tea Benefits</span>: महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय&#8230;’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/sudhir-mungantiwar-slams-government-over-tet-paper-leak-maharashtra-1266059.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:36:07 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:36:07 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2024/12/pune-leader-18_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[dada bhuse]]></category>
		<category><![CDATA[Sudhir Mungantiwar]]></category>
		<category><![CDATA[TET Exam]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266059</guid>

					<description><![CDATA[TET पेपरफुटी प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच सुनावले. "आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय," असे म्हणत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2024/12/pune-leader-18_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sudhir Mungantiwar Slams Government Over Tet Paper Leak Maharashtra"   /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph">महाराष्ट्रातील <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/search">TET पेपरफुटी प्रकरण</a> </span>विधानसभेत चांगलेच गाजले. शालेय शिक्षणमंत्री <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/search">दादा भुसे</a> </span>यांनी या प्रकरणावर निवेदन सादर केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/search">सुधीर मुनगंटीवार</a> </span>यांनी आपल्या सरकारलाच घरचा आहेर दिला. परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटी उघडकीस आली असती तर राज्यभर मोठा गोंधळ उडाला असता, असे सांगत त्यांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">सभागृहात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रश्नपत्रिका छपाईसाठी महाराष्ट्राबाहेरील राज्यांची निवड करण्याऐवजी त्या राज्यातच छापल्या पाहिजेत. पैसे महाराष्ट्रात ठेवले जातात आणि प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या जातात, ही पद्धत बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, &#8220;त्या पोलीस निरीक्षकाने वेळीच कारवाई केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटी समोर आली असती तर आधीच सरकारवर नाराज असलेल्या तरुणांचा संताप आणखी वाढला असता.&#8221;</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2"><strong>मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा</strong></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री असलेल्या मुनगंटीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यांच्या विधानाकडे त्यामुळे अधिक लक्ष वेधले जात आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र" href="https://www.navarashtra.com/politics/harshvardhan-sapkal-slams-bjp-over-farm-loan-waiver-712-kora-demand-1266027.html"><strong> ‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">TET पेपरफुटी प्रकरणात तीन आरोपी अटकेत</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पेपर विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत TET परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली असून राजू प्रयाग शाम आणि अन्य दोघांविरुद्ध भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">हरियाणा, बिहार आणि दिल्लीत तपास</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून हरियाणा, बिहार आणि दिल्ली येथे तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात मकोका लावण्याबाबतही तपास सुरू असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा" href="https://www.navarashtra.com/politics/jay-pawar-on-finance-ministry-devendra-fadnavis-ncp-1265971.html"><strong> ‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन करण्याची तयारी</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, पुन्हा होणाऱ्या TET परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच भविष्यात परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार असून, पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा सरकारचा विचार आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>BPCL Mega Deal: बीपीसीएलचा मोठा निर्णय; रस्ते बांधणीच्या आधुनिक डांबर निर्मितीसाठी शेल आणि टिकी टारसह भागीदारी</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/major-decision-by-bpcl-partnership-with-shell-and-tiki-tar-for-the-production-of-modern-bitumen-for-road-construction-1266028.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:30:38 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:30:38 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T175258.302_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[BPCL]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266028</guid>

					<description><![CDATA[भारत पेट्रोलियमने (BPCL) शेल गॅस आणि टिकी टारसोबत मोठ्या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. 'भारतमला परियोजना' आणि देशातील रस्ते विकासासाठी उच्च दर्जाच्या मूल्यवर्धित बिटुमेन (VAB) उत्पादनांचा पुरवठा याद्वारे केला जाईल.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T175258.302_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Major Decision By Bpcl Partnership With Shell And Tiki Tar For The Production Of Modern Bitumen For Road Construction"     /></figure><ul>
<li>बीपीसीएलचा मोठा निर्णय</li>
<li>रस्ते बांधणीच्या आधुनिक डांबर निर्मितीसाठी शेल आणि टिकी टारसह भागीदारी</li>
<li>वाचा संपूर्ण बातमी</li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई, २९ जून २०२६:</strong> भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (BPCL) आज एका संयुक्त उपक्रम आणि शेअर सबस्क्रिप्शन करारावर स्वाक्षरी केली आहे. याद्वारे त्यांनी &#8216;टिकी टार अँड शेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड&#8217; सह (TTSIPL) धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारी अंतर्गत, बीपीसीएल हे त्यांचे भागीदार &#8216;शेल गॅस बी.व्ही.&#8217; (Shell Gas B.V.) आणि &#8216;टिकी टार इंडस्ट्रीज (बडोदा) लिमिटेड&#8217; (Tiki Tar Industries (Baroda) Limited) यांच्यासह एकत्र काम करणार आहे. २०१९ पासून TTSIPL ही कंपनी भारतातील रस्ते आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मूल्यवर्धित बिटुमेन उत्पादने विकसित करते. &#8216;भारतमला परियोजना&#8217; सारख्या शासनाच्या उपक्रमांमुळे भारताचे पायाभूत सुविधा आणि रस्ते बांधणी क्षेत्र वेगाने वाढत आहे. या धोरणात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातून, या क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी बीपीसीएल (BPCL) सज्ज झाले आहे. हा संयुक्त उपक्रम पॉलिमर मॉडिफाइड बिटुमेन (PMB), क्रंब रबर मॉडिफाइड बिटुमेन (CRMB) आणि बिटुमेन इमल्शनसह मूल्यवर्धित बिटुमेनचे (VAB) उत्पादन, विपणन आणि विक्रीवर लक्ष केंद्रित करेल.</span><p>उत्तम टिकाऊपणा आणि तापमानातील स्थिरतेमुळे राष्ट्रीय महामार्ग आणि विमानतळांच्या धावपट्ट्यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये या विशेष उत्पादनांची मागणी वेगाने वाढत आहे. हा उपक्रम भारताच्या रस्ते बांधणी क्षेत्रात कार्बन उत्सर्जन कमी करण्याबरोबरच (Decarbonisation) कचरा पुनर्वापराला (Waste Circularity) चालना देणारे पर्यावरणपूरक उपाययोजना अमलात आणणार आहे. हा त्रिपक्षीय करार व्यवसाय वाढवण्यासाठी तिन्ही कंपन्यांच्या पूरक क्षमता एकत्र आणत असून, नवीन मालकी रचनेनुसार या उपक्रमाचे &#8216;रिब्रँडिंग&#8217; (नवीन नामकरण) केले जाईल. या उपक्रमात शेल (Shell) जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षमता पुरवणार आहे, तर टिकी टार (Tiki Tar) आपल्या सहा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्सचे नेटवर्क आणि मजबूत लॉजिस्टिक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.</p>
<p>बीपीसीएल (BPCL) आपल्या व्यापक वितरण क्षेत्राचा वापर करणार आहे. यामुळे या संयुक्त उपक्रमाला मोठी सरकारी कंत्राटे, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रभावीपणे मिळवणे शक्य होईल. या संयुक्त उपक्रमाच्या क्षमतेवर भर देताना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (BPCL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) श्री. संजय खन्ना म्हणाले, &#8220;भारताच्या पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत. याद्वारे अधिक सक्षम आणि उत्तम संपर्क व्यवस्था असलेल्या नव्या भारताची पायाभरणी होत आहे. शेल गॅस बी.व्ही. आणि टिकी टारबरोबरच्या या संयुक्त उपक्रमाद्वारे, आम्ही परफॉर्मन्स बिटुमेन क्षेत्राला बळकट करण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, प्रगत ब्लेंडिंग क्षमता आणि बीपीसीएलचे विस्तृत उत्पादन व वितरण नेटवर्क एकत्र आणत आहोत. आम्ही एकत्र मिळून देशाच्या कानाकोपऱ्यात रस्ते निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहोत. तसेच बीपीसीएलच्या &#8216;एनर्जायझिंग लाइव्ह्ज&#8217; (Energising Lives) या उद्दिष्टाशी बांधील राहत, भारताचे भविष्य घडवणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोलाचे योगदान देऊ.&#8221;</p>
<p>या धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व सांगताना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (BPCL) संचालक (मार्केटिंग) श्री. सुभंकर सेन म्हणाले, &#8221; देशातील रस्ते क्षेत्रात सध्या ऐतिहासिक वाढ पाहायला मिळत असून, अधिक टिकाऊपणा असलेल्या मूल्यवर्धित बिटुमेनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. प्रस्थापित उद्योग आघाडीच्या कंपन्यांसह भागीदारी करून, बीपीसीएल (BPCL) आपली उत्पादने वाढविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलत आहे. यामुळे &#8216;भारतमला परियोजना&#8217; सारख्या मोठ्या सरकारी प्रकल्पांसाठी लागणारे उच्च दर्जाचे डांबर (बिटुमेन) पुरवणे शक्य होईल. आमच्या विस्तृत विक्री नेटवर्कच्या पाठबळामुळे या संयुक्त उपक्रमाला महत्त्वाच्या सरकारी आणि पायाभूत सुविधांचे कंत्राट मिळवणे अधिक सोपे होईल. यामुळे तिन्ही कंपन्यांची सामूहिक प्रगती आणि दीर्घकालीन नफा सुनिश्चित होईल.&#8221;</p>
<p><a title="Paytm New Features: पेटीएमचा नवा धमाका! चहाच्या बिलावरही मिळणार ‘खरं सोनं’; युजर्ससाठी आणली भन्नाट फीचर्स" href="https://www.navarashtra.com/business/paytms-big-new-move-get-real-gold-even-on-tea-bills-exciting-new-features-launched-for-users-1265999.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Paytm New Features</span>: पेटीएमचा नवा धमाका! चहाच्या बिलावरही मिळणार ‘खरं सोनं’; युजर्ससाठी आणली भन्नाट फीचर्स</span> </a></p>
<p>या संयुक्त उपक्रमाच्या संभाव्यतेबद्दल बोलताना TTSIPL चे अध्यक्ष आणि शेल एव्हिएशनचे अध्यक्ष श्री. रमण ओझा पुढे म्हणाले, &#8220;या संयुक्त भागीदारीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून आमची काम करण्याची क्षमता आता आणखी दुप्पट झाली आहे. शेल (Shell) कंपनीचे जगभरातील अनुभव, डांबर (बिटुमेन) क्षेत्रातील नवनवीन शोध आणि टिकी टारची देशातील मोठी उत्पादन क्षमता यांनी एकत्र मिळून २०१९ पासूनच या कामाचा एक भक्कम पाया तयार केला आहे. आता बीपीसीएल (BPCL) धोरणात्मक भागीदार म्हणून सामील झाल्यामुळे आमची भागीदारी केवळ अधिक मजबूत होणार नाही, तर देशातील बिटुमेन (डांबर) क्षेत्राचा कायापालट करणाऱ्या नव्या शक्यताही खुल्या होतील. आम्ही सर्वजण एकत्र मिळून या उद्योगाचे नवे निकष ठरवण्यासाठी, नाविन्यपूर्णतेला गती देण्यासाठी आणि भारताच्या अधिक टिकाऊ व संसाधन-कार्यक्षम रस्ते बांधणीच्या प्रवासाला पाठबळ देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत.&#8221;</p>
<p>टिकी टारचे श्री. राजेंद्र शाह यांनी या संयुक्त उपक्रमाच्या प्रत्यक्ष व्यावसायिक आणि तांत्रिक सज्जतेवर विशेष भर दिला. &#8221; गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून टिकी टार (Tiki Tar) ही भारतातील बांधकाम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काम करणारी एक आघाडीची कंपनी राहिली आहे. मजबूत स्थानिक उत्पादन क्षमता आणि कमी खर्चात उत्पादन करण्याचे आमचे कौशल्य, हेच या संयुक्त उपक्रमातील टिकी टारचे सर्वात मोठे बलस्थान आहे. तलोबा, हलोल, पलवल, मंगलोर, विझाग आणि पिथमपूर येथील आमच्या सहा अत्याधुनिक प्लांट्सच्या माध्यमातून आम्ही या संयुक्त उपक्रमाला तात्काळ आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. बीपीसीएलची बाजारपेठेतील पोहोच आणि शेलच्या तंत्रज्ञानासह, आम्ही व्हीएबी (VAB) बाजारपेठेचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहोत.&#8221;</p>
<p>इंडस्ट्रियल अँड कमर्शियल सोल्यूशनचे बिझनेस हेड श्री. मनोज मेनन म्हणाले, &#8221; ही भागीदारी म्हणजे बीपीसीएलच्या औद्योगिक आणि व्यावसायिक श्रेणीला उच्च कार्यक्षमता असलेल्या मूल्यवर्धित डांबर (बिटुमेन) उत्पादनांसह अधिक बळकट करण्यासाठी उचललेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. शेलचे प्रगत तंत्रज्ञान, टिकी टारचे उत्पादन कौशल्य आणि बीपीसीएलची विस्तृत बाजारपेठेतील पोहोच एकत्र आणून, आम्ही नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ सोल्यूशन्स वितरीत करण्यासाठी सज्ज आहोत. हे सोल्यूशन्स भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या पायाभूत सुविधा क्षेत्राला मदत करतील आणि आमच्या ग्राहकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करतील.&#8221;</p>
<p><a title="Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा" href="https://www.navarashtra.com/business/jan-vishwas-law-relief-for-businesses-and-msme-self-correction-scheme-1265880.html"> <span class="color-red">Jan Vishwas Act </span>: ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-siya-chetan-police-custody-till-july-3-news-marathi-1266060.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:30:35 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:30:35 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Ketan-Agrawal-murder-case_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Ketan Agrawal]]></category>
		<category><![CDATA[police]]></category>
		<category><![CDATA[Pune]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266060</guid>

					<description><![CDATA[पुण्यातील लोहगड परिसरातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी सिया आणि चेतन यांच्या पोलीस कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा शोध पोलीस घेत आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Ketan-Agrawal-murder-case_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ketan Agrawal Murder Case Siya Chetan Police Custody Till July 3 News Marathi"     /></figure><ul>
<li>लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय</li>
<li>सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ</li>
<li>अवघ्या 12 दिवसांत चारवेळा हट्ट</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Ketan Agrawal Murder Case News Marathi :</strong> पुण्यातील लोहगड परिसरातील <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/ketan-agrawal-murder-case">केतन अग्रवाल हत्या प्रकरणात</a></span> कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना देण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत होती. मात्र आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना तपास पूर्ण झाल्याने अधिकच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे म्हटलं आहे. त्यानुसार दोन्ही आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.</span><h3>अवघ्या 12 दिवसांत चारवेळा हट्ट</h3>
<p>केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण आले असून आरोपी सियाचा लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट हा केवळ केतनची हत्या करण्यासाठीच होता, असा खळबळजनक आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केला. अवघ्या 12 दिवसांत तिने चारवेळा लोहगडला जाण्याचा आग्रह धरला होता. कुटुंबीयांनी परवानगी नाकारली तेव्हा तिने मोठा आकांडतांडव करत केतनला त्रास दिला होता, असे अग्रवाल कुटुंबाने पोलीस तक्रारीत म्हटलंय आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agarwal-case-1-crore-taken-for-wedding-shopping-how-was-such-a-large-sum-utilized-1265738.html"><span class="color-red">Ketan Agrawal Case</span>: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?</a></span></p>
<p>पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सियाने लग्नाच्या खरेदीच्या नावाखाली केतनकडून १ कोटी रुपये घेतले होते. तिने ते पैसे खरेदीसाठी वापरले नाहीत, उलट संपूर्ण रक्कम तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिली. ६ जून रोजी केतन आणि सियाला त्यांच्या बाली प्री-वेडिंग ट्रिपसाठी विमानतळावर सोडणाऱ्या वैभव जाधव या कॅब ड्रायव्हरने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, सियाला बालीला जायचे नव्हते. वाटेत, तिचे तिचा भाऊ साहिलसोबत कोणत्यातरी गोष्टीवरून भांडण झाले होते.</p>
<h3>पोलिसांनी आणखी तीन दावे</h3>
<p><strong>कॅफेमध्ये हत्येचा कट:</strong> सिया आणि चेतनने घटनेच्या एक दिवस आधी पुण्यातील लुलनगर येथील एका कॅफेमध्ये हत्येचा कट रचला होता. गुन्ह्यापूर्वी त्यांनी लोहगड किल्ल्याला भेट दिली होती. त्यांनी हत्येसाठी जागा निवडली आणि सराव केला. त्यांनी जिथे सराव केला त्या जागेचा पोलीस आता तपास करत आहेत.</p>
<p><strong>स्कूटरवरून लोहगड किल्ल्यावर पोहोचला:</strong> पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चेतन पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगड किल्ल्यावर स्कूटरवरून पोहोचला. टोल प्लाझावर नोंद होऊ नये म्हणून त्याने गाडीचा वापर केला नाही. स्कूटर जप्त करण्यात आली आहे.</p>
<p><strong>हुडी घालून किल्ल्यावर गेला:</strong> चेतनने हुडी घालून किल्ल्यावर चढाई केली. किल्ल्यावर पोहोचल्यावर त्याने हुडी काढली आणि तो काळ्या टी-शर्टवर राहिला. हत्येनंतर तो पुण्यात परतला.</p>
<p><strong>सियाने चेतनला इशारा :</strong> पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर बसलेल्या सिया गोयलने पाणी पिण्याचे किंवा बुटांची लेस बांधण्याचे नाटक करून चेतन चौधरीला इशारा केला. मागून येणाऱ्या चेतनने केतनला खड्ड्यात ढकलले. पोलिसांचे म्हणणे आहे की, चेतन खाली बसला जेणेकरून तो पडल्यावर सिया त्याला पकडू शकणार नाही. १७ जून रोजी, केतनच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, सिया आणि चेतन पुण्यातील कोंढवा भागातील एका कॅफेमध्ये गेले होते.</p>
<h3>हत्येच्या सहा दिवसांत आरोपींना अटक</h3>
<p>१८ जून रोजी, केतनच्या हत्येच्या सहा दिवसांत, पोलिसांनी आरोपी सिया आणि चेतन यांना अटक केली. तपासादरम्यान, दोन्ही आरोपी एकमेकांना सूत्रधार असल्याचा दावा करत आहेत. पोलिसांनी त्यांची समोरासमोर चौकशीही केली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-case-was-ketan-eliminated-because-he-didnt-want-to-share-a-room-shocking-revelations-during-siyas-interrogation-1265586.html"><span class="color-red">Ketan Agrawal Case</span>: एकाच रूममध्ये राहायचं नव्हतं म्हणून केतनचा काटा? सियाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>IND vs IRE: टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात; जय मुंद्राचे LinkedIn प्रोफाइल चर्चेत</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/jai-moondra-linkedin-profile-viral-open-to-work-india-vs-ireland-1266034.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:19:51 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:19:51 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/jai-moondra-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[ind vs ire]]></category>
		<category><![CDATA[indian cricket team]]></category>
		<category><![CDATA[Ireland Cricket Team]]></category>
		<category><![CDATA[Jai Moondra]]></category>
		<category><![CDATA[Shreyas Iyer]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266034</guid>

					<description><![CDATA[Jai Moondra finding Job Linkedin Profile Viral: आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने भारताविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले, त्यानंतर त्याचे लिंक्डइन प्रोफाइल व्हायरल होत आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/jai-moondra-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Jai Moondra Linkedin Profile Viral Open To Work India Vs Ireland"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>टीम इंडियाला रडवणारा गोलंदाज नोकरीच्या शोधात</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>जय मुंद्राचा LinkedIn प्रोफाइल व्हायरल</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>राजस्थानमध्ये जन्म आयर्लंडकडून पदार्पण</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/indian-cricket-team">भारत</a> आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांची टी- २० मालिका पार पडली. या मालिकेत आयर्लंडने भारताला पराभवाची धूळ चारली. दोन्ही सामन्यात आयर्लंडचा वेगवान गोलंदाजी जय मुंद्राने शानदार गालंदाजी करत भारतीय फंलदाजाचे कंबरडे मोडले. मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या मालिकेत त्याने केवळ दोन सामन्यांत ५ विकेट्स घेतले. जय मुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण त्याच्या गोलंदाजीसाठी नव्हे तर, LinkedInवरील प्रोफाइलमुळे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना सलग दोन चेंडूंवर शून्यावर बाद करणारा वेगवान गोलंदाज सध्या नोकरीच्या शोधात आहे.</span><p><a title="FIFA World Cup 2026: कॅनडाने रचला इतिहास! पहिला नॉकआउट सामना जिंकत साउथ आफ्रिकाला केले बाहेर" href="https://www.navarashtra.com/sports/fifa-world-cup-2026-canada-beat-south-africa-knockout-round-32-advances-1265977.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">FIFA World Cup 2026</span>: कॅनडाने रचला इतिहास! पहिला नॉकआउट सामना जिंकत साउथ आफ्रिकाला केले बाहेर</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">लिंक्डइनवर प्रोफाइल व्हायरल</h3>
<p style="text-align: justify;">या वेगवान गोलंदाजाने धारदार स्विंग आणि अचूक लाइन-लेंथवर गोलंदाजी करत जगातील सर्वोत्कृष्ट भारतीय फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतीय फलंदाजीची फळी उद्ध्वस्त करणारा हा जादूगार गोलंदाज सध्या मैदानाबाहेर नोकरीच्या शोधात आहे. जय मुंद्रा लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोकरीच्या संधी शोधत असून, त्याच्या प्रोफाइलवर &#8216;#OpenToWork&#8217; असा बॅज दिसत आहे. त्यामुळे त्याचा हा प्रोफाइल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">राजस्थानमध्ये जन्म आयर्लंडकडून पदार्पण</h3>
<p style="text-align: justify;">भारतातील राजस्थानचे जन्मलेला जय मुंद्रा, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी २०२१ मध्ये आयर्लंडला गेला. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आयरिश क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करूनही, त्यांच्याकडे अजूनही भारतीय पासपोर्ट आहे. २०२२ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर लगेचच, त्यांनी इंटेल या टेक कंपनीमध्ये प्रॉडक्ट डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून काम सुरू केले. मात्र, त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी जून २०२५ मध्ये इंटेल सोडले आणि तेव्हापासून ते इतर कोणत्याही कंपनीशी संबंधित नाहीत.</p>
<h3 style="text-align: justify;">भारताविरुद्धच्या मालिकेतील सर्वात मोठा नायक</h3>
<p style="text-align: justify;">भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत जय मुंद्राने उत्कृष्ट गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतले. दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना बाद करून त्याने <a href="https://www.navarashtra.com/topic/ireland">आयर्लंडच्या</a> विजयाचा पाया रचला. संपूर्ण मालिकेत केलेल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal" href="https://www.navarashtra.com/sports/indian-army-lakshay-and-ujjwal-won-gold-medal-in-world-rowing-cup-2026-india-rowers-lucerne-1265912.html"> अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/wai-menavali-nehar-odha-bridge-defective-construction-dangerous-for-commuters-1266043.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:17:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:17:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T181241.353_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Satara News]]></category>
		<category><![CDATA[Wai]]></category>
		<category><![CDATA[Wai News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266043</guid>

					<description><![CDATA[वाई तालुक्यातील मेणवली येथील नेहर ओढ्यावरील नवीन पूल पहिल्याच पावसात वादात सापडला आहे. निकृष्ट बांधकाम आणि चुकीच्या उंचीमुळे रस्ता जलमय झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T181241.353_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Wai Menavali Nehar Odha Bridge Defective Construction Dangerous For Commuters"     /></figure><ul>
<li>मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे</li>
<li>पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी</li>
<li>अपघातांचा धोका वाढला!</li>
</ul><span class="bullet-text"><strong>वाई: </strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/wai-news">वाई तालुक्याच्या</a></span> पश्चिम भागाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील मेणवली येथील नेहर ओढ्यावर उभारण्यात आलेला पूल पहिल्याच पावसात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुलाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, रस्त्याची चुकीची उंची, पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक गटारींचा अभाव आणि अपुऱ्या नियोजनामुळे ओढ्याचे पाणी थेट रस्त्यावर येत असून वाहनचालकांसह नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.</span><p>स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूल बांधताना रस्त्याची उंची योग्य प्रमाणात ठेवण्यात आली नाही. त्यामुळे पुलालगतचा रस्ता खड्ड्यासारखा खोलगट झाला असून पावसाचे पाणी तेथे मोठ्या प्रमाणात साचत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या गटारी (साऱ्या) व्यवस्थित बांधण्यात आल्या नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.</p>
<p>परिणामी रस्ता जलमय होत असून वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या मार्गावर तीव्र वळण असल्याने समोरून येणारी वाहने आधीच दिसत नाहीत. त्यातच पुलालगत वाढलेल्या झाडांमुळे दृष्टीक्षेप आणखी कमी झाला आहे. अशा परिस्थितीत अचानक रस्त्यावर पाणी आल्यास वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/wai-mahabaleshwar-highway-potholes-traffic-police-gorakhnath-dabhade-repairs-road-1265789.html"><span class="color-red">Wai News</span>: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा</a></span></p>
<p>विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. या परिसरात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले असून काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीदेखील संबंधित यंत्रणेने या धोकादायक ठिकाणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.</p>
<p>पूर्वी या ठिकाणी कमी उंचीचा पूल असल्याने पावसाळ्यात ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत असे आणि पश्चिम भागातील गावांचा संपर्क काही काळ विस्कळीत होत असे. ही समस्या कायमची दूर व्हावी म्हणून नवीन पूल उभारण्यात आला. मात्र पुलाची उंची वाढवली असली तरी रस्त्याचे योग्य लेव्हलिंग, पाण्याचा निचरा, संरक्षण भिंती आणि बाजूंची मजबुतीकरणाची कामे दर्जेदार पद्धतीने न झाल्याने आजही नागरिकांना त्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.</p>
<p>आगामी काळात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता या मार्गावरील वाहतुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून रस्त्याची उंची दुरुस्त करणे, पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य गटारी बांधणे, रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत उभारणे, खचलेले भाग दुरुस्त करणे, झाडांची छाटणी करणे आणि इशारा फलक लावणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/wai-main-road-waterlogging-closed-drain-project-failure-1265391.html"><span class="color-red">Satara News </span>: वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>IND Vs IRE: कॅप्टन फ्लॉप, स्टार खेळाडू सपशेल अपयशी! &#8216;या&#8217; खेळाडूंवर फुटले पराभवाचे खापर</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/shreyas-iyer-tilak-verma-axar-patel-ishan-kishan-team-india-lost-t20-series-against-ireland-1266006.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:16:56 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:16:56 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T174738.283_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[ind vs ire]]></category>
		<category><![CDATA[indian cricket team]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266006</guid>

					<description><![CDATA[भारताचे अनेक फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले, श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचा कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच सिरिज खेळवण्यात आली होती.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T174738.283_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shreyas Iyer Tilak Verma Axar Patel Ishan Kishan Team India Lost T20 Series Against Ireland"     /></figure><ul>
<li><em><strong>आयर्लंडचा भारतावर 2-0 ने विजय </strong></em></li>
<li><em><strong>भारताचे 5 खेळाडू ठरले पराभवाला जबाबदार</strong></em></li>
<li><em><strong>कर्णधार श्रेयस अय्यर ठरला अपयशी </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>India Vs Ireland: <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/indian-cricket-team">भारत</a> </span></strong>विरुद्ध आयर्लंड यांच्यात नुकतीच 2 सामन्यांची टी 20 सिरिज खेळवण्यात आली. या सिरिजमध्ये आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. भारताचे अनेक फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले, <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/shreyas-iyer">श्रेयस अय्यर</a> </strong></span>भारतीय टी 20 संघाचा कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच सिरिज खेळवण्यात आली होती. मात्र या सिरिजमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. या सिरिजमध्ये कोणते खेळाडू अपयशी ठरले ते जाणून घेऊयात.</span><p><strong>1. श्रेयस अय्यर:</strong> भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. टी 20 संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपविण्यात आले आहे. आयर्लंडविरुद्ध त्यांची फलंदाजी आणि नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहे. पहिल्या सामन्यात त्याने 3 तर दुसऱ्या सामन्यात त्याने 10 रन्सची खेळी केली. त्यामुळे फलंदाजीत श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करू शकला नाही.</p>
<p><strong>2. इशान किशन: </strong>आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा इशान किशन आयर्लंडविरुद्ध चमकू शकला नाही. पहिल्या सामन्यात त्याने केवळ 1 रन केले. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 12 रन्स केल्या. दुसऱ्या सामन्यात तो विचित्र पद्धतीने रन आउट झाला.</p>
<p><strong>3. अक्षर पटेल: </strong>अक्षर पटेल टी 20 फॉर्मटमधील एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र आयर्लंड दौऱ्यात त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला मिळाला नाही. पहिल्या सामन्यात टीएन 14 तर दुसऱ्या सामन्यात त्याने 15 रन्सची खेळी केली. फलंदाजीत देखील तो चांगली कामगिरी करू शकला नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/ireland-cricket-team-head-coach-heinrich-malan-resign-after-win-t20-series-against-india-1265958.html">क्रिकेट जगतात खळबळ! Ireland ने भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा</a></strong></span></p>
<p><strong>4. तिलक वर्मा: </strong>तिलक वर्मा हा भारतीय टी 20 संघाचा उपकर्णधार आहे. मात्र तो देखील दोन्ही सामन्यांमध्ये फारशी चांगली खेळी करू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने 55 रन्सची खेळी केली. मात्र त्यासाठी त्याला 46 बॉल्सची मदत घ्यावी लागली.</p>
<p><strong>भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा<br />
</strong></p>
<p>आयर्लंडच्या संघाने भारताविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकली आहे. त्यानंतर आयर्लंडचे हेड कोच हेनरीक मलान यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरी विल्सन यांना आयर्लंडचे नवे हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बेलफास्ट येथे खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आयर्लंडने भारताचा पराभव केला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/icc-t20-rankings-team-india-rating-drop-india-vs-ireland-england-series-1265836.html">IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात</a></strong></span></p>
<p>45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात आयर्लंड संघाने चांगली कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वात  आयर्लंड संघाने 2022, 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश नक्की केला होता. 2022 मध्ये आयर्लंडने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला देखील पराभूत केले होते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>OBC Reservation : ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%? सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/west-bengal-obc-reservation-amendment-bills-passed-assembly-news-marathi-1266037.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:59:14 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:59:14 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/OBC-Reservation_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[Mamata Banerjee]]></category>
		<category><![CDATA[OBC Reservation]]></category>
		<category><![CDATA[West bengal]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266037</guid>

					<description><![CDATA[पश्चिम बंगाल विधानसभेने ओबीसी आरक्षणाशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण सुधारणा विधेयकांना मंजुरी दिली आहे. या विधेयकांना १८६ आमदारांनी समर्थन केले, तर १७ जणांनी विरोध केला आणि सहा सदस्य तटस्थ राहिले. नव्या कायद्यांनुसार राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या रचनेत बदल करण्यात आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/OBC-Reservation_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="West Bengal Obc Reservation Amendment Bills Passed Assembly News Marathi"     /></figure><ul>
<li>ओबीसी आरक्षणात मोठे बदल</li>
<li>आरक्षण 17% वरून 7%?</li>
<li>सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी</li>
</ul><span class="bullet-text"><strong>OBC Reservation News Marathi :</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/west-bengal">पश्चिम बंगाल</a> </span>विधानसभेने सोमवारी (29 जून 2026) इतर मागासवर्गीय (OBC Reservation) आरक्षणाशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण सुधारणा विधेयकांना मंजुरी दिली. १८६ आमदारांनी बाजूने, १७ आमदारांनी विरोधात मतदान केले आणि सहा जण तटस्थ राहिले. नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील ओबीसी आरक्षण प्रणालीमध्ये मोठे बदल होणार आहेत. आरक्षणाची रचना १७ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे आणि ओबीसी प्रवर्गांची पुनर्रचनाही करण्यात आली आहे.</span><p>राज्याचे मागासवर्गीय विकास मंत्री गौरीशंकर घोष यांनी विधानसभेत &#8220;पश्चिम बंगाल मागासवर्गीय (एससी-एसटी वगळून) सेवा आणि पदांमधील रिक्त जागांचे आरक्षण सुधारणा विधेयक, २०२६&#8221; आणि &#8220;पश्चिम बंगाल मागासवर्गीय आयोग सुधारणा विधेयक, २०२६&#8221; सादर केले. यावेळी गौरीशंकर यांनी सांगितले की, सरकारचे हे पाऊल पूर्णपणे कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आहे आणि त्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Priyank Kharge: प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील ‘त्या’ वक्तव्यप्रकरणी कोर्टाचे समन्स; २१ जुलैपर्यंत मागवलं उत्तर" href="https://www.navarashtra.com/india/trouble-mounts-for-priyank-kharge-court-summons-issued-over-that-comment-against-the-rss-1265965.html"> <span class="color-red">Priyank Kharge</span>: प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील ‘त्या’ वक्तव्यप्रकरणी कोर्टाचे समन्स; २१ जुलैपर्यंत मागवलं उत्तर </a></span></p>
<h3>&#8230;११३ प्रवर्गांना आम्ही वगळले आहे: गौरीशंकर घोष</h3>
<p>गौरीशंकर घोष सभागृहात म्हणाले, &#8220;आम्ही कोणत्याही क्षेत्रीय सर्वेक्षणाशिवाय पूर्वी समाविष्ट केलेले ११३ प्रवर्ग वगळले आहेत, तर विविध सर्वेक्षणांच्या आधारे समाविष्ट केलेले ६६ उप-प्रवर्ग कायम ठेवले आहेत.&#8221; ते पुढे म्हणाले, &#8220;मागासवर्गीय आयोग चौकशी करेल आणि जर त्याला वाटले की कोणत्याही समुदायाचा समावेश केला पाहिजे, तर तो राज्य सरकारला शिफारस करेल. मागील सरकारने आयोगाला डावलले होते, म्हणूनच उच्च न्यायालयाने संपूर्ण प्रक्रिया फेटाळली होती.&#8221; सुधारित कायद्यानुसार, राज्य सरकार आता मागासवर्गीय आयोगाचा सल्ला घेऊन विविध ओबीसी प्रवर्गांसाठी आरक्षणाची टक्केवारी ठरवू शकेल. दुसऱ्या सुधारणेमध्ये आयोगाची रचना, अधिकार आणि जबाबदाऱ्या देखील स्पष्ट करण्यात आल्या आहेत.</p>
<h3>या निर्णयाला विरोध</h3>
<p>दरम्यान या निर्णयालाही विरोध झाला. आयएसएफचे आमदार नवाशाद सिद्दिकी म्हणाले, &#8220;सरकारने आणलेली दुरुस्ती ही एका विशिष्ट समुदायाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. आम्ही याला विरोध करतो. हिंदू समुदाय असो, ख्रिश्चन समुदाय असो किंवा इतर कोणताही समुदाय असो, सर्वांचे शास्त्रीय सर्वेक्षण केले पाहिजे आणि त्या आधारावर निर्णय घेतले पाहिजेत.&#8221; तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आरक्षणाच्या मर्यादेत कोणताही बदल करण्यासाठी ठोस आकडेवारी किंवा शास्त्रीय मूल्यांकनाची आवश्यकता असते. मात्र, राज्य सरकार पुरेशा आकडेवारीशिवाय ओबीसी आरक्षण कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि या मुद्द्यावर विधेयकात लक्ष दिलेले नाही.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="EV Policy 2026: देशातील ‘या’ सरकारचा मोठा निर्णय! ‘नवीन ईव्ही धोरणा’ला मंजुरी; वाहन खरेदीवर मिळणार १००% रस्ते करात सूट, अन्…" href="https://www.navarashtra.com/india/major-decision-by-the-delhi-government-approval-granted-to-the-new-ev-policy-1265920.html"> <span class="color-red">EV Policy 2026</span>: देशातील ‘या’ सरकारचा मोठा निर्णय! ‘नवीन ईव्ही धोरणा’ला मंजुरी; वाहन खरेदीवर मिळणार १००% रस्ते करात सूट, अन्… </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे&#8217;; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/harshvardhan-sapkal-slams-bjp-over-farm-loan-waiver-712-kora-demand-1266027.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:55:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:55:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T175453.690_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[छत्रपती संभाजीनगर]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Farmer Protest]]></category>
		<category><![CDATA[Harshvardhan Sapkal]]></category>
		<category><![CDATA[Mahavikas Aghadi]]></category>
		<category><![CDATA[rohit pawar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266027</guid>

					<description><![CDATA[छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T175453.690_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Harshvardhan Sapkal Slams Bjp Over Farm Loan Waiver 712 Kora Demand"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph">छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या &#8216;एल्गार अन्नदात्याचा&#8217; आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी देऊन त्यांचा ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__paragraph"><b><strong class="PlaygroundEditorTheme__textBold"> आमदार रोहित पवार यांनी </strong></b><b><strong class="PlaygroundEditorTheme__textBold transliteration">पुकारले</strong></b><b><strong class="PlaygroundEditorTheme__textBold"> &#8216;एल्गार अन्नदात्याचा&#8217; आंदोलन</strong></b></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या न्याय्य मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प.) आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या &#8216;एल्गार अन्नदात्याचा&#8217; आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सहभाग घेतला, यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके, खासदार कल्याण काळे, खासदार अमर काळे, खासदार बजरंग सोनवणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, आमदार संदीप क्षीरसागर, मा. आ. सुनील भुसारा यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना" href="https://www.navarashtra.com/politics/uddhav-thackeray-on-amit-shah-eknath-shinde-devendra-fadnavis-shirdi-sabha-1265840.html"><strong> अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2"><b><strong class="PlaygroundEditorTheme__textBold">&#8220;शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करेपर्यंत एल्गार सुरूच राहील</strong></b></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">&#8220;भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार अत्यंत खोटारडे आहे. भाजपा संसदेत खोटे बोलतो, राम मंदिरात खोटे बोलतो, तसाच शेतकऱ्यांशीही खोटे बोलतो. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची घोषणा भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण सत्तेत येताच त्यांनी फसवी कर्जमाफी जाहीर केली आहे.&#8221;</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">&#8220;शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनी एल्गार पुकारला असून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करेपर्यंत हा एल्गार थांबणार नाही,&#8221; असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8216;लाडक्या बहिणी&#8217;प्रमाणेच शेतकऱ्यांचीही फसवणूक</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, &#8220;शेतमालाला भाव नाही, महागाई प्रचंड वाढली आहे. शेती करणे परवडणारे नाही, शेती व शेतकरी दोन्ही संकटात आहे पण भाजपा सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. लाडक्या बहिणींची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक व विश्वासघात भाजपा सरकारने अन्नदात्याचाही केला आहे.&#8221;</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">&#8220;सात बारा कोरा करण्याची वल्गणा केली होती पण जाहीर केलेली कर्जमाफी मात्र फसवी आहे, लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मागील दोन महिन्यांपासून काँग्रेस व मित्रपक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत पण सरकार काही जागे होत नाही. सरकारला जाग येईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही,&#8221; असेही सपकाळ म्हणाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा" href="https://www.navarashtra.com/politics/sanjay-raut-on-bhausaheb-wakchaure-shirdi-mp-criticism-100-crore-allegation-1265757.html"><strong> ‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">टीईटी पेपरफुटीवरही सरकारवर निशाणा</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">टीईटी पेपर फुटीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, &#8220;ही काही पहिलीच पेपरफुटी झालेली नाही. भाजपा सरकारच्या काळात आत्तापर्यंत ७७ वेळा पेपरफुटी झालेली आहे. पेपरफुटी हा धंदा बनला असून व्यापमपेक्षाही हा मोठा घोटाळा आहे. सरकार नावाची यंत्रणा व व्यवस्था कुठेच दिसत नाही. विद्यार्थी व पालकांची क्रूर थट्टा सुरु असून तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरु आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठे आंदोलन हाती घेतलेले आहे,&#8221; असेही सपकाळ यांनी सांगितले.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव आणि ७/१२ कोरा करण्याच्या मागणीवरून राज्यातील विरोधकांनी सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. आगामी काळात या मुद्द्यावर राज्यात आंदोलनाची धार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>रेल्वे क्षेत्रात क्रांती! जगातील पहिली &#8216;Hydrogen Narrow-Gauge Train&#8217; झाली सुरू; धूर नाही, प्रदूषण नाही, फक्त पाण्याची वाफ</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/worlds-first-hydrogen-narrow-gauge-train-stadler-arst-italy-zero-emission-green-railway-1265974.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 18:09:23 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 18:09:23 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/World-first-hydrogen-narrow-gauge-train-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile news]]></category>
		<category><![CDATA[High Speed Train]]></category>
		<category><![CDATA[Hydroelectric Project]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265974</guid>

					<description><![CDATA[Hydrogen Train : देशाच्या रेल्वे वाहतूक क्षेत्रात एक मोठा बदल होणार आहे. स्टॅडलर आणि एआरएसटी यांनी संयुक्तपणे जगातील पहिल्या नॅरो-गेज हायड्रोजन ट्रेनचे अनावरण केले आहे. याबाबत वाचा सविस्तर अपडेट.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/World-first-hydrogen-narrow-gauge-train-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Worlds First Hydrogen Narrow Gauge Train Stadler Arst Italy Zero Emission Green Railway"     /></figure><ul data-path-to-node="3">
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">जगातील पहिली नॅरो-गेज हायड्रोजन ट्रेन</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">शून्य कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरण पूरक</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">दुर्गम आणि डोंगराळ मार्गांसाठी वरदान</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="25,0,0"><strong>World first hydrogen narrow gauge train 2026 :</strong> जागतिक रेल्वे वाहतूक क्षेत्रात आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे. आघाडीची रेल्वे उत्पादक कंपनी &#8216;स्टॅडलर&#8217; (Stadler) आणि &#8216;एआरएसटी&#8217; (ARST) यांनी संयुक्तपणे जगातील पहिल्या &#8216;नॅरो-गेज हायड्रोजन ट्रेन&#8217;चे (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/automobile">Narrow-Gauge Hydrogen Train</a></span>) अधिकृत अनावरण केले आहे. ही आधुनिक आणि देखणी ट्रेन २०२८ पासून इटलीच्या सार्डिनिया (Sardinia) प्रदेशातील प्रवाशांच्या सेवेत प्रत्यक्ष धावताना दिसेल. या ट्रेनचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन डिझेलऐवजी संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर धावणार आहे. विशेष म्हणजे, प्रवास करताना या ट्रेनमधून प्रदूषित धूर नव्हे, तर फक्त आणि फक्त शुद्ध पाण्याची वाफ बाहेर पडणार आहे. यामुळे भविष्यातील हरित आणि शाश्वत वाहतुकीचे एक नवे मॉडेल जगासमोर आले आहे.</p>
<p data-path-to-node="8">इटलीचा सार्डिनिया हा प्रदेश अत्यंत निसर्गरम्य असला, तरी तिथला भूप्रदेश प्रचंड डोंगराळ, खडकाळ आणि नागमोडी वळणांचा आहे. अशा कठीण भौगोलिक रचनेमुळे या भागात विजेच्या ओव्हरहेड लाईन्स (Overhead Power Lines) टाकणे आणि पारंपारिक इलेक्ट्रिक रेल्वे चालवणे अत्यंत कठीण आणि खर्चिक काम होते. या समस्येवर मात करण्यासाठी ही ट्रेन विशेषतः नॅरो-गेज रेल्वेमार्गांसाठी (अरुंद रुळांसाठी) डिझाइन करण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यात ही ट्रेन अल्घेरो विमानतळ ते मामुंतानास, सासारी ते अल्घेरो आणि सासारी ते सोर्सो या महत्त्वाच्या मार्गांवर धावेल. नॅरो-गेज रेल्वेमार्गांसाठी हायड्रोजन ट्रेन यशस्वीरित्या विकसित करणारी जगातील एकमेव कंपनी असल्याचा अधिकृत दावा स्टॅडलरने केला आहे.</p>
<p data-path-to-node="8"><strong>हे देखील वाचा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/india/major-decision-by-the-delhi-government-approval-granted-to-the-new-ev-policy-1265920.html">EV Policy 2026: देशातील ‘या’ सरकारचा मोठा निर्णय! ‘नवीन ईव्ही धोरणा’ला मंजुरी; वाहन खरेदीवर मिळणार १००% रस्ते करात सूट, अन्…</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">दरवर्षी २,१०० टनांपेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन कमी होणार</b></h3>
<p data-path-to-node="10">पर्यावरणाचा विचार केला तर ही हायड्रोजन ट्रेन खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरणार आहे. सार्डिनिया प्रदेशात अशा एकूण दहा नवीन हायड्रोजन ट्रेन्स टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. रेल्वे कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, या १० हायड्रोजन ट्रेन्स रुळावर आल्यानंतर दरवर्षी तब्बल २,१०० टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड (CO₂) वायूचे उत्सर्जन कमी होईल. हे प्रमाण किती मोठे आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, एका सामान्य कारने संपूर्ण पृथ्वीभोवती तब्बल ४५० वेळा प्रवास केल्यानंतर जेवढे प्रदूषण होते, तेवढे प्रदूषण या ट्रेन्समुळे दरवर्षी रोखले जाईल. जागतिक तापमानवाढ (Global Warming) रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.</p>
<p data-path-to-node="11">या ट्रेनच्या इंजिनची तांत्रिक बाजू समजून घेतली तर तिची &#8216;फ्युएल सेल-आधारित प्रणोदन प्रणाली&#8217; (Fuel Cell-Based Propulsion System) थक्क करणारी आहे. या ट्रेनच्या मधोमध खास हायड्रोजन टँक आणि फ्युएल सेल्स बसवण्यात आले आहेत. हे फ्युएल सेल्स हायड्रोजनचे थेट विजेमध्ये रूपांतर करतात. निर्माण झालेली ही वीज ट्रेनमधील ट्रॅक्शन बॅटऱ्या जलद गतीने चार्ज करते, ज्यामुळे वीज नसलेल्या किंवा नॉन-इलेक्ट्रिफाईड मार्गांवरही ट्रेन कोणत्याही अडथळ्याशिवाय अत्यंत वेगाने धावू शकते. सर्वात महत्त्वाची आणि कौतुकास्पद बाब म्हणजे, या ट्रेनसाठी लागणारा हायड्रोजन इंधन १०० टक्के सौर ऊर्जेचा (Solar Energy) वापर करून तयार केला जाईल. म्हणजेच, इंधन निर्मितीच्या प्रक्रियेपासून ते ट्रेन रुळावर धावेपर्यंतची संपूर्ण प्रणाली ही पूर्णपणे शून्य-उत्सर्जन (Zero-Emission) असणार आहे.</p>
<p data-path-to-node="11"><strong>हे देखील वाचा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/automobile/hsrp-number-plate-deadline-maharashtra-rto-rules-july-1-action-marathi-news-1265807.html">HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">प्रवाशांना मिळणार विमानासारखा आरामदायक अनुभव</b></h3>
<p data-path-to-node="13">तांत्रिकदृष्ट्या प्रगत असण्यासोबतच ही ट्रेन प्रवाशांच्या सुखावह प्रवासासाठी अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे. अरुंद नॅरो-गेज रुळांवर ट्रेनचे संतुलन उत्तम राहावे, यासाठी या ट्रेनची संपूर्ण रचना अत्यंत हलक्या वजनाच्या (Lightweight Materials) प्रगत साहित्यापासून करण्यात आली आहे. प्रवाशांना निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी ट्रेनला मोठ्या पॅनोरामिक खिडक्या (Panoramic Windows) देण्यात आल्या आहेत. याशिवाय संपूर्ण ट्रेन वातानुकूलित (Air Conditioned) असून, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी उपयुक्त असे लो-फ्लोअर डिझाइन (Low-Floor Design) यात समाविष्ट केले आहे.</p>
<p data-path-to-node="14">पारंपारिक डिझेल ट्रेन्सच्या तुलनेत या हायड्रोजन ट्रेनमध्ये आवाज आणि कंपन (Vibration) नगण्य असेल. ट्रेनमध्ये विशेष सायलेन्स आणि अँटी-व्हायब्रेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे प्रवाशांना कमालीचा शांत आणि विमानासारखा आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. येत्या काही वर्षांत, जेव्हा जगभरातील अनेक देश डिझेल इंधनाला पर्याय शोधत असतील, तेव्हा हे अत्याधुनिक हायड्रोजन तंत्रज्ञान भारतासह संपूर्ण जगासाठी एक आदर्श &#8216;ग्रीन रेल्वे मॉडेल&#8217; (Green Railway Model) म्हणून समोर येईल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एनटीआर-त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकत्र; भव्य पौराणिक सिनेमॅटिक स्पेक्टॅकलची अधिकृत घोषणा</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/ntr-and-trivikram-srinivas-reunite-for-a-grand-mythological-cinematic-spectacle-official-announcement-out-1266002.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:36:45 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:36:45 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/movie-3-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[सिनेमा]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[South Movie]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266002</guid>

					<description><![CDATA['अरविंदा समेथा वीरा राघव'नंतर एनटीआर आणि त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकत्र आले आहेत. भव्य पौराणिक सिनेमॅटिक स्पेक्टॅकलची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, अनिरुद्ध रविचंदर संगीत देणार आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/movie-3-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ntr And Trivikram Srinivas Reunite For A Grand Mythological Cinematic Spectacle Official Announcement Out"     /></figure><p>दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक जोड्यांपैकी एक असलेले मॅन ऑफ मासेस एनटीआर आणि त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि चाहत्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांनंतर अखेर त्यांच्या नव्या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. &#8216;अरविंदा समेथा वीरा राघव&#8217; या सुपरहिट चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकदा भव्य सिनेमॅटिक प्रवासासाठी सज्ज झाली आहे.</p>
<p>एनटीआर यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून या चित्रपटाची घोषणा केली. पोस्टरमध्ये त्रिशूळ आणि भाला डीएनएच्या प्रतीकाशी एकरूप होताना दिसत असून, त्यावर &#8220;One Spear, One Purpose&#8230; One Divine Reckoning&#8221; ही प्रभावी टॅगलाइन पाहायला मिळते. या एका पोस्टरनेच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.</p>
<p>निर्मात्यांच्या माहितीनुसार, हा चित्रपट भव्य पौराणिक सिनेमॅटिक स्पेक्टॅकल असणार असून, भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरित कथानकावर आधारित असेल. दैवी संकल्पना, भावनिक संघर्ष, दमदार अॅक्शन आणि नेत्रदीपक व्हिज्युअल्स यांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.</p>
<p>या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उत्कृष्ट तांत्रिक टीमही एकत्र आली आहे. लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर चित्रपटाला संगीत देणार असून, त्यांच्या संगीतामुळे चित्रपटाचा भव्यपणा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Vat Purnima Special: ‘वड समजून पिंपळाची पूजा केली’; ‘मोहिनी’ फेम सोनाली पंडितने सांगितला पहिल्या वटपौर्णिमेचा मजेशीर किस्सा" href="https://www.navarashtra.com/entertainment/sonali-pandit-first-vat-purnima-funny-incident-mohini-colors-marathi-1265916.html"> <span class="color-blue">Vat Purnima Special</span>: ‘वड समजून पिंपळाची पूजा केली’; ‘मोहिनी’ फेम सोनाली पंडितने सांगितला पहिल्या वटपौर्णिमेचा मजेशीर किस्सा </a></strong></span></p>
<p>चित्रपटाची निर्मिती एस. राधाकृष्ण (चायना बाबू) यांच्या हारिका अँड हासिनी क्रिएशन्स या बॅनरखाली, नंदमुरी कल्याण राम यांच्या NTR Artsच्या सहकार्याने केली जात आहे. त्रिविक्रम श्रीनिवास यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, या दोन मोठ्या निर्मिती संस्थांच्या पाठबळामुळे हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वात भव्य प्रकल्पांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
<p>एनटीआर आणि त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या पुनर्मिलनामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Awarapan 2 Teaser: १९ वर्षांनंतर Emraan Hashmiचा जुना अंदाज पुन्हा चर्चेत, ‘आवारापन 2’च्या टीझरने जिंकली चाहत्यांची मनं" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/awarapan-2-teaser-emraan-hashmi-brings-back-his-iconic-avatar-after-19-years-wins-fans-hearts-1265889.html"> <span class="color-red">Awarapan 2 Teaser</span>: १९ वर्षांनंतर Emraan Hashmiचा जुना अंदाज पुन्हा चर्चेत, ‘आवारापन 2’च्या टीझरने जिंकली चाहत्यांची मनं </a></strong></span></p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Gmail Account Security Alert: Jio आणि Airtel यूजर्स सावधान! Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/gmail-account-security-alert-jio-airtel-users-online-fraud-1266008.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:34:25 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:34:25 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Gmail-Account-Security-Alert_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[gmail]]></category>
		<category><![CDATA[Online scam]]></category>
		<category><![CDATA[Tech News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1266008</guid>

					<description><![CDATA[Jio आणि Airtel वापरकर्त्यांनी Gmail खात्याच्या सुरक्षेबाबत विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. सायबर फसवणूक करणारे बनावट ई-मेल, फिशिंग लिंक किंवा ओटीपीच्या माध्यमातून Gmail खात्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, ओटीपी शेअर करणे किंवा अनोळखी अॅप्सना परवानगी देणे टाळावे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Gmail-Account-Security-Alert_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Gmail Account Security Alert Jio Airtel Users Online Fraud"     /></figure><ul>
<li>Jio आणि Airtel यूजर्स सावधान!</li>
<li>Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक</li>
<li>ही चूक केली तर खाते होऊ शकते बंद</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Gmail Account Security Alert:</strong> तुम्ही जर Jio आणि Airtel यूजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही आधीच जिओ किंवा एअरटेलचा असा रिचार्ज प्लॅन घेतला असेल, ज्यामध्ये मोफत गूगल वन क्लाउड स्टोरेज मिळते, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पहिल्यांदा पाहता, ही ऑफर आकर्षक वाटू शकते, कारण कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय १०० जीबी ते २ टीबी क्लाउड स्टोरेज देते. दरम्यान जर तुम्ही या स्टोरेजचा हुशारीने वापर केला नाही, तर तुम्हाला दर महिन्याला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. या मागचं नेमकं कारण काय ? जाणून घ्या सविस्तर माहिती&#8230;</span><h3>मोफत स्टोरेजची मुदत संपल्यावर समस्या</h3>
<p>टेलिकॉम प्लॅनसोबत दिले जाणारे मोफत गूगल वन स्टोरेज केवळ एका निश्चित कालावधीसाठी असते. जर हा कालावधी संपल्यानंतरही तुमचा डेटा त्या स्टोरेजमध्ये राहिला, तर स्टोरेज पूर्ण भरल्यामुळे तुमचा जीमेल आयडी निष्क्रिय (disabled) होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचा डेटा डिलीट करायचा नसेल, तर तुम्हाला सशुल्क (paid) गूगल प्लॅनवर जावे लागू शकते. याचा अर्थ असा की, जे आज मोफत आहे, ते नंतर एक मोठी समस्या बनू शकते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="iPhone 18 Pro: नवे डिझाईन, लुक आणि ढाँसू फिचर्ससह Apple चा नवा अपडेट स्मार्टफोन, तपशील एका क्लिकवर" href="https://www.navarashtra.com/technology/iphone-18-pro-apple-phone-new-design-look-and-features-when-will-launch-details-inside-1265731.html"> <span class="color-red">iPhone 18 Pro</span>: नवे डिझाईन, लुक आणि ढाँसू फिचर्ससह Apple चा नवा अपडेट स्मार्टफोन, तपशील एका क्लिकवर </a></span></p>
<h3>जीमेल आणि गूगल फोटोजवरही याचा परिणाम</h3>
<p>इतकेच नाही, तर गूगल अकाउंटची स्टोरेज स्पेस <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/gmail">जीमेल</a></span>, गूगल फोटोज आणि गूगल ड्राइव्हसाठी सारखीच असते. जर उपलब्ध स्टोरेज पूर्ण भरले, तर नवीन ईमेल येणे बंद होईल. शिवाय, नवीन फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेणे देखील थांबेल, तसेच गूगल ड्राइव्हवर नवीन फाइल्स अपलोड करणेही अशक्य होईल. एकंदरीत, एका चुकीमुळे तुमचा संपूर्ण जीमेल आयडी बंद होऊ शकतो.</p>
<h3>स्टोरेजसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील?</h3>
<p>खरं तर, गूगल वन अनेक सशुल्क प्लॅन्स ऑफर करते, जे वेगवेगळ्या स्टोरेज क्षमतेसाठी उपलब्ध आहेत. हे प्लॅन्स दरमहा सुमारे ₹130 पासून सुरू होतात, तर 2TB स्टोरेजसाठी तुम्हाला दरमहा ₹650 पर्यंत पैसे द्यावे लागू शकतात.</p>
<h3>Gmail सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?</h3>
<p>मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा.</p>
<p>Two-Factor Authentication (2FA) सुरू करा.</p>
<p>संशयास्पद लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका.</p>
<p>Google Account Security Checkup नियमित करा.</p>
<p>Recovery Email आणि Mobile Number अद्ययावत ठेवा.</p>
<p>अनोळखी डिव्हाइसवर Gmail लॉगिन करू नका.</p>
<h3>Jio आणि Airtel वापरकर्त्यांनी विशेष काळजी का घ्यावी?</h3>
<p>सायबर गुन्हेगार अनेकदा Jio किंवा Airtel च्या नावाने सिम अपग्रेड, 5G Activation, KYC Update किंवा नेटवर्क अपडेटचे आमिष दाखवतात. या संदेशांमधील बनावट लिंकवर क्लिक केल्यास Gmailसह इतर महत्त्वाच्या खात्यांचाही डेटा चोरीला जाऊ शकतो.</p>
<h3>महत्त्वाची बाब</h3>
<p>Gmail खाते केवळ Jio किंवा Airtel वापरत असल्यामुळे बंद होत नाही. खाते बंद होण्याची शक्यता मुख्यतः Google च्या धोरणांचे उल्लंघन, सुरक्षेचे गंभीर धोके किंवा वापरकर्त्याने फसव्या लिंकवर स्वतःची माहिती दिल्यास निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे आणि अधिकृत स्रोतांचाच वापर करणे आवश्यक आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="TRAI Report: 31 दिवसात 1.44 कोटी लोकांनी बदलले SIM, 2 राज्य सर्वात अग्रेसर; खराब नेटवर्क-महाग प्लानने भारतीय वैतागले" href="https://www.navarashtra.com/technology/trai-report-says-14-million-mobile-users-request-to-port-their-sim-in-may-2026-highest-from-up-and-bihar-1265649.html"> <span class="color-red">TRAI Report</span>: 31 दिवसात 1.44 कोटी लोकांनी बदलले SIM, 2 राज्य सर्वात अग्रेसर; खराब नेटवर्क-महाग प्लानने भारतीय वैतागले </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Paytm New Features: पेटीएमचा नवा धमाका! चहाच्या बिलावरही मिळणार &#8216;खरं सोनं&#8217;; युजर्ससाठी आणली भन्नाट फीचर्स</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/paytms-big-new-move-get-real-gold-even-on-tea-bills-exciting-new-features-launched-for-users-1265999.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:34:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:34:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T173120.340_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[Digital Gold]]></category>
		<category><![CDATA[Paytm]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265999</guid>

					<description><![CDATA[पेटीएमने (Paytm) युजर्ससाठी धमाकेदार फीचर्स लाँच केले आहेत. आता रोजच्या UPI व्यवहारांवर फ्री डिजिटल गोल्ड (Digital Gold) कमावता येणार असून, खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी AI आधारित स्पेंड समरी टूल देण्यात आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T173120.340_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Paytms Big New Move Get Real Gold Even On Tea Bills Exciting New Features Launched For Users"     /></figure><ul>
<li>पेटीएमचा नवा धमाका!</li>
<li>चहाच्या बिलावरही मिळणार &#8216;खरं सोनं&#8217;</li>
<li>युजर्ससाठी आणली भन्नाट फीचर्स</li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई दि. 29 (प्रतिनिधी ):</strong> मुंबईकरांचा सकाळचा कटिंग चहा असो, पुण्यातलं पेट्रोल असो की नाशिकमधील किराणा सामान, महाराष्ट्रात सध्या रोख पैशांऐवजी युपीआयचा बोलबाला आहे. पण, तुम्ही रोज करत असलेल्या याच पेमेंटमधून आता थेट सोन्याची कमाई करता येणार आहे, असं म्हटलं तर"color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/paytm">पेटीएम</a></span> ने आपल्या युजर्ससाठी अशाच काही खास आणि भन्नाट सुविधा आणल्या आहेत. आता पेटीएम केवळ पैसे पाठवण्याचे साधन राहिले नसून, ते तुमच्या पैशांचे योग्य नियोजन आणि बचतही करणार आहे.</span><h3>प्रत्येक पेमेंटवर मिळणार &#8216;डिजिटल गोल्ड&#8217;</h3>
<p>पेटीएमने &#8216;गोल्ड कॉइन्स&#8217; ही अनोखी सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत, युजर्सनी केलेल्या पात्र व्यवहारांवर त्यांना गोल्ड कॉइन्स मिळतील, ज्यांचे रूपांतर नंतर &#8216;<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Digital-Gold">डिजिटल सोन्यात</a></span>&#8216; होईल. विशेष म्हणजे, हे डिजिटल सोनं तुम्ही खऱ्या सोन्यातही बदलून घेऊ शकता. म्हणजेच, एरवी होणाऱ्या रोजच्या खर्चातूनच आता नकळत तुमची सोन्यात गुंतवणूक होणार आहे .</p>
<h3>एआय आधारित &#8216;स्पेंड समरी&#8217;मुळे खर्चावर वॉच</h3>
<p>महिनाअखेरीस आपले पैसे नेमके कुठे खर्च झाले, असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर पेटीएमने &#8216;स्पेंड समरी&#8217; हा एआय आधारित तोडगा आणला आहे. यामध्ये तुमचे खाणे-पिणे, प्रवास, शॉपिंग आणि बिल पेमेंट अशा वेगवेगळ्या गटांत खर्चाचे वर्गीकरण केले जाते. यामुळे प्रत्येक व्यवहार मोजत बसण्याची गरज पडत नाही आणि संपूर्ण महिन्याचा हिशोब एका क्लिकवर समोर येतो.</p>
<p><a title="Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा" href="https://www.navarashtra.com/business/jan-vishwas-law-relief-for-businesses-and-msme-self-correction-scheme-1265880.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Jan Vishwas Act </span>: ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा</span> </a></p>
<h3>सर्व बँकांचा &#8216;टोटल बॅलन्स&#8217; एकाच ठिकाणी</h3>
<p>पगार, बचत आणि रोजचा खर्च यासाठी अनेकजण एकापेक्षा जास्त बँक खाती वापरतात. अशा वेळी प्रत्येक बँकेचा बॅलन्स तपासण्यासाठी वेगवेगळ्या बँक अॅप्समध्ये जावे लागते. मात्र, पेटीएमच्या &#8216;टोटल बॅलन्स&#8217; या फीचरमुळे युजर्सना त्यांचे सर्व लिंक केलेले बँक अकाउंट्स आणि त्यातील शिल्लक रक्कम एकाच स्क्रीनवर पाहता येणार आहे.</p>
<h3>युपीआय स्टेटमेंट एका क्लिकवर डाउनलोड</h3>
<p>खर्चाचा पुरावा किंवा ऑफिस रिइम्बर्समेंटसाठी महिनाभराचा तपशील हवा असल्यास, आता &#8216;डाउनलोड युपीआय स्टेटमेंट&#8217; या सुविधेद्वारे संपूर्ण व्यवहार इतिहास एक्सल किंवा पीडीएफ स्वरूपात सहज मिळवता येईल. याशिवाय पेमेंट रिमाइंडर, निवडक पेमेंट लपवण्याचा पर्याय आणि होम स्क्रीन विजेट अशा छोट्या पण उपयुक्त सोयीही अॅपमध्ये देण्यात आल्या आहेत.</p>
<blockquote><p>&#8220;आता पेमेंट अॅपकडून फक्त पैसे पाठवणे नव्हे, तर पैशांचे व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. ही नवी फीचर्स लोकांना अधिक चांगल्या आर्थिक नियोजनासाठी आणि रोजच्या पेमेंटमधून अधिक फायदा मिळवण्यासाठी मदत करतील.&#8221; <em>प्रवक्ता, पेटीएम</em></p></blockquote>
<p>या सर्व भन्नाट सुविधा पेटीएम अॅपवर सध्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="LPG Rules: 3-4 किलोमीटर लांब जाऊन भरताय एलपीजी सिलेंडर" href="https://www.navarashtra.com/business/lpg-cylinder-delivery-rules-for-customers-how-to-distribute-cash-charges-and-carry-cylinders-1265844.html"> <span class="color-red">LPG Rules</span>: 3-4 किलोमीटर लांब जाऊन भरताय एलपीजी सिलेंडर? गॅस एजन्सी देतेय धोका, काय आहे नक्की नियम </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/fatty-liver-normal-weight-causes-masld-india-dr-chetan-kalal-1265997.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:32:02 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:32:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/fatty-liver-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[Diabetics]]></category>
		<category><![CDATA[Fatty Liver]]></category>
		<category><![CDATA[Health Care Tips]]></category>
		<category><![CDATA[liver care]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265997</guid>

					<description><![CDATA[Fatty liver Real Causes: सामान्य वजन, नियमित व्यायाम आणि मधुमेह नसतानाही अनेक तरुणांमध्ये फॅटी लिव्हरचे निदान होत असून ही समस्या वाढत आहे. पारंपरिक जोखीम घटकांबाहेरही यकृतात चरबी साचण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यामागचे कारण काय, जाणून घ्या]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/fatty-liver-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Fatty Liver Normal Weight Causes Masld India Dr Chetan Kalal"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>ना वजन जास्त, ना मधुमेह</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>तरीही फॅटी लिव्हर का होतो?</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>जाणून घ्या खरं कारण</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
कल्पना करा, तुमचे वय तिशीच्या आसपास आहे. तुमचे वजन सामान्य आहे, तुम्ही नियमित व्यायाम करता, मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा कोणताही इतिहास नाही. तरीही नियमित तपासणीत तुमच्या यकृतात (liver) चरबी साचल्याचे निदान होते. आजच्या घडीला अशी परिस्थिती काही अपवादात्मक राहिलेली नाही. भारतातील यकृतविकार तज्ज्ञांना अशा रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे, जे फॅटी लिव्हरच्या पारंपरिक जोखीम गटात बसत नाहीत. पूर्वी फॅटी लिव्हर हा आजार प्रामुख्याने लठ्ठपणा, <a href="https://www.navarashtra.com/topic/diabetics">मधुमेह</a> आणि अतिमद्यपानाशी संबंधित मानला जात होता. मात्र, आता संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) हा आजार बाहेरून पूर्णपणे निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींनाही होऊ शकतो. सैफी हॉस्पिटलचे डीएम (हेपॅटोलॉजी) व लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ, डॉ. चेतन कलाल यांनी फॅटी लिव्हर होण्यामागचे खरं कारण सांगितले आहे, जाणून घेऊयात.</span><p><a title="Dizziness Causes: वारंवार चक्कर येतेय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/frequent-dizziness-causes-symptoms-low-blood-pressure-anemia-vertigo-marathi-1264825.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Dizziness Causes</span>: वारंवार चक्कर येतेय? दुर्लक्ष करू नका; असू शकतात ‘हे’ गंभीर आजार</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">यामागचे कारण काय?</h3>
<p style="text-align: justify;">यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवांशिकता (Genetics). काही व्यक्तींमध्ये PNPLA3 सारख्या जनुकांमधील बदलांमुळे यकृतात चरबी साचण्याची प्रवृत्ती जन्मतःच अधिक असते. ही प्रवृत्ती दक्षिण आशियाई लोकांमध्ये, विशेषतः भारतीयांमध्ये, अधिक आढळते. त्यामुळे अनेक भारतीयांचे वजन सामान्य असतानाही त्यांना फॅटी लिव्हर होऊ शकतो.</p>
<p style="text-align: justify;">याशिवाय, <a href="https://www.navarashtra.com/topic/diet-plan">आहाराचा</a> दर्जा देखील अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कॅलरींचे प्रमाण योग्य असले तरी वारंवार साखरयुक्त पेये, मैद्याचे पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेले (Processed) अन्न खाल्ल्यास यकृत अतिरिक्त साखरेचे चरबीत रूपांतर करते. ही प्रक्रिया हळूहळू सुरू राहते आणि वजन न वाढताही कालांतराने फॅटी लिव्हर होऊ शकतो.</p>
<p style="text-align: justify;">सध्या संशोधक आतडे आणि यकृत यांच्या परस्पर संबंधावर (Gut-Liver Axis) विशेष भर देत आहेत. प्रक्रिया केलेले अन्न, वारंवार प्रतिजैविकांचा (Antibiotics) वापर, सततचा ताण आणि अपुरी झोप यांमुळे आतड्यांतील उपयुक्त जीवाणूंचे संतुलन बिघडते. त्यामुळे शरीरातील दाह (Inflammation) वाढतो आणि यकृतातील चरबीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे पारंपरिक जोखीम नसलेल्या व्यक्तींमध्येही फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.</p>
<p style="text-align: justify;">याशिवाय, हार्मोनल आणि चयापचयाशी (Metabolic) संबंधित समस्या देखील कारणीभूत ठरू शकतात. हायपोथायरॉईडीझम, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), इन्सुलिन रेझिस्टन्स आणि कोलेस्टेरॉलमधील बिघाड यांमुळे मधुमेह होण्यापूर्वीच यकृतात चरबी साचण्यास सुरुवात होऊ शकते.</p>
<p style="text-align: justify;">सर्वात चिंतेची बाब म्हणजे फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. अनेकांना अल्ट्रासाऊंड किंवा नियमित रक्ततपासणीदरम्यानच हा आजार असल्याचे समजते. सुरुवातीच्या टप्प्यात योग्य जीवनशैलीतील बदलांमुळे हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणता येतो. मात्र दुर्लक्ष केल्यास पुढे यकृताची सूज, फायब्रोसिस, सिरोसिस, लिव्हर फेल्युअर आणि अगदी लिव्हर कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.</p>
<p style="text-align: justify;">महत्त्वाचा संदेश असा की, शरीराने सडपातळ किंवा निरोगी दिसत असल्याचा अर्थ यकृतही तितकेच निरोगी आहे, असे नाही. तुमचे वजन आणि रक्तातील साखर सामान्य असली, तरी तपासणीत फॅटी लिव्हर आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. यकृतातील फायब्रोसिसची तपासणी आणि मेटाबॉलिक जोखीम मूल्यांकन करून त्यामागील कारण शोधणे आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि जीवनशैलीतील योग्य बदल केल्यास यकृताचे गंभीर नुकसान टाळता येऊ शकते.यकृताच्या आरोग्याचा विचार करताना केवळ वजनकाट्यावर दिसणारा आकडा पुरेसा नसतो.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Quitting Tea Benefits: महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात" href="https://www.navarashtra.com/lifestyle/stop-drinking-tea-for-one-month-benefits-side-effects-caffeine-withdrawal-1264813.html"> <span class="color-red">Quitting Tea Benefits</span>: महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार&#8217;; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/jay-pawar-on-finance-ministry-devendra-fadnavis-ncp-1265971.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:29:13 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:29:13 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T172836.036_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[ajit pawar]]></category>
		<category><![CDATA[devendra fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Jay Pawar]]></category>
		<category><![CDATA[Sunetra Pawar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265971</guid>

					<description><![CDATA[बारामतीतील कार्यक्रमात जय पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला. अजित पवार यांच्या विकासाच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T172836.036_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Jay Pawar On Finance Ministry Devendra Fadnavis Ncp"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph">उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्वतःकडे घेतली होती. त्यानंतर अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कधी जाणार, याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना जय पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;अर्थखाते नसल्याने विकासकामे थांबलेली नाहीत&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">जय पवार म्हणाले, &#8220;देशातील सर्वाधिक मतांनी सुनेत्रा पवार विजयी झाल्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो. अजित दादा आपल्याला इतक्या लवकर सोडून जातील, असे कोणालाही वाटले नव्हते.&#8221; ते पुढे म्हणाले, &#8220;अर्थखाते राष्ट्रवादीकडे नसल्यामुळे विकासकामे रखडली आहेत, अशी चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात तसे नाही. दादांच्या निधनानंतर अर्थसंकल्प सादर करायचा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे ठेवले होते.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना" href="https://www.navarashtra.com/politics/uddhav-thackeray-on-amit-shah-eknath-shinde-devendra-fadnavis-shirdi-sabha-1265840.html"><strong> अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h3">&#8220;मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्याबाबत दिले आश्वासन&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">जय पवार यांनी सांगितले की, &#8220;काही दिवसांपूर्वी पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थखाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवले जाईल,&#8221; असे सांगितले.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">त्याचबरोबर अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे जय पवार यांनी सांगितले.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;दादांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेन&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">कार्यकर्त्यांना संबोधित करताना जय पवार म्हणाले, &#8220;मी अजित दादांसारखे काम करण्याचा प्रयत्न करेन. राज्यातील आणि बारामतीतील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून विकासाची गती कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहीन.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा" href="https://www.navarashtra.com/politics/sanjay-raut-on-bhausaheb-wakchaure-shirdi-mp-criticism-100-crore-allegation-1265757.html"><strong> ‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__paragraph"><span class="transliteration">स्वर्गीय</span> <span class="transliteration">अजित</span> पवारां<span class="transliteration">च्या</span> <span class="transliteration">सहवासातील</span> <span class="transliteration">लोकांसाठी</span> <span class="transliteration">बारामतीत</span> <span class="transliteration">कृतज्ञता</span> <span class="transliteration">स्नेहमेळाव्याचे</span> <span class="transliteration">आयोजन</span></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph"><span class="transliteration">दिवंगत</span> <span class="transliteration">उपमुख्यमंत्री</span> <span class="transliteration">अजित</span> <span class="transliteration">पवार</span> <span class="transliteration">यांच्या</span> <span class="transliteration">सहवासातील</span> <span class="transliteration">आजी</span>&#8211;<span class="transliteration">माजी</span> <span class="transliteration">जिल्हा</span> <span class="transliteration">परिषद</span> <span class="transliteration">आणि</span> <span class="transliteration">पंचायत</span> <span class="transliteration">समिती</span> <span class="transliteration">सदस्यांचा</span> <span class="transliteration">कृतज्ञता</span> <span class="transliteration">स्नेहमेळावा</span> <span class="transliteration">आयोजित</span> <span class="transliteration">करण्यात</span> <span class="transliteration">आला</span> <span class="transliteration">होता</span>. <span class="transliteration">राष्ट्रवादी</span> <span class="transliteration">काँग्रेसचे</span> <span class="transliteration">युवा</span> <span class="transliteration">नेते</span> <span class="transliteration">जय</span> <span class="transliteration">पवार</span> <span class="transliteration">यांच्या</span> <span class="transliteration">उपस्थितीत</span> <span class="transliteration">कृतज्ञता</span> <span class="transliteration">स्नेहमेळावा</span> <span class="transliteration">पार</span> <span class="transliteration">पडला</span>. <span class="transliteration">यावेळी</span> <span class="transliteration">बारामती</span> <span class="transliteration">तालुक्यातील</span> <span class="transliteration">आजी</span> &#8211; <span class="transliteration">माजी</span> <span class="transliteration">जिल्हा</span> <span class="transliteration">परिषद</span> <span class="transliteration">आणि</span> <span class="transliteration">पंचायत</span> <span class="transliteration">समितीचे</span> <span class="transliteration">मोठ्या</span> <span class="transliteration">प्रमाणात</span> <span class="transliteration">सदस्यांची</span> <span class="transliteration">कार्यक्रमाला</span> <span class="transliteration">उपस्थिती</span> <span class="transliteration">होती</span>. <span class="transliteration">बारामती</span> <span class="transliteration">पंचायत</span> <span class="transliteration">समितीने</span> <span class="transliteration">हा</span> <span class="transliteration">कर्यक्रम</span> <span class="transliteration">आयोजित</span> <span class="transliteration">केला</span> <span class="transliteration">होता</span>. <span class="transliteration">याचवेळी</span> <span class="transliteration">उपस्थितांसमोर</span> <span class="transliteration">बोलताना</span> <span class="transliteration">जय</span> <span class="transliteration">पवारांनी</span> अर्थ<span class="transliteration">खात्या</span>विषयी <span class="transliteration">भाष्य</span> <span class="transliteration">केले</span>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;पत्रकारितेची लाज वाटते..&#8217;, उर्फी जावेदच्या धर्मांतराच्या चर्चांना उधाण; अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/bollywood/shame-on-journalism-urfi-javed-slams-conversion-rumours-gives-a-blunt-response-1265981.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:21:57 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:21:57 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/urfi_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[Bollywood Actress]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[urfi javed]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265981</guid>

					<description><![CDATA[उर्फी जावेदने मुस्लिम धर्म सोडून हिंदू ब्राह्मण धर्म स्वीकारल्याच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं. 'रिता भारद्वाज' नावाच्या अफवांवर अभिनेत्रीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/urfi_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shame On Journalism Urfi Javed Slams Conversion Rumours Gives A Blunt Response"     /></figure><p>आपल्या हटके फॅशन सेन्समुळे बॉलिवूड आणि सोशल मीडियावर खळबळ माजवणारी <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/urfi-javed">उर्फी जावेद</a></span> पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळी ती तिच्या विचित्र पोषाखामुळे नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत आहे, ज्याचा प्रतिकार शूर पुरुषही करू शकत नाहीत. एका महिला पत्रकाराने उर्फीला &#8216;नग्न&#8217; म्हटले आणि तिने इस्लाममधून हिंदू धर्मात धर्मांतर केल्याचा दावा केला. त्यानंतर उर्फीचा संताप अनावर झाला. तिने केवळ त्या पत्रकाराला जाहीरपणे &#8216;चोमू&#8217; आणि &#8216;आंटी&#8217; म्हटले नाही, तर तिच्या खराब मेकअपचीही खिल्ली उडवली. चला जाणून घेऊया की हा मोठा गोंधळ कसा सुरू झाला आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे.</p>
<p>खरं तर, हे सगळं प्रकरण तेव्हा सुरू झालं, जेव्हा पत्रकार मीता चौधरी यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवर टिप्पणी केली आणि तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारल्याचा आरोप केला. यामुळे संतापलेल्या उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने लिहिले, &#8220;हे कोणत्या प्रकारचे मूर्ख आहेत जे स्वतःला पत्रकार म्हणतात? आंटी, कृपया थोडा अभ्यास करा. मी माझे नाव किंवा धर्म कधीही बदललेला नाही. तसेही, मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. माझ्या कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर, मी केवळ कपड्यांमध्येच नाही तर बोलण्यातही पूर्णपणे &#8216;नंगी&#8217; आहे, पण आज माझा मूड नाही. आणि हो, मला गुगल करून बघा माझ्या नावावर किती शोज आहेत.&#8221;</p>
<p>प्रकरण इथेच संपले नाही. उर्फीने त्या पत्रकाराला पुढे फटकारले आणि लिहिले, &#8220;मला तुझ्या घाणेरड्या मेकअपची आणि तुझ्या पत्रकारितेची लाज वाटते. तुला टीका करायची असेल तर बिनधास्तपणे कर, पण खोट्या बातम्या पसरवू नकोस. मी तुझ्यासोबत असे करू शकत नाही कारण तुझ्या या मूर्खपणाकडे कोणीही लक्ष देत नाही, आंटी.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Vat Purnima Special: ‘वड समजून पिंपळाची पूजा केली’; ‘मोहिनी’ फेम सोनाली पंडितने सांगितला पहिल्या वटपौर्णिमेचा मजेशीर किस्सा" href="https://www.navarashtra.com/entertainment/sonali-pandit-first-vat-purnima-funny-incident-mohini-colors-marathi-1265916.html"> <span class="color-blue">Vat Purnima Special</span>: ‘वड समजून पिंपळाची पूजा केली’; ‘मोहिनी’ फेम सोनाली पंडितने सांगितला पहिल्या वटपौर्णिमेचा मजेशीर किस्सा </a></strong></span></p>
<p>उर्फीच्या सडेतोड हल्ल्यानंतर पत्रकार मीता चौधरीही गप्प राहिल्या. उर्फीच्या स्टोरीला उत्तर देताना त्यांनी लिहिले, &#8220;मिस नेकेड, माझ्या मेकअप आणि केसांकडे पाहू नका. समाजात स्वतःची निर्लज्जता पाहा. कोणीही बनावट स्तन, फिलर्स आणि बोटॉक्सने तरुण दिसू शकते. मी माझ्या दिसण्यावर खूश आहे आणि प्रसिद्ध होण्यासाठी मला नग्न होण्याची किंवा प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज नाही.&#8221; आता वाद सुरू झाला असताना, उर्फी शांत बसणार नाही. या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत, अभिनेत्रीने टोला लगावत लिहिले, &#8220;@मीता चौधरी आंटी खरंच खूप चिडल्या आहेत! पण तरीही, त्यांची माहिती चुकीची आहे. मी कोणतेही बनावट स्तन लावून घेतलेले नाहीत. फक्त त्यांचा स्वतःचा चेहरा निस्तेज झाला आहे, म्हणूनच त्यांना स्तनांचे इतके वेड लागले आहे.&#8221;</p>
<p>कामाच्या आघाडीवर, उर्फी जावेद अलीकडेच &#8216;लॉक अप २&#8217; या रिॲलिटी शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये दिसली होती, जिथे ती योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी यांच्या &#8216;स्प्लिट्सव्हिला&#8217;मधील प्रेमकथेबद्दल बोलताना दिसली.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Track 2 Diplomacy: &#8216;पाकिस्तान गयावया करत आहे, पण मोदी सरकार बोलणार नाही&#8217;; पाकिस्तानी विश्लेषकाचाच मोठा धक्कादायक खुलासा</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/pakistan-begging-for-talks-pm-modi-government-refuses-track-2-diplomacy-colombo-meeting-qamar-cheema-1265952.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:20:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:20:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Qamar-Cheema-on-India-Pakistan-relations-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[India-Pakistan Conflict]]></category>
		<category><![CDATA[PM Narendra Modi]]></category>
		<category><![CDATA[shahbaaz sharif]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265952</guid>

					<description><![CDATA[भारतीय सरकारने पाकिस्तानसोबत कोणत्याही पडद्यामागील राजनैतिक चर्चा किंवा सामंजस्य झाल्याचे नाकारले आहे, मात्र अलिकडच्या दिवसांत कोलंबोमध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेची बरीच चर्चा झाली आहे.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Qamar-Cheema-on-India-Pakistan-relations-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pakistan Begging For Talks Pm Modi Government Refuses Track 2 Diplomacy Colombo Meeting Qamar Cheema"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">गुप्त चर्चेचे दावे फेटाळले</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">पाकिस्तानी तज्ञाचा मोठा खुलासा</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">सिंधू पाणी करारावर कठोर भूमिका</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="24,0,0"><strong>India Pakistan Track 2 diplomacy 2026 :</strong> भारत आणि पाकिस्तान (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/india-pakistan-relation">India Pakistan</a></span>) यांच्यातील संबंधांबाबत आंतरराष्ट्रीय वर्तुळात नेहमीच वेगवेगळ्या चर्चा रंगत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे म्हणजेच गुपचूप काही राजनैतिक हालचाली सुरू असल्याच्या अफवांना उधाण आले होते. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांची गुप्त बैठक झाली असून दोन्ही देशांमध्ये &#8216;ट्रॅक-२&#8217; स्तरावर चर्चा सुरू असल्याचे काही माध्यमांनी म्हटले होते. मात्र, भारतीय सरकारी सूत्रांनी ही सर्व वृत्ते साफ खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या स्वरूपाची असल्याचे सांगत पूर्णपणे फेटाळून लावली आहेत. भारताची भूमिका आजही स्पष्ट आहे की, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत कोणतीही अधिकृत वाटाघाटी शक्य नाही.</p>
<p data-path-to-node="8">या संपूर्ण घडामोडींवर प्रसिद्ध पाकिस्तानी राजकीय विश्लेषक आणि स्वतंत्र भाष्यकार कमर चीमा यांनी शाहबाज शरीफ सरकार आणि तिथल्या यंत्रणेचा मोठा पर्दाफाश केला आहे. कमर चीमा यांच्या मते, पाकिस्तान सध्या भारतासोबत चर्चा करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे आणि एक प्रकारे गयावया करत आहे, मात्र नवी दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकार या चर्चेसाठी सहजासहजी तयार होण्याची शक्यता बिलकुल नाही. मोदी सरकारने पहिल्यापासूनच पाकिस्तानविरोधात अत्यंत आक्रमक आणि कठोर धोरण अवलंबले आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर &#8216;दहशतवादाचा पुरस्कर्ता&#8217; म्हणून उघडे पाडल्यानंतर आता अचानक चर्चेच्या टेबलावर येणे हे मोदी सरकारसाठी राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान ठरू शकते, त्यामुळे भारत या चर्चांना थारा देणार नाही, असे चीमा यांनी स्पष्ट केले.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">I think you have misread the thrust of my response to Suhasini’s post which implied that by neglecting SAARC and not galvanising BIMSTEC we have created room for the US to compete with China in our region.</p>
<p>There is no advice in my post on what is good for the US.</p>
<p>My argument… <a href="https://t.co/9dJt6TYNGP">https://t.co/9dJt6TYNGP</a></p>
<p>— Kanwal Sibal (@KanwalSibal) <a href="https://x.com/KanwalSibal/status/2070983003233513972">June 27, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">शाहबाज सरकार आणि लष्कर एकाच पानावर, तरीही भारत अनुत्सुक</b></h3>
<p data-path-to-node="10">कमर चीमा यांनी पुढे विश्लेषण करताना सांगितले की, सध्या पाकिस्तानची बाजू पूर्णपणे बचावात्मक झाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या लष्कर आणि शाहबाज शरीफ यांचे नागरी सरकार यांच्यात कोणताही अंतर्गत तणाव नाही. दोघेही पूर्णपणे एकाच विचाराने काम करत आहेत आणि हीच संधी साधून त्यांना भारतासोबत बिघडलेले संबंध सुधारायचे आहेत. पाकिस्तान आर्थिक संकटात अडकल्यामुळे त्याला या घडीला शांतता हवी आहे. परंतु, भारताने कोणत्याही त्रयस्थ देशाच्या मध्यस्थीद्वारे किंवा पडद्यामागील गुप्त मार्गांनी पाकिस्तानसोबत वाटाघाटी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.</p>
<p data-path-to-node="11">तथापि, चीमा यांनी दोन्ही देशांमधील संवाद पूर्णपणे बंद असण्यावर आश्चर्यही व्यक्त केले. त्यांनी अमेरिका आणि इराणचे उदाहरण देत म्हटले की, ज्या दोन देशांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून कोणतेही थेट राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत, ते देश देखील काही मुद्द्यांवर एकमेकांशी संवाद साधतात. अगदी भारत आणि पाकिस्तानने भूतकाळात युद्धाच्या अत्यंत कठीण काळातही काही प्रमाणात परस्पर सहकार्य राखले होते, मग आताच चर्चेत एवढी मोठी अडचण का यावी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परंतु, भारताचा रोख स्पष्ट आहे की, &#8216;दहशतवाद आणि चर्चा&#8217; या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू शकत नाहीत.</p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">सिंधू पाणी करारावर भारताची भूमिका कायम; कोणतीही सवलत नाही</b></h3>
<p data-path-to-node="13">या गुप्त चर्चेच्या अफवांसोबतच असाही दावा केला जात होता की, भारत सिंधू पाणी कराराअंतर्गत (Indus Waters Treaty) पाकिस्तानला काही प्रमाणात सवलती देण्याच्या विचारात आहे. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी हा दावा देखील वस्तुस्थितीच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे सांगितले आहे. भारताचा पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्याचा अजिबात हेतू नाही. हवाई क्षेत्राचे (Airspace) मुद्दे असोत किंवा इतर द्विपक्षीय तणाव, भारताचे राष्ट्रीय हित आणि सुरक्षा हीच मोदी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारत सरकारने कोणत्याही अधिकृत किंवा अनधिकृत &#8216;ट्रॅक-२&#8217; चर्चेला मान्यता दिलेली नाही, ज्यामुळे पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>FIFA World Cup 2026: कॅनडाने रचला इतिहास! पहिला नॉकआउट सामना जिंकत साउथ आफ्रिकाला केले बाहेर</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/fifa-world-cup-2026-canada-beat-south-africa-knockout-round-32-advances-1265977.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:19:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:19:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/south-africa_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Canada]]></category>
		<category><![CDATA[Fifa]]></category>
		<category><![CDATA[Fifa World Cup]]></category>
		<category><![CDATA[Football Tournament]]></category>
		<category><![CDATA[South Africa]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265977</guid>

					<description><![CDATA[Canada Beat South Africa in Knockout Game FIFA World Cup:  फिफा विश्वचषक २०२६ चा पहिला बाद फेरीचा सामना सह-यजमान कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. कॅनडाने हा सामना १-० ने जिंकून दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतून बाहेर केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/south-africa_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Fifa World Cup 2026 Canada Beat South Africa Knockout Round 32 Advances"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>कॅनडाने रचला इतिहास</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>नॉकआउट सामना जिंकत साउथ आफ्रिकाला केले बाहेर</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>दोन्ही संघांमध्ये रंगली चुरशीची लढत</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/fifa-world-cup">फिफा विश्वचषक २०२६</a> च्या (FIFA World Cup 2026) नॉकआऊट फेरीतील पहिल्याच सामन्यात यजमान कॅनडाने इतिहास रचला. लॉस एंजेलिस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या &#8216;राऊंड ऑफ ३२&#8217; च्या या चुरशीच्या सामन्यात, कॅनडाने दक्षिण आफ्रिकेचा १-० ने पराभव केला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. या रोमांचक विजयासह, कॅनेडियन संघ प्रथमच फिफा विश्वचषकाच्या &#8216;राऊंड ऑफ १६&#8217; साठी पात्र झाली. हा सामना दोन्हीही देशांसाठी ऐतिहासिक होता, कारण यापूर्वी कॅनडा किंवा दक्षिण आफ्रिका यापैकी कोणीही विश्वचषकाचा कोणताही नॉकआऊट फेरीचा सामना खेळला नव्हता.</span><p><a title="अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal" href="https://www.navarashtra.com/sports/indian-army-lakshay-and-ujjwal-won-gold-medal-in-world-rowing-cup-2026-india-rowers-lucerne-1265912.html"><span style="color: #3366ff;"> अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">दोन्ही संघांमध्ये रंगली चुरशीची लढत</h3>
<p style="text-align: justify;">नॉकआऊट फेरीतील दबावाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सामन्यातील पहिली मूव्ह केली, परंतु कॅनेडियन गोलरक्षक मॅक्सिम क्रेप्यूने एक उत्कृष्ट बचाव करून त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. त्यानंतर कॅनेडियन संघाने विंग्सवरून आक्रमणांची मालिका सुरू केली. पहिल्या हाफच्या ४३ व्या मिनिटाला <a href="https://www.navarashtra.com/topic/canada">कॅनडाला</a> आघाडी घेण्याची एक सुवर्णसंधी मिळाली, जेव्हा मोईस बॉम्बिटोच्या रीबाउंडवर ताजोन बुकाननने आक्रमक खेळी केली. परंतु दक्षिण आफ्रिकेचा गोलरक्षक रॉनवेन विल्यम्सने एक उत्कृष्ट बचाव करून स्कोअर ०-० वरच ठेवला.</p>
<p style="text-align: justify;">दुसरा हाफही चुरशीचा राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या ओस्विन अपोलिसने काही चांगले प्रयत्न केले, पण तो कॅनेडियन डिफेन्स भेदण्यात अयशस्वी ठरला. मग, ७४ व्या मिनिटाला, कॅनडाचा स्टार खेळाडू, अल्फोन्सो डेव्हिस, दुखापतीतून सावरल्यानंतर या स्पर्धेत पहिल्यांदाच मैदानात उतरला. डेव्हिसच्या वेगाने कॅनेडियन फॉरवर्ड लाईनमध्ये उतरुन दक्षिण आफ्रिकेच्या डिफेन्सवरील दबाव वाढवला.</p>
<h3 style="text-align: justify;">स्टेफान युस्टाकियोने केला ऐतिहासिक गोल</h3>
<p style="text-align: justify;">सामना अतिरिक्त वेळेत जाईल असे वाटत असतानाच, कॅनेडियन मिडफिल्डर स्टेफान युस्टाकिओने इतिहास रचला. ९२ व्या मिनिटाला (अतिरिक्त वेळेत), युस्टाकिओने अचूक आणि जोरदार शॉट मारून बॉल थेट गोलपोस्टमध्ये धाडला. दक्षिण आफ्रिकेचा गोलकीपर विल्यम्सला तो शॉट अडवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या गोलमुळे कॅनडाने सामना जिंकला. यासह, कॅनडा २०१४ मध्ये ब्राझीलनंतर निर्धारित वेळेत नॉकआऊट सामना जिंकणारा पहिला यजमान देश ठरला. या ऐतिहासिक विजयासह, कॅनडा आता ४ जुलै रोजी ह्यूस्टन येथे होणाऱ्या राऊंड ऑफ १६ मध्ये नेदरलँड्स किंवा मोरोक्को यांच्यापैकी एकाचा सामना करेल.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात" href="https://www.navarashtra.com/sports/icc-t20-rankings-team-india-rating-drop-india-vs-ireland-england-series-1265836.html"> <span class="color-red">IND vs IRE</span>: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Priyank Kharge: प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ! RSS विरोधातील &#8216;त्या&#8217; वक्तव्यप्रकरणी कोर्टाचे समन्स; २१ जुलैपर्यंत मागवलं उत्तर</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/trouble-mounts-for-priyank-kharge-court-summons-issued-over-that-comment-against-the-rss-1265965.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:21:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:21:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T170333.310_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[Bengaluru]]></category>
		<category><![CDATA[Congress leader]]></category>
		<category><![CDATA[Priyank Kharge]]></category>
		<category><![CDATA[RSS]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265965</guid>

					<description><![CDATA[बंगळुरूच्या न्यायालयाने २७ जून रोजी हे समन्स जारी केले असून, २१ जुलैपर्यंत यावर उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विरोधात प्रियांक यांनी केलेल्या टिप्पणीबाबत फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती; या तक्रारीवरील सुनावणीनंतर न्यायालयाने हे समन्स जारी केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T170333.310_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Trouble Mounts For Priyank Kharge Court Summons Issued Over That Comment Against The Rss"     /></figure><ul>
<li>प्रियांक खरगे यांच्या अडचणीत वाढ!</li>
<li>RSS विरोधातील &#8216;त्या&#8217; कमेंटप्रकरणी कोर्टाचे समन्स</li>
<li>२१ जुलैपर्यंत मागवलं उत्तर</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/RSS">आरएसएस (RSS)</a></span> विरोधात केलेल्या विधानांमुळे कर्नाटकचे गृहमंत्री <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Priyank-Kharge">प्रियांक खर्गे</a></span> आणि युवा काँग्रेसचे नेते मोहम्मद नलपाड यांना समन्स बजावण्यात आले आहे. बंगळुरूच्या न्यायालयाने २७ जून रोजी हे समन्स जारी केले असून, २१ जुलैपर्यंत यावर उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विरोधात प्रियांक यांनी केलेल्या टिप्पणीबाबत फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती; या तक्रारीवरील सुनावणीनंतर न्यायालयाने हे समन्स जारी केले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संदीप पाटील यांनी निरीक्षण नोंदवले की, प्रियांक खर्गे आणि नलपाड यांच्या विरोधात &#8216;भारतीय न्याय संहिता&#8217; (BNS) च्या कलम ३५६ अन्वये फौजदारी मानहानीचा गुन्हा सिद्ध होण्याजोगी प्राथमिक बाब दिसून येते.</span><h3>न्यायालयाने काय म्हटले?</h3>
<p>आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, &#8220;आरोपी क्रमांक १ प्रियांक खर्गे आणि आरोपी क्रमांक ३ मोहम्मद नलपाड यांच्या विरोधात BNS, २०२३ च्या कलम ३५६ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्याची दखल घेण्यात आली आहे. कार्यालयाला निर्देश देण्यात येत आहेत की, याची फौजदारी खटला म्हणून नोंद करावी आणि आरोपी क्रमांक १ व ३ यांना समन्स बजावून २१ जुलै २०२६ पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगावे.&#8221; तथापि, कर्नाटकचे माजी मंत्री दिनेश गुंडू राव यांच्या विरोधात कारवाई करण्यास न्यायालयाने नकार दिला.</p>
<p><a title="‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला" href="https://www.navarashtra.com/india/india-sharply-rebuked-pakistan-over-its-false-allegations-regarding-the-karachi-attack-1265385.html"><span style="color: #3366ff;"> ‘आधी स्वतःच्या पदरात डोकावून पाहा…’, कराची हल्ल्याच्या खोट्या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चांगलाच बदडला</span> </a></p>
<h3>ऑक्टोबर २०२५ मधील विधानावरून गुन्हा दाखल</h3>
<p>ही याचिका बंगळुरूचे रहिवासी आणि आरएसएसचे कार्यकर्ते ए. तेजस यांनी दाखल केली होती. त्यांनी आरोप केला की, आरोपींनी ऑक्टोबर २०२५ मध्ये आरएसएस आणि त्यांच्या सदस्यांना लक्ष्य करून अनेक मानहानीकारक विधाने केली होती. तक्रारीनुसार, मंत्री असताना प्रियांक खर्गे यांनी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्नाटक सरकारला पत्र लिहून आरएसएसला सरकारी क्रीडांगणे, शाळा आणि महाविद्यालये वापरण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. तक्रारदाराचा आरोप आहे की, संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे पत्र जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांना दिले गेले आणि खर्गे यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले गेले.</p>
<h3>तक्रारीत सोशल मीडिया पोस्ट्सचा उल्लेख</h3>
<p>तक्रारीत खर्गे यांनी गेल्या वर्षी १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी केलेल्या कथित सोशल मीडिया पोस्ट्सचाही उल्लेख आहे. एका पोस्टमध्ये म्हटले होते, &#8220;आरएसएस सदस्याशी कधीही मैत्री करू नका केवळ मित्रच नाही, तर ते कुटुंबातील सदस्य असले तरीही. ते मुळातच अपमानास्पद किंवा शिवराळ वृत्तीचे लोक असतात.&#8221; न्यायालयाने मंत्री प्रियांक खर्गे आणि युवक काँग्रेसचे नेते मोहम्मद नलपाड यांच्याकडून २१ जुलैपर्यंत उत्तर मागवले आहे. मात्र, न्यायालयीन कामकाजाबाबत विचारले असता, मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाष्य करण्यास नकार दिला.</p>
<p><a title="मृत मुलाच्या फोनमध्ये आईवडील आजही करतात रिचार्ज! ‘गेला पण आयुष्यभराचं ओझं देऊन गेला’ शेख कुटुंबीयांची हळवी कहाणी" href="https://www.navarashtra.com/india/the-heart-wrenching-story-of-the-family-of-irfan-shaikh-who-died-in-the-ahmedabad-plane-crash-1265433.html"> मृत मुलाच्या फोनमध्ये आईवडील आजही करतात रिचार्ज! ‘गेला पण आयुष्यभराचं ओझं देऊन गेला’ शेख कुटुंबीयांची हळवी कहाणी </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>AI Layoffs 2026: एआयमुळे ९ हजार कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड! &#8216;या&#8217; नामवंत जागतिक कंपनीने जाहीर केली मोठी नोकरकपात</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/ai-layoffs-british-american-tobacco-bat-accenture-it-job-cuts-2026-1265975.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:14:53 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:14:53 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/layoff_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[ai]]></category>
		<category><![CDATA[job controversy]]></category>
		<category><![CDATA[layoffs]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265975</guid>

					<description><![CDATA[British American Tobacco AI Layoffs 2026 : कृत्रिम बुद्धिमत्ता आता लाखो तरुणांच्या रोजगारासाठी धोक्याची घंटा ठरतेय का? 'BAT' कंपनीच्या या ऐतिहासिक नोकरकपातीमुळे भारतासह ब्रिटनमध्ये का चिंता व्यक्त केली जात आहे? जाणून घ्या सविस्तर वृत्त.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/layoff_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ai Layoffs British American Tobacco Bat Accenture It Job Cuts 2026"     /></figure><p>British American Tobacco AI Layoffs 2026 : आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (AI) भविष्यातील तंत्रज्ञान मानले जात होते, परंतु आता ते लाखो कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठे संकट बनत चालले आहे. जगातील मोठ्या कंपन्या मानवाऐवजी मशीनकडून काम करून घेण्याच्या तयारीत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे &#8216;ब्रिटिश अमेरिकन टोबॅको&#8217; (BAT) कंपनी, जिने एकाच वेळी ९,००० नोकऱ्या संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ५,५०० कर्मचाऱ्यांची नोकरी याच वर्षाच्या (२०२६) अखेरपर्यंत जाईल, तर उर्वरित ३,५०० पदे बाह्य धोरणात्मक भागीदारांकडे सोपवली जातील. यामुळे खर्च कमी होऊन कामकाज अधिक वेगवान होईल, असा कंपनीचा दावा आहे.</p>
<h3>एवढी मोठी नोकरकपात का?</h3>
<p>BAT कंपनीने हा निर्णय आपल्या &#8216;Fit2Win&#8217; कार्यक्रमांतर्गत घेतला आहे. कंपनीने २०२८ पर्यंत ६०० दशलक्ष पाउंड म्हणजेच सुमारे ७५,००० कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी त्यांनी जागतिक आयटी कंपनी &#8216;Accenture&#8217; सोबत भागीदारी केली आहे. एक्सेंचर कंपनी प्रगत एआय सोल्युशन्स (Advanced AI Solutions) उपलब्ध करून देईल, ज्यामुळे आतापर्यंत कर्मचारी करत असलेली कामे ऑटोमेशनद्वारे पूर्ण केली जातील.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/ai-era-career-options-best-college-courses-future-job-security-skills-1265956.html">AI Era Career Options: एआयच्या काळात कोणती पदवी टिकवून ठेवणार तुमची नोकरी? जाणून घ्या सविस्तर</a></strong></span></p>
<h3>कोणावर होणार परिणाम?</h3>
<p>कर्मचारी कपातीचे स्वरूप: ९,००० पदांपैकी ५,५०० कर्मचाऱ्यांची नोकरी २०२६ च्या अखेरीस संपेल. उर्वरित ३,५०० पदे बाह्य भागीदारांकडे वर्ग केली जातील.</p>
<p>CEO चे स्पष्टीकरण: कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तादेउ मरोक्को यांनी सांगितले की, बदलत्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल.</p>
<p>ब्रिटेन सरकारची चिंता: मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नोकरकपातीमुळे पुढील १० वर्षांत ब्रिटनची सामाजिक कल्याण व्यवस्था (Welfare System) संकटात येऊ शकते, अशी चिंता सरकारने व्यक्त केली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/merchant-navy-career-guidance-imu-cet-exam-salary-structure-deck-engine-department-1265949.html">Merchant Navy: मर्चेंट नेव्हीत करिअर कसे करावे? जाणून घ्या पात्रता, प्रवेश परीक्षा आणि पगाराचा संपूर्ण तपशील</a></strong></span></p>
<h3>भारतावर काय होणार परिणाम?</h3>
<p>BAT ची भारतातील &#8216;ITC&#8217; कंपनीमध्ये सुमारे २२.९ टक्के हिस्सेदारी आहे, तसेच त्यांनी बंगळुरूमध्ये &#8216;ग्लोबल डिजिटल आणि टेक्नॉलॉजी हब&#8217; सुरू केले आहे. तज्ज्ञांच्या मते, एआयचा सर्वाधिक फटका &#8216;एंट्री-लेव्हल&#8217; (सुरुवातीच्या) नोकऱ्यांवर पडू शकतो. यामुळे फ्रेशर्स तरुण आणि नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी आता एआय, डेटा अ&#x200d;ॅनालिटिक्स आणि मशीन लर्निंग यांसारखी डिजिटल कौशल्ये शिकणे अत्यंत अनिवार्य झाले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>क्रिकेट जगतात खळबळ! Ireland ने भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/ireland-cricket-team-head-coach-heinrich-malan-resign-after-win-t20-series-against-india-1265958.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:15:13 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:15:13 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T170712.931_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[ind vs ire]]></category>
		<category><![CDATA[Ireland Cricket Team]]></category>
		<category><![CDATA[Team Ireland]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265958</guid>

					<description><![CDATA[45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T170712.931_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ireland Cricket Team Head Coach Heinrich Malan Resign After Win T20 Series Against India"     /></figure><ul>
<li><em><strong>आयर्लंडच्या विजयानंतर हेड कोचने दिला राजीनामा</strong></em></li>
<li><em><strong>भारताचा आयर्लंडविरुद्ध 2-0 ने दारुण पराभव </strong></em></li>
<li><em><strong>गौतम गंभीरला आईसलँड क्रिकेटने डिवचले </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>India Vs Ireland: </strong>काल भारत विरुद्ध <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/team-ireland">आयर्लंड</a> </strong></span>यांच्यात दूसरा आणि शेवटचा टी 20 सामना पार पडला. दुसऱ्या सामन्यात देखील भारताचा 1 रन्सने पराभव झाला आहे. आयर्लंडने भारताला व्हाईटवॉश दिला आहे. आयर्लंडने पहिला सामना 34 रन्सने तर दूसरा सामना 1 रन्सने जिंकला आहे. आयर्लंडने मालिका जिंकताच त्यांच्या हेड कोचने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.</span><p>आयर्लंडच्या संघाने भारताविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकली आहे. त्यानंतर आयर्लंडचे हेड कोच हेनरीक मलान यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरी विल्सन यांना आयर्लंडचे नवे हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बेलफास्ट येथे खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आयर्लंडने भारताचा पराभव केला आहे.</p>
<p>45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात आयर्लंड संघाने चांगली कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वात  आयर्लंड संघाने 2022, 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश नक्की केला होता. 2022 मध्ये आयर्लंडने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला देखील पराभूत केले होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/icc-t20-rankings-team-india-rating-drop-india-vs-ireland-england-series-1265836.html">IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात</a></strong></span></p>
<p><strong>आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का</strong></p>
<p>आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर, संघाच्या आयसीसी ( ICC Rankings) क्रमवारीवर स्पष्टपणे परिणाम झाला आहे. सध्या टीम इंडिया आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असली तरी, तिच्या पॉईंट्समध्ये घसरण झाली आहे. टीम इंडियाला फक्त पराभवाचा नव्हे तर ICC रँकिंगमध्ये धक्का बसला आहे. यामुळे अव्वल स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित" href="https://www.navarashtra.com/sports/india-vs-ireland-t20-series-shreyas-iyer-team-india-16-series-winning-streak-ends-1265739.html">आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित</a></p>
<p></span></strong>टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका खेळण्याआधी आयसीसीसी क्रमवारीत २७५ रेटिंगसह अव्वस स्थानी होती. आता, आयर्लंडसारख्या लहान देशाकडून न सलग दोन सामने गमावूनही, संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे, पण त्याचे रेटिंग घसरले आहे. आज, २९ जून रोजी, संघाचे रेटिंग २७२ पर्यंत घसरले आहे. याचा अर्थ, दोन सामने गमावल्यानंतर संघाने तीन रेटिंग गुण गमावले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांमधील अंतरही कमी झाले आहे.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Vat Purnima Special: &#8216;वड समजून पिंपळाची पूजा केली&#8217;; &#8216;मोहिनी&#8217; फेम सोनाली पंडितने सांगितला पहिल्या वटपौर्णिमेचा मजेशीर किस्सा</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/sonali-pandit-first-vat-purnima-funny-incident-mohini-colors-marathi-1265916.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:10:45 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:10:45 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/sonali_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi Serial]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[vat pornima]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265916</guid>

					<description><![CDATA['मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी' फेम अभिनेत्री सोनाली पंडितने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेचा मजेशीर किस्सा सांगितला. वडाऐवजी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याची आठवण तिने शेअर केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/sonali_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sonali Pandit First Vat Purnima Funny Incident Mohini Colors Marathi"     /></figure><p>आज देशभरात वटपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जात आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करून उपवास करतात. महाराष्ट्रात या सणाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. याच निमित्ताने &#8216;मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी&#8217; फेम अभिनेत्री सोनाली पंडित हिने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेचा एक मजेशीर आणि अविस्मरणीय किस्सा शेअर केला.</p>
<p>नवराष्ट्र डिजिटल लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत सोनालीला तिच्या पहिल्या वटपौर्णिमेबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी ती हसत म्हणाली, &#8220;मी यापूर्वी कधीच वटपौर्णिमा केली नव्हती. आम्ही जिथे राहायला आलो होतो, तिथे घराच्या मागे एक मोठं झाड होतं. मी छान तयार होऊन त्या झाडाची पूजा केली. पण मला आश्चर्य वाटलं की अजून कोणीच पूजा करायला आलं नव्हतं. मला वाटलं, कदाचित मीच खूप लवकर आले असेन.&#8221;</p>
<p>पुढे ती म्हणाली, &#8220;नंतर माझ्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणींनी विचारलं, &#8216;तू पूजेला का आली नाहीस?&#8217; तेव्हा मी सांगितलं की, मी तर पूजा करून आले. त्यावर त्या म्हणाल्या, &#8216;अगं, ते पिंपळाचं झाड आहे. वडाचं झाड पुढे आहे.&#8217; हे सांगताना आजही मला खूप लाज वाटते,&#8221; असं सोनाली ने सांगितले.</p>
<p>तिने पुढे विनोदी अंदाजात सांगितले की, &#8220;त्या घटनेनंतर मी पुन्हा कधी वटपौर्णिमेची पूजा केली नाही.&#8221; सोनालीचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.</p>
<blockquote class="instagram-media" style="background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width: 658px; min-width: 326px; padding: 0; width: calc(100% - 2px);" data-instgrm-permalink="https://www.instagram.com/reel/DaKd3-XiPKh/" data-instgrm-version="14">
<div style="padding: 16px;">
<p>&nbsp;</p>
<div style="display: flex; flex-direction: row; align-items: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 40px; margin-right: 14px; width: 40px;"></div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 100px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 60px;"></div>
</div>
</div>
<div style="padding: 19% 0;"></div>
<div style="display: block; height: 50px; margin: 0 auto 12px; width: 50px;"></div>
<div style="padding-top: 8px;">
<div style="color: #3897f0; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: 550; line-height: 18px;">View this post on Instagram</div>
</div>
<div style="padding: 12.5% 0;"></div>
<div style="display: flex; flex-direction: row; margin-bottom: 14px; align-items: center;">
<div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(0px) translateY(7px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; height: 12.5px; transform: rotate(-45deg) translateX(3px) translateY(1px); width: 12.5px; flex-grow: 0; margin-right: 14px; margin-left: 2px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(9px) translateY(-18px);"></div>
</div>
<div style="margin-left: 8px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 20px; width: 20px;"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 2px solid transparent; border-left: 6px solid #f4f4f4; border-bottom: 2px solid transparent; transform: translateX(16px) translateY(-4px) rotate(30deg);"></div>
</div>
<div style="margin-left: auto;">
<div style="width: 0px; border-top: 8px solid #F4F4F4; border-right: 8px solid transparent; transform: translateY(16px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; flex-grow: 0; height: 12px; width: 16px; transform: translateY(-4px);"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 8px solid #F4F4F4; border-left: 8px solid transparent; transform: translateY(-4px) translateX(8px);"></div>
</div>
</div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center; margin-bottom: 24px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 224px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 144px;"></div>
</div>
<p>&nbsp;</p>
</div>
</blockquote>
<p><script async onerror="var a=document.createElement('script');a.src='https://iframely.net/files/instagram_embed.js';document.body.appendChild(a);" src="https://www.instagram.com/embed.js"></script></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Awarapan 2 Teaser: १९ वर्षांनंतर Emraan Hashmiचा जुना अंदाज पुन्हा चर्चेत, ‘आवारापन 2’च्या टीझरने जिंकली चाहत्यांची मनं" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/awarapan-2-teaser-emraan-hashmi-brings-back-his-iconic-avatar-after-19-years-wins-fans-hearts-1265889.html"> <span class="color-red">Awarapan 2 Teaser</span>: १९ वर्षांनंतर Emraan Hashmiचा जुना अंदाज पुन्हा चर्चेत, ‘आवारापन 2’च्या टीझरने जिंकली चाहत्यांची मनं </a></strong></span></p>
<p><strong>१० वर्षांनंतर मराठी मालिकेत पुनरागमन</strong></p>
<p>मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सोनाली पंडितने तब्बल १० वर्षांनंतर मराठी मालिकेत पुनरागमन केले आहे. अल्फा मराठीवरील &#8216;प्रपंच&#8217; मालिकेतून तिने घराघरात ओळख निर्माण केली होती. त्यानंतर &#8216;मॅडम सर&#8217;, &#8216;यहाँ मैं घर घर खेली&#8217;, &#8216;प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा&#8217; आणि &#8216;गठबंधन&#8217; यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही तिने दमदार भूमिका साकारल्या.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Kiss Controversy: किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/kiss-controversy-did-kangana-ranaut-bite-her-co-stars-lip-during-a-kissing-scene-viral-video-1265666.html"> <span class="color-red">Kiss Controversy</span>:  किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा? व्हायरल Videoनंतर रंगली चर्चा </a></strong></span></p>
<p><strong>वटपौर्णिमा स्पेशल महासंगम</strong></p>
<p>दरम्यान, कलर्स मराठीवरील &#8216;मी जिंकून घेईन सारं&#8217; आणि &#8216;मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी&#8217; या मालिकांचा वटपौर्णिमा विशेष महासंगम २९ जून ते १ जुलैदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विशेष भागात सुपरस्टार आरकेची दमदार एन्ट्री, शालिनीच्या बेपत्ता होण्याचे रहस्य, तसेच कौटुंबिक नाट्य, रोमँस आणि थरार यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>AI Era Career Options: एआयच्या काळात कोणती पदवी टिकवून ठेवणार तुमची नोकरी? जाणून घ्या सविस्तर</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/ai-era-career-options-best-college-courses-future-job-security-skills-1265956.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 17:02:07 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 17:02:07 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ai-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[ai]]></category>
		<category><![CDATA[career guide]]></category>
		<category><![CDATA[Job]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265956</guid>

					<description><![CDATA[AI Era Career Options: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात भविष्यातील नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते कोर्सेस निवडावेत?अशी कोणती मानवी कौशल्ये आहेत ज्यांची जागा कोणतीही मशीन घेऊ शकत नाही? वाचा सविस्तर विश्लेषण.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ai-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ai Era Career Options Best College Courses Future Job Security Skills"     /></figure><p>AI Era Career Options: सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मानवी कामे पलक झपकते करत आहे. अशा वेळी, &#8220;भविष्यात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी कॉलेजमध्ये नेमके काय शिकावे?&#8221; असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. ज्या कोर्सेससाठी आज लाखो रुपयांची फी भरली जात आहे, ४ वर्षांनी एआयमुळे त्यांची व्हॅल्यू संपणार तर नाही ना, अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. कोडिंगपासून कंटेंट रायटिंगपर्यंत सर्व काही चॅटबॉट्स स्वतः सांभाळत असताना, या गोंधळाचे उत्तर खुद्द एआयलाच विचारण्यात आले.</p>
<p>चॅटबॉटच्या मते, एआयला घाबरण्याऐवजी अशा कोर्सेस आणि स्किल्सवर (कौशल्यांवर) लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यांची कॉपी कोणतेही कॉम्प्युटर करू शकत नाही. एआयकडे डेटा आणि लॉजिक आहे, पण मानवी भावना, सर्जनशीलता आणि गंभीर विचार करण्याची क्षमता (Critical Thinking) नाही.</p>
<h3>एआयच्या युगात काय शिकावे?</h3>
<p><strong>टेक्नॉलॉजीमधील स्पेशलायझेशन:</strong> जर तुम्हाला तंत्रज्ञानात रस असेल, तर केवळ पारंपरिक कॉम्प्युटर सायन्स करण्याऐवजी एआय (AI), मशीन लर्निंग (ML) आणि डेटा सायन्समध्ये स्पेशलायझेशन करा. एआय टूल्स बनवणे आणि बिग डेटा समजून घेण्यासाठी मानवी मेंदूची गरज नेहमीच राहील.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/upsc-mains-2026-last-date-registration-daf-caf-form-update-1265930.html">UPSC Mains 2026: यूपीएससी &#8216;मेन्स&#8217;चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; &#8216;हा&#8217; फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही</a></strong></span></p>
<p><strong>ह्युमन स्किल्स आणि सायकॉलॉजी:</strong> चॅटबॉटने ‘प्योर ह्युमन स्किल्स’शी संबंधित कोर्सेसवर अधिक भर दिला आहे. यामध्ये सायकियाट्री, ह्युमन सायकॉलॉजी आणि सोशल वर्कचा समावेश होतो. चॅटबॉट म्हणतो, &#8220;मी दुःखावर निबंध लिहू शकेन, पण एखाद्या खचलेल्या माणसाला धीर देऊ शकत नाही.&#8221; याशिवाय डिझायनिंग, फिलॉसॉफी आणि क्रिएटिव्ह रायटिंगमध्येही मोठ्या संधी आहेत.</p>
<p><strong>हेल्थकेअर आणि मॅनेजमेंट:</strong> वैद्यकीय क्षेत्र नेहमीच आघाडीवर राहील. नर्सिंग, बायोटेक आणि मेडिकल रिसर्चची मागणी कधीही कमी होणार नाही. तसेच, मानवी संसाधने (HR) आणि व्यवस्थापन क्षेत्रात माणसांचेच वर्चस्व राहील; कारण टीमला मोटिव्हेट करणे मशीनला शक्य नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/merchant-navy-career-guidance-imu-cet-exam-salary-structure-deck-engine-department-1265949.html">Merchant Navy: मर्चेंट नेव्हीत करिअर कसे करावे? जाणून घ्या पात्रता, प्रवेश परीक्षा आणि पगाराचा संपूर्ण तपशील</a></strong></span></p>
<h3>चॅटबॉटचा गुरुमंत्र: पदवी नाही, कौशल्ये जिंकणार!</h3>
<p>आता कॉलेजची केवळ थिअरी पदवी घेऊन आयुष्यभर कमावण्याचा काळ गेला आहे. आता तुम्हाला &#8216;लाइफलॉन्ग लर्नर&#8217; (सतत शिकणारा) बनावे लागेल. कॉलेजमध्ये असताना केवळ किताबी कीडा न बनता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि कम्युनिकेशन स्किल्सवर काम करा. एआयला शत्रू न मानता, त्याला आपला सर्वात विश्वासू असिस्टंट बनवून काम करायला शिका, हाच यशाचा मार्ग आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Nashik News : मटण प्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! मटण-दहीचे जेवण ठरले जीवघेणे? जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली; पत्नीचा मृत्यू</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/nashik/a-woman-died-and-her-husband-remains-critical-after-eating-mutton-news-marathi-1265957.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:56:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:56:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/nashik-5_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नाशिक]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[food poisoning]]></category>
		<category><![CDATA[Mutton]]></category>
		<category><![CDATA[Nashik]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265957</guid>

					<description><![CDATA[मटण आणि दही एकत्र खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला, तर पतीवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनेचा नेमका तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/nashik-5_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Woman Died And Her Husband Remains Critical After Eating Mutton News Marathi"     /></figure><ul>
<li>जेवणानंतर अचानक तब्येत खालावली</li>
<li>मटणासोबत दही खाल्ल्यानंतर पत्नीचा मृत्यू, पती उपचाराधीन</li>
<li>मटण आणि दहीमुळे की अन्नातून विषबाधा?</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Nashik Food Poisoning News Marathi :</strong> महिन्याभर पूर्वी मुंबईतून एका कुटुंबाने <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/watermelon-market">कलिंगड</a></span> खाल्ल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये कलिंगड खायचा कि नाही अशा प्रश्न निर्माण झाला. मात्र आता आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अख्तावाडे गावातून अशीच एक घटना अन्न विषबाधेची एक संशयित घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणात मटण आणि दही खाल्ल्यानंतर एका शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक खालावली. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला, तर पतीची प्रकृती गंभीर आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अख्तावाडे गावात अन्न विषबाधेच्या संशयित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/nashik-crime-friendship-via-snapchat-promise-of-marriage-and-fraud-against-an-18-year-old-woman-case-registered-against-the-accused-under-the-pocso-act-1265230.html"><span class="color-red">Nashik Crime</span>: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा</a></span></p>
<h3>नेमकं प्रकरण काय?</h3>
<p>जेवणानंतर काही वेळातच दाम्पत्याची प्रकृती अचानक खालावली. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, तर पतीची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६८ वर्षीय द्वारकाबाई हयालीज आणि त्यांचे ७८ वर्षीय पती शांताराम हयालीज यांनी घरी मटण खाल्ले होते. त्यानंतर त्यांनी दहीही खाल्ले. त्यानंतर काही वेळातच दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.</p>
<h3>उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू</h3>
<p>कुटुंबीयांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण उपचारादरम्यान द्वारकाबाई हयालीज यांचे निधन झाले. शांताराम हयालीज यांच्यावर सध्या मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या सूत्रांनुसार, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.</p>
<h3>तपास अहवालानंतर रहस्य उलगडेल</h3>
<p>प्रशासनाचे म्हणणे आहे की, दोघांच्याही प्रकृतीत बिघाड कशामुळे झाला ही माहिती अद्याप समोर आली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच हे प्रकरण अन्न विषबाधेमुळे होते की इतर कोणत्या कारणामुळे, हे स्पष्ट होईल.</p>
<h3>प्रशासनाचा तपास सुरु</h3>
<p>स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभाग संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तपास अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सध्या, प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी वैज्ञानिक तपासाच्या निकालाची प्रतीक्षा आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/nashik-crime-relief-for-godman-ashok-kharats-wife-kalpana-kharat-granted-anticipatory-bail-1262099.html"><span class="color-red">Nashik Crime</span>: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Track 2 Dialogue: पाकिस्तानसोबत कोणतीही गुप्त चर्चा होत नाही; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे &#8216;ट्रॅक-2&#8217; बैठकीवरील विधान चर्चेत</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/india-pakistan-track-2-dialogue-colombo-foreign-secretary-vikram-misri-statement-secret-talks-1265925.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:50:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:50:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/India-Pakistan-Track-2-dialogue-Colombo-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[India-Pakistan Conflict]]></category>
		<category><![CDATA[India-Pakistan relation]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265925</guid>

					<description><![CDATA[भारताचे परराष्ट्र सचिव, विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानसोबतच्या गुप्त चर्चेसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. मिस्री म्हणाले की, कोलंबोमध्ये झालेल्या कथित बैठकीशी भारतीय सरकार असहमत आहे. त्या बैठकीत सरकारी प्रतिनिधी उपस्थित नव्हते.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/India-Pakistan-Track-2-dialogue-Colombo-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="India Pakistan Track 2 Dialogue Colombo Foreign Secretary Vikram Misri Statement Secret Talks"     /></figure><ul data-path-to-node="3">
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">गुप्त चर्चेचे दावे फेटाळले</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">&#8216;ट्रॅक-२&#8217; बैठकीशी सरकारचा संबंध नाही</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">वैयक्तिक स्तरावर सहभाग</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="25,0,0"><strong>India Pakistan Track 2 dialogue Colombo 2026 :</strong> <span class="">भारत आणि पाकिस्तान (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/india-pakistan-relation">India-Pakistan relation</a></span>) यांच्यातील संबंधांविषयी नेहमीच जगभरात उत्सुकता आणि तणाव पाहायला मिळतो.</span><span class=""> मे २०२५ पासून दोन्ही देशांमधील अधिकृत चर्चा (Track-1 Dialogue) पूर्णपणे ठप्प झाल्यानंतर,</span><span class=""> आता पडद्यामागे काही गुप्त हालचाली सुरू आहेत का""> असा प्रश्न आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चिला जात होता.</span><span class=""> यातच श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दोन्ही देशांमधील नेत्यांची आणि माजी अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक पार पडल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता.</span><span class=""> या तथाकथित &#8216;ट्रॅक-२&#8217; (Track-2) बैठकीवरून सुरू असलेल्या वादावर आता भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अधिकृतपणे मौन सोडले असून,</span><span class=""> केंद्र सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली आहे.</span></p>
<p data-path-to-node="8"><span class="">परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले की,</span><span class=""> भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तथाकथित &#8216;ट्रॅक-२&#8217; संवादात भारत सरकारचा कोणताही अधिकृत सहभाग,</span><span class=""> पाठिंबा किंवा कोणतीही भूमिका नाही.</span><span class=""> नवी दिल्ली येथे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की,</span><span class=""> या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये किंवा अनौपचारिक बैठकांमध्ये सहभागी होणारे भारतीय नागरिक हे पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार उपस्थित राहत असतात.</span><span class=""> अशा बैठकांमध्ये त्यांनी मांडलेली मते ही त्यांची वैयक्तिक मते आहेत.</span><span class=""> ती मते म्हणजे भारत सरकारची अधिकृत भूमिका किंवा धोरण अजिबात मानले जाऊ नये.</span><span class=""> या बैठकांना सरकारच्या दृष्टीने कोणतेही विशेष महत्त्व नाही,</span><span class=""> असेही त्यांनी स्पष्ट केले.</span></p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/india-seychelles-naval-base-assumption-island-china-string-of-pearls-vikram-misri-1265763.html">Indian Navy: चीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ला भारताचे चोख उत्तर; सेशेल्सच्या असम्प्शन बेटावर नौदल तळ उभारण्याबाबत मोठी घडामोड</a></span></strong></p>
<h3 class="" data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">कोलंबो बैठकीत नेमके काय घडले आणि भारताचा आक्षेप काय?</b></h3>
<p data-path-to-node="10"><span class="">परराष्ट्र सचिवांनी सांगितले की,</span><span class=""> त्यांनी या संदर्भातील काही अहवाल आणि बातम्या पाहिल्या आहेत.</span><span class=""> पाकिस्तानच्या बाजूने या बैठकीत कोण आले होते याबद्दल अधिकृत माहिती नसली,</span><span class=""> तरी कोलंबोमध्ये ज्या बैठकीबद्दल चर्चा सुरू आहे,</span><span class=""> त्यात भारताकडून अधिकृतपणे कोणताही सरकारी प्रतिनिधी किंवा अधिकारी सहभागी झाला नव्हता.</span><span class=""> या बैठकीत केवळ काही निवृत्त अधिकारी आणि नागरी समाजातील (Civil Society) प्रतिष्ठित लोक सहभागी झाले होते.</span><span class=""> विक्रम मिस्री यांनी थेट शब्दांत सांगितले की,</span><span class=""> अशा अनौपचारिक मंचांवरून समोर येणाऱ्या विधानांशी आणि निष्कर्षांशी भारत सरकार अजिबात सहमत नाही.</span></p>
<p data-path-to-node="11"><span class="">यापूर्वी,</span><span class=""> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ नेते राम माधव यांनीही या ट्रॅक-२ बैठकीवरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णपणे फेटाळून लावले होते.</span><span class=""> विशेष म्हणजे,</span><span class=""> कोलंबोमध्ये झालेल्या या कथित बैठकीला राम माधव स्वतः उपस्थित होते.</span><span class=""> प्रसारमाध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात या विषयावर विनाकारण उलटसुलट चर्चा करून हा मुद्दा वाढवू नये,</span><span class=""> असे आवाहन त्यांनी केले.</span><span class=""> भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव पाहता अशा प्रकारच्या अनौपचारिक बैठकांकडे संशयाने पाहिले जात असल्याने त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.</span></p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Breaking<br />
Foreign secretary Vikram Misri reacts on reports of India, Pakistan track 2</p>
<p>&#8220;far as the Government of India is concerned, there is no official participation, no official support or involvement, in these visits&#8221; <a href="https://t.co/xFaIr0oOSj">pic.twitter.com/xFaIr0oOSj</a></p>
<p>— Sidhant Sibal (@sidhant) <a href="https://x.com/sidhant/status/2071512041094095210">June 29, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<p data-path-to-node="11"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/israel-cabinet-approves-armenian-genocide-resolution-turkey-relations-conflict-gaza-war-1265735.html">Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले</a></span></strong></p>
<h3 class="" data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">काय आहे &#8216;ट्रॅक-२&#8217; बैठक आणि ती का ठरली चर्चेचा विषय?</b></h3>
<p data-path-to-node="13"><span class="">भारत आणि पाकिस्तान यांच्यात अधिकृत राजनैतिक चर्चा म्हणजेच &#8216;ट्रॅक-१&#8217; संवाद गेल्या बऱ्याच काळापासून,</span><span class=""> विशेषतः मे २०२५ पासून पूर्णपणे बंद आहे.</span><span class=""> अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी गुप्तपणे किंवा अनौपचारिक मार्गाने प्रयत्न सुरू असल्याचा दावा नुकताच एका आंतरराष्ट्रीय अहवालात करण्यात आला होता.</span><span class=""> या पार्श्वभूमीवर कोलंबो येथे &#8216;इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज&#8217; (IISS) या संस्थेने एका बैठकीचे आयोजन केले होते,</span><span class=""> ज्याला &#8216;ट्रॅक-२&#8217; संवाद असे म्हटले जाते.</span></p>
<p data-path-to-node="14"><span class="">या बैठकीला भारताच्या बाजूने आरएसएस अधिकारी आणि इंडिया फाउंडेशनचे सदस्य राम माधव,</span><span class=""> भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एम.</span><span class=""> एम.</span><span class=""> नरवणे आणि माजी राजनैतिक अधिकारी रुची घनश्याम उपस्थित होते.</span><span class=""> तर दुसरीकडे,</span><span class=""> पाकिस्तानच्या बाजूने आयएसआय (ISI) चे माजी अधिकारी अली खान पतौदी,</span><span class=""> माजी मंत्री शेरी रहमान आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सज्जाद हैदर खान या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर आली होती.</span><span class=""> दोन्ही बाजूंच्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्ती एकत्र आल्यामुळेच भारत सरकार पाकिस्तानसोबत गुप्त वाटाघाटी करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते,</span><span class=""> ज्यावर आता परराष्ट्र सचिवांनी पूर्णविराम लावला आहे.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Merchant Navy: मर्चेंट नेव्हीत करिअर कसे करावे? जाणून घ्या पात्रता, प्रवेश परीक्षा आणि पगाराचा संपूर्ण तपशील</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/merchant-navy-career-guidance-imu-cet-exam-salary-structure-deck-engine-department-1265949.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:48:34 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:48:34 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/नेव्ही_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[career guide]]></category>
		<category><![CDATA[High salary Job]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265949</guid>

					<description><![CDATA[Merchant Navy Career Guidance : मर्चेंट नेव्हीमध्ये १० वी आणि १२ वी सायन्स (PCM) नंतर करिअर कसे करावे? जाणून घ्या IMU-CET प्रवेश परीक्षा, डेक व इंजिन विभाग, शारीरिक पात्रता आणि लाखो रुपयांच्या टॅक्स-फ्री पगाराची माहिती.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/नेव्ही_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Merchant Navy Career Guidance Imu Cet Exam Salary Structure Deck Engine Department"     /></figure><p>Merchant Navy Career Guidance : निळा समुद्र, भलेमोठे जहाज आणि जग फिरण्याची सुवर्णसंधी! &#8216;मर्चेंट नेव्ही&#8217; हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर रोमांचक आणि हाय-फाय सॅलरीचे चित्र उभे राहते. परंतु, या क्षेत्रात काम करताना अनेकदा एक संभ्रम असतो की, मर्चेंट नेव्हीची नोकरी सरकारी आहे की प्रायव्हेट? अनेकांना ते &#8216;इंडियन नेव्ही&#8217;चा भाग वाटते. मात्र, इंडियन नेव्ही देशाच्या सुरक्षेसाठी काम करते, तर मर्चेंट नेव्ही व्यावसायिक जहाजांद्वारे मालाची आंतरराष्ट्रीय वाहतूक करते.</p>
<h3>नोकरी सरकारी की प्रायव्हेट?</h3>
<p>मर्चेंट नेव्हीमधील बहुतांश नोकऱ्या प्रायव्हेट असतात. यामध्ये &#8216;मास्क&#8217;, &#8216;एमएससी&#8217; सारख्या आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांचा समावेश होतो. तथापि, &#8216;शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया&#8217; (SCI) सारख्या काही सरकारी कंपन्यांमध्ये (PSU) सरकारी नोकरीची संधीही असते. कंपनी कोणतीही असो, येथे काम &#8216;कॉन्ट्रॅक्ट बेसिस&#8217; वर चालते. म्हणजेच, तुम्ही जितके महिने जहाजावर ड्युटीवर असाल, तितक्याच महिन्यांचा तगडा पगार मिळतो; सुट्टीवर घरी असताना पगार मिळत नाही.</p>
<h3>प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता</h3>
<p>१२ वी सायन्स नंतर (PCM): जर १२ वीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषयात किमान ६०% गुण असतील, तर &#8216;B.Sc Nautical Science&#8217; किंवा &#8216;B.Tech Marine Engineering&#8217; करता येते. त्यासाठी IMU-CET ही राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.</p>
<p>१० वी नंतर: अवघ्या ६ महिन्यांचा GP Rating कोर्स करून डेक किंवा इंजिन रेटिंग म्हणून एन्ट्री मिळवता येते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/upsc-mains-2026-last-date-registration-daf-caf-form-update-1265930.html">UPSC Mains 2026: यूपीएससी &#8216;मेन्स&#8217;चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; &#8216;हा&#8217; फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही</a></strong></span></p>
<p>शारीरिक पात्रता: उमेदवारांची दृष्टी (Eyesight) ६/६ असणे आवश्यक असून &#8216;डीजी शिपिंग&#8217; मान्यताप्राप्त डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट लागते.</p>
<h3>डिपार्टमेंट आणि जोखीम</h3>
<p>जहाजावर प्रामुख्याने डेक डिपार्टमेंट (जहाज चालवणे), इंजिन डिपार्टमेंट (मशिनरी सांभाळणे) आणि सॅलून डिपार्टमेंट (खाण्यापिण्याची व्यवस्था) हे विभाग असतात. या नोकरीत खराब हवामान आणि समुद्री चाच्यांचा (पायरेट्स) धोका असतो. मात्र, आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार (IML) कोणतीही दुर्घटना घडल्यास कुटुंबीयांना कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई आणि विम्याचे कवच मिळते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/maharashtra-schools-marathi-compulsory-penalty-school-education-minister-dada-bhuse-1265838.html">Marathi Compulsory Law: मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा विधानसभेत इशारा</a></strong></span></p>
<h3>पगार</h3>
<p>मर्चेंट नेव्हीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे पगार! सुरुवातीला कॅडेट म्हणून ३० ते ५० हजार रुपये महिना मिळतो. पुढे प्रमोशन मिळाल्यावर ऑफिसर किंवा इंजिनिअरचा पगार २ ते ६ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. तर कॅप्टन किंवा चीफ इंजिनिअरचा पगार ८ ते १५ लाख रुपये प्रतिमहिना असतो. जर तुम्ही वर्षातील १८३ दिवसांपेक्षा जास्त काळ भारताबाहेर जहाजावर घालवला, तर हा पगार पूर्णपणे टॅक्स-फ्री (करमुक्त) असतो.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला; आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही तोच नियम लावा – मनोज जरांगे पाटील</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/manoj-jarange-on-nasarapur-case-santosh-deshmukh-fast-track-demand-1265936.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:46:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:46:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/05/Manoj-Jarange-Patil-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[CM Devendra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Manoj Jarang patil]]></category>
		<category><![CDATA[Nasrapur Case]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265936</guid>

					<description><![CDATA[नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेचे कौतुक केले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही फास्ट ट्रॅक पद्धतीने न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/05/Manoj-Jarange-Patil-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Manoj Jarange On Nasarapur Case Santosh Deshmukh Fast Track Demand"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph">पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेचे कौतुक केले. त्याचवेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही अशाच वेगाने न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, नसरापूर प्रकरणात शासनाने तत्परता दाखवली आणि अवघ्या दोन महिन्यांत न्याय मिळाला, ही चांगली बाब आहे.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;संतोष देशमुख प्रकरणातही तोच नियम लागू करा&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">मनोज जरांगे पाटील म्हणाले, &#8220;मुख्यमंत्री साहेबांचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी या प्रकरणात तत्परता दाखवली आणि अल्पावधीत आरोपीला शिक्षा झाली. हाच नियम संतोष देशमुख हत्या प्रकरणात, तसेच मालेगाव येथील तीन वर्षीय मुलीच्या प्रकरणातही लागू केला पाहिजे.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’" href="https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-devendra-fadnaviss-first-reaction-after-the-little-girls-killer-was-sentenced-to-the-gallows-1265813.html"><strong> <span class="color-red">Nasarapur Case</span>: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’</strong> </a></span></p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">त्यांनी पुढे सांगितले की, नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याने पीडित कुटुंबाला आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला आहे. मात्र, संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि मालेगावसारख्या गंभीर प्रकरणांमध्येही जलदगतीने न्याय मिळणे तितकेच आवश्यक आहे.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h3">शेतकरी आंदोलनाबाबतही भूमिका स्पष्ट</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, &#8220;मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होतो. सरकार असो किंवा विरोधक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जे आंदोलन करतात, त्यांच्यासोबत मी उभा राहतो. बच्चू कडू आणि रोहित पवार यांच्या आंदोलनांबाबतही माझी हीच भूमिका आहे.&#8221;</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">नसरापूर प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जलद न्यायप्रक्रियेबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, याच धर्तीवर इतर संवेदनशील गुन्ह्यांमध्येही तत्पर कारवाई आणि न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-on-nasarapur-murder-case-death-sentence-reaction-1265793.html"><strong> महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h1">देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे; अशा मारेकऱ्यांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे मनापासून आभारही मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकील अजय मिसर यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कमी वेळेत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांनी तपास यंत्रणांचे कौतुक केले.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>UPSC Mains 2026: यूपीएससी &#8216;मेन्स&#8217;चा अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख; &#8216;हा&#8217; फॉर्म सबमिट न केल्यास परीक्षेला बसता येणार नाही</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/upsc-mains-2026-last-date-registration-daf-caf-form-update-1265930.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:35:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:35:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/upsc-1-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Government Job]]></category>
		<category><![CDATA[High salary Job]]></category>
		<category><![CDATA[UPSC]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265930</guid>

					<description><![CDATA[UPSC Mains 2026 Last Date: UPSC नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ साठी कॉमन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म (CAF) भरण्याची अंतिम मुदत आज २९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. पात्र १३,३४३ उमेदवारांसाठी हा फॉर्म भरणे अनिवार्य आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/upsc-1-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Upsc Mains 2026 Last Date Registration Daf Caf Form Update"     /></figure><p>UPSC Mains 2026 Last Date: UPSC नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ साठी अर्ज करण्याची संधी आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ज्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा (Prelims) उत्तीर्ण केली आहे, त्यांच्यासाठी ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया नसून मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचण्याची अनिवार्य अट आहे. जर एखाद्या उमेदवाराने निश्चित वेळेत आपला मुख्य परीक्षेचा (Mains) अर्ज जमा केला नाही, तर त्याला पुढील निवड प्रक्रियेत सामील होता येणार नाही. यावर्षी १३,३४३ उमेदवारांनी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली असून, आता सर्वांचे लक्ष २१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मुख्य परीक्षेवर आहे. अशा परिस्थितीत अंतिम क्षणाची घाई टाळण्यासाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक माहिती अपडेट करून वेळेत अर्ज पूर्ण करणे गरजेचे आहे.</p>
<h3>आज काय करणे आवश्यक आहे?</h3>
<p>संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) १९ जून २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत सांगितले होते की, नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ साठी कॉमन अ&#x200d;ॅप्लिकेशन फॉर्म (CAF) मध्ये आवश्यक माहिती अपडेट आणि कन्फर्म करण्याची सुविधा १९ जून ते २९ जून या कालावधीत उपलब्ध राहील. ही विंडो आज संध्याकाळी ६ वाजता बंद होईल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आपली सर्व माहिती अपडेट किंवा कन्फर्म करावी लागेल आणि मुख्य परीक्षेचा फॉर्म सबमिट करावा लागेल. ही मुदत संपल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/maharashtra-schools-marathi-compulsory-penalty-school-education-minister-dada-bhuse-1265838.html">Marathi Compulsory Law: मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा विधानसभेत इशारा</a></strong></span></p>
<h3>फॉर्म नाही भरला तर काय होईल?</h3>
<p>UPSC ने स्पष्ट केले आहे की, केवळ पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे पुरेसे नाही. सर्व पात्र उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेचा अर्ज भरणे बंधनकारक आहे. जर एखाद्या उमेदवाराने ठरवून दिलेल्या वेळेत कॉमन अ&#x200d;ॅप्लिकेशन फॉर्म जमा केला नाही, तर त्याला नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ मध्ये बसू दिले जाणार नाही. म्हणूनच, उमेदवारांना शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता सर्व कागदपत्रे, वैयक्तिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील तपासून लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/cbse-three-language-policy-board-exam-relaxation-class-9-10-students-1265740.html">CBSE चा मोठा निर्णय! यंदाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार का? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..</a></strong></span></p>
<h3>किती उमेदवारांना संधी मिळाली?</h3>
<p>UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन २४ मे रोजी करण्यात आले होते, तर याचा निकाल १५ जून रोजी घोषित झाला. या परीक्षेला सुमारे ५.४९ लाख उमेदवार उपस्थित राहिले होते. आयोगाला एकूण ८,१९,३७२ अर्ज प्राप्त झाले होते. यावर्षी नागरी सेवेच्या ९३३ आणि भारतीय वन सेवेच्या (IFoS) ८० जागांसह एकूण १,०१३ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>EV Policy 2026: देशातील &#8216;या&#8217; सरकारचा मोठा निर्णय! &#8216;नवीन ईव्ही धोरणा&#8217;ला मंजुरी; वाहन खरेदीवर मिळणार १००% रस्ते करात सूट, अन्&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/major-decision-by-the-delhi-government-approval-granted-to-the-new-ev-policy-1265920.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:36:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:36:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T163356.275_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[delhi]]></category>
		<category><![CDATA[delhi government]]></category>
		<category><![CDATA[EV]]></category>
		<category><![CDATA[EV Policy]]></category>
		<category><![CDATA[Nation News]]></category>
		<category><![CDATA[Policy]]></category>
		<category><![CDATA[Rekha Gupta]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265920</guid>

					<description><![CDATA[दिल्ली सरकारने 'दिल्ली ईव्ही धोरण २०२६' ला मंजुरी दिली आहे. १ जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या या धोरणांतर्गत ईव्ही खरेदीवर १००% रस्ते कर आणि नोंदणी शुल्क माफ होणार असून तब्बल १५,००० कोटींचे फायदे मिळतील.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T163356.275_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Major Decision By The Delhi Government Approval Granted To The New Ev Policy"     /></figure><ul>
<li>दिल्ली सरकारचा मोठा निर्णय!</li>
<li>&#8216;नवीन ईव्ही धोरणा&#8217;ला मंजुरी</li>
<li>वाहन खरेदीवर १००% रस्ते करात सूट, मिळणार १५,००० कोटींचे फायदे!</li>
</ul><span class="bullet-text"><strong>नवी दिल्ली:</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/ev">दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना (EVs)</a></span> प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/rekha-gupta">मुख्यमंत्री रेखा गुप्ता</a></span> यांच्या अध्यक्षतेखालील दिल्ली मंत्रिमंडळाने &#8216;दिल्ली ईव्ही धोरण २०२६&#8217; (Delhi EV Policy 2026) ला मंजुरी दिली आहे. नायब राज्यपालांच्या (Lieutenant Governor) मंजुरीच्या अधीन राहून, हे धोरण १ जुलै २०२६ पासून लागू होईल आणि ३१ मार्च २०३० पर्यंत अंमलात राहील, असा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. या नवीन धोरणांतर्गत, ईव्ही खरेदीदारांना कर सवलती, अनुदान (सबसिडी) आणि इतर फायदे मिळतील. पुढील चार वर्षांत सामान्य जनता आणि ईव्ही क्षेत्राला अंदाजे १५,००० कोटी रुपयांचे फायदे मिळतील, असा सरकारचा अंदाज आहे.</span><h3>दिल्ली बनणार EVराजधानी</h3>
<p>पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, या नवीन ईव्ही धोरणाचा मुख्य उद्देश दिल्लीला स्वच्छ वाहतूक व्यवस्था असलेली प्रदूषणमुक्त राजधानी बनवणे हा आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करणे, आणि त्याद्वारे वायू प्रदूषण व इंधनावरील खर्च कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, दिल्लीला देशाची &#8216;ईव्ही राजधानी&#8217; म्हणून प्रस्थापित करण्याची योजना आखण्यात आली आहे.</p>
<h3>ईव्ही खरेदीदारांसाठी मोठे फायदे</h3>
<p>नवीन धोरणांतर्गत, सर्व इलेक्ट्रिक वाहनांवर रस्ते कर आणि नोंदणी शुल्कात १००% सूट दिली जाईल. हा लाभ ३० लाख रुपयांपर्यंत &#8216;एक्स-शोरूम&#8217; किंमत असलेल्या चारचाकी वाहनांना लागू असेल. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक कारच्या खरेदीला मोठी चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.</p>
<p><a title="HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद" href="https://www.navarashtra.com/automobile/hsrp-number-plate-deadline-maharashtra-rto-rules-july-1-action-marathi-news-1265807.html"> <span class="color-red">HSRP Number Plate </span>: वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद </a></p>
<h3>चार वर्षांत १५,००० कोटी रुपयांचे फायदे</h3>
<p>सरकारच्या म्हणण्यानुसार, पुढील चार वर्षांत ७,००० कोटी रुपयांहून अधिक थेट सार्वजनिक गुंतवणूक केली जाईल. याव्यतिरिक्त, कर सवलती, चार्जिंग सुविधा आणि इतर बाबींचा विचार करता, नागरिक आणि ईव्ही उद्योगाला मिळणारा एकूण लाभ अंदाजे १५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि इलेक्ट्रिक वाहन परिसंस्था अधिक बळकट होईल.</p>
<h3>सरकारी कामकाज पूर्णपणे डिजिटल होणार</h3>
<p>दिल्ली सरकारने प्रशासकीय सुधारणांवरही भर दिला आहे. &#8216;ई-ऑफिस&#8217; (e-Office) प्रणालीद्वारे सरकारी कामकाज अधिक जलद, पारदर्शक आणि डिजिटल केले जात आहे. आतापर्यंत २३५ विभागांना या प्रणालीशी जोडण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर १.४ लाखांहून अधिक ई-फाइल्स, ९.२ लाखांहून अधिक ई-पावत्या आणि १५,००० हून अधिक सक्रिय वापरकर्त्यांकडून केला जात आहे. यामुळे फाइल्सचा रिअल-टाइम मागोवा घेणे, त्यांचा जलद निपटारा करणे आणि उत्तरदायित्व वाढवणे शक्य होते.</p>
<p><a title="प्रवासाचा आनंद वाढवा! भारतात ‘व्हेंटिलेटेड सीट्स’ मिळणाऱ्या या आहेत सर्वात स्वस्त १० गाड्या" href="https://www.navarashtra.com/automobile/ventilated-seats-cars-automobile-sector-1265751.html"> प्रवासाचा आनंद वाढवा! भारतात ‘व्हेंटिलेटेड सीट्स’ मिळणाऱ्या या आहेत सर्वात स्वस्त १० गाड्या </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Pratap Sarnaik : भाडेवाढीनंतरही एसटी तोट्यात; &#8216;महिनाभरात उत्पन्न वाढवा, अन्यथा&#8230;&#8217;, प्रताप सरनाईक यांचा एक महिन्याचा अल्टिमेटम</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pratap-sarnaik-st-officers-one-month-ultimatum-income-growth-action-1265926.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:33:04 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:33:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/pratap-sarniak_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[msrtc]]></category>
		<category><![CDATA[pratap sarnaik]]></category>
		<category><![CDATA[st bus]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265926</guid>

					<description><![CDATA[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत उत्पन्नवाढीचे ठोस परिणाम दिसून न आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर बदली केली जाणार आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/pratap-sarniak_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pratap Sarnaik St Officers One Month Ultimatum Income Growth Action"     /></figure><ul>
<li>एसटी अधिकाऱ्यांना प्रताप सरनाईकांचा अल्टिमेटम</li>
<li>महिनाभरात उत्पन्न वाढवा, अन्यथा कठोर कारवाई</li>
<li>एसटीच्या घटत्या उत्पन्नावर सरकारचा दणका</li>
</ul><span class="bullet-text">महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/msrtc">एसटी</a></span>) उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम दिसून आले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावनती अथवा निलंबनासारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.</span><p>मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता व्यवस्थापन आणि अधिकारी वर्गानेही आपल्या जबाबदारीचे भान ठेवून उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ बैठका घेऊन किंवा कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/palghar-st-bus-wheel-came-off-ran-half-km-major-accident-averted-news-marathi-1265737.html"><span class="color-red">MSRTC Bus Accident </span>: धावत्या एसटीचे चाक निखळले; अर्धा किलोमीटर एका चाकावर धावली बस, ५० प्रवाशांचे थरारक बचाव</a></span></p>
<p>यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात, भाडेवाढ लागू असूनही एसटीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या दोन महिन्यांतील ही घसरण गंभीर असून ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. राज्यातील ३१ पैकी २१ विभाग तोट्यात जाणे ही व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.</p>
<h3>विशेष तपास पथकाची नियुक्ती</h3>
<p>महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे एसटी महामंडळाती आर्थिक अफरातफर अथवा अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाणार आहे. प्रवासी वाढ, उत्पन्नवाढ, फेऱ्यांचे नियोजन, खर्च नियंत्रण, बसचा कार्यक्षम वापर आणि स्थानिक स्तरावरील नाविन्यपूर्ण उपक्रम या सर्व बाबींचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल.</p>
<p>&#8220;एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अधिकारी वर्गाने आता निकाल देण्याची वेळ आली आहे. काम करणाऱ्यांना संपूर्ण पाठबळ मिळेल; मात्र अकार्यक्षमता, उदासीनता आणि निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही. एक महिन्यानंतर कामगिरीच्या आधारे निर्णय घेतले जातील आणि आवश्यक असल्यास बदली, पदावनती किंवा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल,&#8221; असा ठाम इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mahayuti-government-announces-da-hra-and-annual-increment-hike-for-st-employees-1260554.html"><span class="color-red">MSRTC News </span>: लालपरीच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वाढ जाहीर</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>अभिमानास्पद ! भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास; लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले Gold Medal</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/indian-army-lakshay-and-ujjwal-won-gold-medal-in-world-rowing-cup-2026-india-rowers-lucerne-1265912.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:32:09 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:32:09 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/rowing-cup_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[gold medal]]></category>
		<category><![CDATA[indian army]]></category>
		<category><![CDATA[indian army news]]></category>
		<category><![CDATA[switzerland]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265912</guid>

					<description><![CDATA[Indian Army Won Gold Medal in World Rowing Cup III in Switzerland: भारतीय लष्कराचे दोन जवान, लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग यांनी लुसर्न येथे झालेल्या २०२६ च्या वर्ल्ड रोइंग कप ३ मध्ये लाईटवेट पुरुषांच्या डबल स्कल्सच्या अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावून आपले पहिले सुवर्णपदक जिंकले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/rowing-cup_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Indian Army Lakshay And Ujjwal Won Gold Medal In World Rowing Cup 2026 India Rowers Lucerne"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>भारतीय जवानांनी वर्ल्ड रोइंग कपमध्ये रचला इतिहास</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>लक्ष्य–उज्ज्वल जोडीने जिंकले पहिले सुवर्णपदक</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
भारतीय लष्कराचे दोन जवान, लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग यांनी <a href="https://www.navarashtra.com/topic/switzerland">स्वित्झर्लंडमधील</a> लुसर्न येथे झालेल्या २०२६ वर्ल्ड रोइंग कप थ्री ( Rowing Cup III in Switzerland) प्रकारात देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. लाईटवेट पुरुषांच्या डबल स्कल्सच्या अंतिम फेरीत, लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग या भारतीय जोडीने शानदार कामगिरी करत ६ मिनिटे २६.०९ सेकंदांची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना हाँगकाँग आणि नेदरलँड्सच्या जोड्यांकडून कडवी स्पर्धा मिळाली, परंतु दमदार कामगिरी करत त्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले.</span><p><a title="आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित" href="https://www.navarashtra.com/sports/india-vs-ireland-t20-series-shreyas-iyer-team-india-16-series-winning-streak-ends-1265739.html"><span style="color: #3366ff;"> आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">देशाने जागतिक रोइंग कप मालिकेत पहिल्यांदा जिंकले सुवर्णपदक</h3>
<p style="text-align: justify;">लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग ही जोडी त्यांच्या पहिल्याच वर्ल्ड रोइंग कप मालिकेत देशासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. त्यांनी ६:२६.०९ वेळेत शर्यत पूर्ण केली, तर हाँगकाँगचे सॅन तुंग लाम आणि टिक लुन चान ६:२७.१४ वेळेत दुसऱ्या स्थानी राहिले. या स्पर्धेत <a href="https://www.navarashtra.com/topic/netherlands">नेदरलँड्सचे</a> एरिक व्हॅन आइक व्हॅन हेस्लिंगा आणि फ्रेडरिक प्लोएग ६:२७.३६ वेळेत तिसऱ्या स्थानी राहिले. लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग दोघेही भारतीय सैन्यात सैनिक असून लुसर्नमधील भारतीय तुकडीचा भाग आहेत. या रेगाटामध्ये सहभागी झालेल्या १८ सदस्यीय संघात १७ खेळाडू भारतीय सैन्याचे आणि एक भारतीय नौदलाचा आहे. ही रेगाटा लुसर्नच्या प्रसिद्ध रोटसी लेकवर झाली. हे लेक २०००-मीटर-लांब, सहा-लेनच्या मार्गामुळे जगातील सर्वोत्तम रोइंग ठिकाणांपैकी एक मानला जातो.</p>
<h3 style="text-align: justify;">याआधी जिंकले ३ कास्यंपदक</h3>
<p style="text-align: justify;">जागतिक रोइंग चषकात सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी भारताने तीन कांस्य पदके जिंकली होती. पहिले पदक २००९ मध्ये महिलांच्या गटात, तर दुसरे आणि तिसरे पदक २०१९ आणि २०२२ मध्ये पॅरा पेअर गटात जिंकले होते. २६ ते २८ जून दरम्यान लुसर्न येथे झालेल्या तिसऱ्या जागतिक रोइंग चषकात ४२ देशांतील ६५० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता आणि ही स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक रोइंग चॅम्पियनशिपच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात" href="https://www.navarashtra.com/sports/icc-t20-rankings-team-india-rating-drop-india-vs-ireland-england-series-1265836.html"> <span class="color-red">IND vs IRE</span>: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/arunachal-pradesh-biker-survives-landslide-video-viral-1265797.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:30:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:30:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Arunachal-Pradesh-biker-survives-landslide-video-viral_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[Arunachal pradesh]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<category><![CDATA[viral video]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265797</guid>

					<description><![CDATA[Arunachal biker survives landslide : सोशल मीडियावर एक अत्यंत थरारक प्रसंगाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अरुणाचल प्रदेशातील झालेल्या भूस्खलनातून एक तरुण सुखरुप बचावला आहे. यामुळे चमत्कारिक घटना म्हणून याकडे पाहिले जात आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Arunachal-Pradesh-biker-survives-landslide-video-viral_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Arunachal Pradesh Biker Survives Landslide Video Viral"     /></figure><ul>
<li>अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला,</li>
<li>पण तरुणाला साधी खरचटही नाही</li>
<li>पहा थरारक VIDEO</li>
</ul><span class="bullet-text">निसर्गाचा प्रकोप किती भयानक असू शकतो आणि नशिबाची साथ असले माणूस मृत्यूच्या दारातून कसा परत येऊ शकतो याचा अंगावर काटा आणणारा प्रसंग समोर आला आहे.  अरुणाचल प्रदेशात ही घटना घडली आहे. एक तरुण डोंगराळ रस्त्यावरुन जात असताना अचानक संपूर्ण दरड कोसळू लागते. यामुळे तरुण दुचाकीसोबत त्या कोसळत्या डोंगरासोबत शेकडो फूट खाली वाहत जातो. पण तरीही त्याला काही होत नाही. हा अद्भुत पण तितकाच थरारक प्रसंग सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/woman-throwing-garbage-in-train-video-viral-1265732.html">लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL</a></span></strong></p>
<h3>नेमकं काय घडलं?</h3>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या लोअर सियांग जिल्ह्यातील सिजी भागात ही घटना घडली. भारतामध्ये मान्सूनच्या मुसधळधार पावसामुळे  ईशान्य भारतात हाहाकार माजला आहे. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागातील रस्ते आणि माती अत्यंत ठिसूळ झाली आहे. यामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक दुचाकीस्वार चिखलाने माखलेल्या अरुंद डोंगराळ भागातून आपली गाडी अत्यंत सावधगिरीने पुढे घेऊन जात आहे.</p>
<p>पण याच वेळी अचानक रस्ता एका बाजूवे पूर्णपणे कोसळू लागतो. यामुळे तरुणही त्यासोबत वाहत जातो.अवघ्या ५ ते ६ सेंकदात झाडे, दगड, आणि मातीच्या ढिगाऱ्यासोबत तरुणी नदीच्या पात्रात पडतो. हा अपघात एवढा भयंकर होता की, तरुणाचा जीव वाचणेही कठीण होते. पण आश्चर्याची बाब म्हणेज, एवढ्या उंचावरुन कोसळल्या नंतरही तरुणला काही होत नाही. या भयानक दुर्घटनेतून तरुण सुखरुप वाचतो.</p>
<h3><strong>व्हायरल व्हिडिओ</strong></h3>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Hair raising video from Arunachal Pradesh shows a biker riding a landslide (28.06.2026)</p>
<p>Amidst incessant rains across NE India, a video from Siji, Lower Siang shows a landslide carrying a biker down with it &amp; blocking the Siji River.</p>
<p>Luckily, the biker escaped unharmed. He… <a href="https://t.co/ypRiZRQjQJ">pic.twitter.com/ypRiZRQjQJ</a></p>
<p>— Kyang Thang རྐྱང་ཐང་ (@Kyangs_Thang) <a href="https://x.com/Kyangs_Thang/status/2071270994363486287">June 28, 2026</a></p></blockquote>
<h3><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
<strong>नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया</strong></h3>
<p>सध्या या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Kyangs_Thang या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. एका नेटकऱ्याने जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती म्हणून कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एकाने काळ आला होता, पण वेळ आली नव्हती अशा प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/young-man-dies-after-diving-in-shallow-pool-in-malvan-reel-video-goes-viral-1265601.html">क्षणात होत्याचं नव्हतं झालं! मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत; स्विमिंग पूलमध्ये उडी मारली अन्…, VIDEO पाहून अंगावर काटा येईल</a></span></strong></p>
<p><strong>टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Teesta Project : भारतासाठी धोक्याची घंटा! &#8216;चिकन नेक&#8217; जवळ चीनची नवी चाल; तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/teesta-project-china-bangladesh-chicken-neck-india-concerns-marathi-news-1265876.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:30:52 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:30:52 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Teesta-Project-China-Bangladesh_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Bangladesh]]></category>
		<category><![CDATA[China]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265876</guid>

					<description><![CDATA[Teesta Project China Bangladesh : बांगलादेश-चीनने तिस्ता प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे भारताच्या ईशान्येला असलेल्या चिकन नेक जवळ धोका निर्माण झाला आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Teesta-Project-China-Bangladesh_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Teesta Project China Bangladesh Chicken Neck India Concerns Marathi News"     /></figure><ul>
<li>भारतासाठी धोक्याची घंटा</li>
<li>&#8216;चिकन नेक&#8217; जवळ चीनची नवी चाल</li>
<li>तीस्ता प्रोजेक्टवर बांगलादेशला मदत करणार?</li>
</ul><span class="bullet-text">Teesta Project News in Marathi : बीजिंग/ढाका : चीनने पुन्हा एकदा भारतविरोधी खेळी खेळली आहे. भारताच्या ईशान्य भागाला देशाच्या उर्वरित भागांसशी जोडणाऱ्या चिकन नेकजवळ भारताने तिस्ता प्रकल्पाबाबत बांगलादेशसोबत एक मोठा निर्णय घेताल आहे. यामुळे भारताची चिंता वाढली आहे. बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार खलिलुर रहमान यांनी चीन आणि बांगलादेशमध्ये तिस्ता नदी प्रकल्पाच्या संयुक्त बांधणी अभ्यासाला सुरुवात करण्याचे मान्य केले असल्याची घोषणा केली.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/fuel-crunch-in-russia-petrol-diesel-shortage-amid-ukraine-war-1265634.html">Fuel Crunch in Russia : पुतिन चिंतेत! रशियात पेट्रोल-डिझलेचा तुटवडा; भारताला तेल पुरवणाऱ्या देशात इंधन संकट का निर्माण झालं?</a></span></strong></p>
<p>त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील तज्ज्ञांच्या माध्यमातून या प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण केला जाईल. यासाठी चीन बांगलादेशाला हवी ती आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवणार आहे. तिस्ता नदीवरील पूर स्थिती नियंत्रणात आणणे आणि यावरील ऊन रोखणे याचा उद्देश आहे. यामुळे बांगलादेशच्या शेतीला फायदा होईल.</p>
<h3>चीनकडून आर्थिक आणि तांत्रिक मदत जाहीर</h3>
<p>यापूर्वी बांगलादेशने भारतासोबत हा प्रकल्प  राबवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु यामध्ये कोणतीही प्रगती न झाल्याने  बांगलादेशने चीनकडे धाव घेतली. चीन जलसंपत्ती नियोजन, पूर नियंत्रण, नदी स्वच्छता आणि जलमापन यांसारखी तांत्रिक उपकरणे बांगलादेशला उपलब्ध करुन देणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळही देण्याचे आश्वासन चीनने दिले असल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.</p>
<h3>भारताच्या चिंतेत भर</h3>
<p>दरम्यान या प्रकल्पामुळे भारताची चिंता वाढली आहे. तिस्ता नदी भारताच्या सिक्कीम आणि पश्चिम बंगलादमध्यून वाहत बांगलादेशात प्रवेश करते. शिवाय हा परिसर भारतासाठी सामरिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हा परिसर भारताच्या सिलगुडी कॉरिडॉर म्हणजेच चिकन नेकच्या जवळ आगे. हा भाग भारताला ईशान्य राज्याशीं जोडतो. यामुळे चीनचा या भागात वाढता हस्तक्षेप राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका ठरु शकतो.</p>
<h3>भारताच्या चिंतेवर चीनची प्रतिक्रिया</h3>
<p>दरम्यान भारताच्या चिंतेवर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटले की, चीन-बांगलादेश प्रकल्प कोणत्याही तिसऱ्या देषशाला लक्ष्य करणारा नाही. हा प्रकल्प केवळ बांगलादेशच्या विकासासाठी असून दोन्ही देशांतील सहकार्यावर अवलंबून आहे.</p>
<h3>भारताचे परिस्थितीवर बारकाईने नजर</h3>
<p>सध्या भारत तिस्ता नदी परिसरात बारकाईने लक्ष्य ठेवून आहे. सिलगुडी कॉरिडॉर हा भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे या भागात चीनची वाढती उपस्थिती भविष्यात भारताच्या सुरक्षेला आव्हान देऊ शकते. या प्रकल्पामुळे केवळ जलव्यवस्थापन नव्हे, तर संपूर्ण आशियातील समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/iran-us-conflict-giorgia-meloni-clarifies-italy-role-airbases-support-marathi-news-1265674.html">Iran US Conflict : अमेरिकेला मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मेलोनींचा यु-टर्न? इराणच्या आरोपांनंतर दिलं मोठं स्पष्टीकरण…</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Marathi Compulsory Law: मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा विधानसभेत इशारा</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/maharashtra-schools-marathi-compulsory-penalty-school-education-minister-dada-bhuse-1265838.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:20:51 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:20:51 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/marathi-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[dada bhuse]]></category>
		<category><![CDATA[education]]></category>
		<category><![CDATA[education news marathi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265838</guid>

					<description><![CDATA[Marathi Compulsory in Maharashtra Schools: राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय न शिकवल्यास कोणती कारवाई होणार? शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमात कोणत्या महापुरुषांचा इतिहास समाविष्ट केला जाणार आहे? जाणून घ्या सविस्तर.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/marathi-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Maharashtra Schools Marathi Compulsory Penalty School Education Minister Dada Bhuse"     /></figure><p>Marathi Compulsory in Maharashtra Schools: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.</p>
<p>शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, मराठी भाषा सक्तीचा कायदा लागू करण्यात आल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य आहे. मराठी विषय शिकविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक नियुक्त करणेही शाळांसाठी बंधनकारक केले आहे. त्यामुळे शाळा तपासणी व भेटीदरम्यान मराठी विषयाच्या अध्यापनाची तसेच प्रत्येक वर्गातील मराठी परीक्षेची पडताळणी केली जाणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/b-tech-ai-sanskrit-course-central-sanskrit-university-nashik-1265663.html">देशातील पहिला &#8216;B.Tech AI आणि संस्कृत&#8217; अभ्यासक्रम सुरू झाला &#8216;या&#8217; राज्यात; जाणून घ्या त्याचे पात्रता निकष</a></strong></span></p>
<h3>अभ्यासक्रमात महापुरुषांचा इतिहास जोडणार</h3>
<p>अभ्यासक्रमात राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य नव्या अभ्यासक्रमात अधिक प्रभावीपणे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच राज्यातील विद्यार्थ्यांना महापुरुषांचे कार्य आणि विचार अधिक व्यापकपणे समजावेत यासाठी नव्या अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील मानबिंदूंचा इतिहास आणि कार्याचा समावेश करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/cbse-three-language-policy-board-exam-relaxation-class-9-10-students-1265740.html">CBSE चा मोठा निर्णय! यंदाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार का? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..</a></strong></span></p>
<p>छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात अधिक व्यापक स्वरूपात समाविष्ट करण्यात आला असून हा इतिहास आता अधिक विस्तृत स्वरूपात देशभरातील विद्यार्थ्यांना शिकविला जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.</p>
<h3>शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व शाळांना दिले स्पष्ट निर्देश</h3>
<p>मराठी भाषा ही राज्याच्या अस्मितेचा विषय असल्याचे सांगत शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले की, राष्ट्रगीतानंतर &#8216;जय जय महाराष्ट्र माझा&#8217; हे राज्यगीत सन्मानपूर्वक गायले जावे, याबाबतही शासनाने सर्व शाळांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Harmanpreet Kaur कर्णधार राहणार की तिची सुट्टी होणार? प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनी स्पष्टच सांगितलं</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/amol-muzumdar-statement-harmanpreet-kaur-captaincy-after-india-lost-t20-world-cup-2026-1265856.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 16:25:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 16:25:32 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T161453.336_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Amol Muzumdar]]></category>
		<category><![CDATA[Harmanpreet Kaur]]></category>
		<category><![CDATA[Indian Women Cricket Team]]></category>
		<category><![CDATA[Womens T20 World Cup]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265856</guid>

					<description><![CDATA[टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरने केले. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले. मात्र सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पोहोचू शकला नाही. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T161453.336_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Amol Muzumdar Statement Harmanpreet Kaur Captaincy After India Lost T20 World Cup 2026"     /></figure><ul>
<li><em><strong>वर्ल्डकपमधून बाहेर पडताच हरमनप्रीतचे कर्णधारपद धोक्यात</strong></em></li>
<li><em><strong>भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकप 2026 मधून बाहेर </strong></em></li>
<li><em><strong>शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केला पराभव </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>Indian Women&#8217;s Team:</strong> काल आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/indian-women-cricket-team">भारत</a> </strong></span>साखळी सामन्यांमध्येच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. लॉर्ड्सवर झालेल्या &#8216;करो या मरो&#8217; सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि टीम इंडियाचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले. या अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/harmanpreet-kaur">हरमनप्रीत कौर</a></strong></span>च्या नेतृत्वावर आणि रणनीतीवर तीव्र टीका होत आहे.</span><p>भारताचा संघ वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर पडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमोल मुजुमदार यांना हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे वर्ल्डकप मध्ये बाहेर पडल्याने हरमनप्रीत कौरचे कर्णधारपदकाढून घेतले जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.</p>
<p><strong>काय म्हणाले अमोल मुजुमदार?</strong></p>
<p>अमोल मुजुमदार यांनी हरमनप्रीत कौरला पाठिंबा दिल्याचे समोर येत आहे. हरमनप्रीत कौरने क्रिकेटच्या सर्व फॉर्मटमध्ये भारताचे नेतृत्व करावे असे मला वाटते. मात्र कोणाला कर्णधार ठेवायचे आणि कोणाला नाही याचा नोइरणे सिलेक्टर्स करतात असे त्यांनी स्पष्ट केले. शेवटचा निर्णय हा सिलेक्टर्सचा असतो. मात्र मला विचाराल तर हरमनप्रीत कौरने नेतृत्व करावे असे मला वाटते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/womens-t20-world-cup-2026-semi-final-team-australia-england-south-africa-west-indies-qualified-schedule-india-out-1265668.html">Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?</a></strong></span></p>
<p>टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरने केले. तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले. मात्र सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पोहोचू शकला नाही. हरमनप्रीत कौरने 5 सामन्यांमध्ये 141 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिचे एकमेव अर्धशतक पाहायला मिळाले. कालच्या सामन्यात तिने 56 रन्सची खेळी केली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/heartbreak-for-team-india-at-lords-australia-wins-by-6-wickets-indian-womens-team-out-of-the-world-cup-1265461.html">IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर</a></strong></span></p>
<p>आयसीसी महिला विश्वचषक २०२६ स्पर्धा आता रोमांचक आणि निर्णायक टप्य्यावर पोहचली आहे. ग्रुप स्टेजमधील सामने संपल्यानंतर सेमिफायनचे चित्र स्पष्ट झाले आहेत. ऑस्ट्रेलियामे टीम इंडियाचा दारुण पराभव केल्यानंतर भारत विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चार संघ निश्चित सेमिफायनलासाठी झाले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी ‘अ’ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने ‘ब’ गटातून अंतिम चार संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. गतविजेता न्यूझीलंड, तसेच भारत, श्रीलंका, पाकिस्तान, स्कॉटलंड, आयर्लंड, बांगलादेश आणि नेदरलँड्स हे सर्व संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Awarapan 2 Teaser: १९ वर्षांनंतर Emraan Hashmiचा जुना अंदाज पुन्हा चर्चेत, &#8216;आवारापन 2&#8217;च्या टीझरने जिंकली चाहत्यांची मनं</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/bollywood/awarapan-2-teaser-emraan-hashmi-brings-back-his-iconic-avatar-after-19-years-wins-fans-hearts-1265889.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:59:44 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:59:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/emaran_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[bollywood movies]]></category>
		<category><![CDATA[Emraan Hashmi]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265889</guid>

					<description><![CDATA[इमरान हाश्मीच्या 'Awarapan 2'चा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रेम, वेदना आणि अॅक्शनने भरलेल्या टीझरमध्ये दिशा पटानी आणि शबाना आझमींचीही झलक पाहायला मिळते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/emaran_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Awarapan 2 Teaser Emraan Hashmi Brings Back His Iconic Avatar After 19 Years Wins Fans Hearts"     /></figure><p>बॉलिवूड अभिनेता <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Emraan-Hashmi">इमरान हाश्मी</a></span>च्या बहुप्रतीक्षित &#8216;अवारापन २&#8217; चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला आहे. तब्बल १९ वर्षांनंतर या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, टीझरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. इमरानचा जुना भावनिक आणि दमदार अंदाज पुन्हा पाहायला मिळाल्याने सोशल मीडियावर टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे.</p>
<p>टीझरची सुरुवात &#8220;माझे वेदनेशी जुने नाते आहे&#8230;&#8221; या संवादाने होते. त्यानंतर &#8220;काही लोकांच्या कथांचा शेवट त्यांना हवा तसा होत नाही&#8230; त्यांच्या कथा इतरांसाठी लिहिलेल्या असतात,&#8221; हा प्रभावी संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. प्रेम, वेदना आणि अॅक्शनचा संगम असलेला हा टीझर पहिल्या चित्रपटाच्या भावविश्वाची आठवण करून देतो.</p>
<p>२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या &#8216;अवारापन&#8217; चित्रपटाने इमरान हाश्मीला वेगळी ओळख मिळवून दिली होती. चित्रपटातील कथा, संगीत आणि त्याचा अभिनय आजही चाहत्यांच्या मनात ताजा आहे. त्यामुळे सिक्वेलची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="होम्बळे फिल्म्सची मोठी घोषणा! सूर्या, कायाडू लोहार आणि टी. जे. ज्ञानवेल पहिल्यांदाच एकत्र" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/hombale-films-announces-a-major-new-project-suriya-kayadu-lohar-and-t-j-gnanavel-join-forces-for-the-first-time-1265794.html"> होम्बळे फिल्म्सची मोठी घोषणा! सूर्या, कायाडू लोहार आणि टी. जे. ज्ञानवेल पहिल्यांदाच एकत्र </a></strong></span></p>
<p>&#8216;अवारापन २&#8217; मध्ये इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचीही दमदार झलक टीझरमध्ये पाहायला मिळते. विशेष म्हणजे, त्या या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या लूकने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.<br />
<iframe loading="lazy" title="Awarapan 2 Official Teaser | Emraan Hashmi | Disha Patani | Shabana Azmi | Vishesh Bhatt | 14th Aug" src="https://www.youtube.com/embed/IQ7HkZ-Gun8" width="1101" height="619" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"></iframe></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Samay Rainaच्या जुन्या व्हिडिओवरून नवा वाद; हार्ट अटॅकवरील विनोदामुळे सोशल मीडियावर संताप" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/samay-rainas-old-video-sparks-fresh-controversy-social-media-outrage-over-heart-attack-joke-1265833.html"> Samay Rainaच्या जुन्या व्हिडिओवरून नवा वाद; हार्ट अटॅकवरील विनोदामुळे सोशल मीडियावर संताप </a></strong></span></p>
<p>टीझरमधील आणखी एक खास गोष्ट म्हणजे पहिल्या भागातील सुपरहिट गाणे &#8216;तो फिर आओ&#8217; पुन्हा ऐकायला मिळते. या गाण्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्याची प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.</p>
<p>नितीन कक्कर दिग्दर्शित &#8216;अवारापन २&#8217; हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Rohit Pawar: &#8216;शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण&#8230;&#8217;, गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/rohit-pawars-elgar-agitation-temporarily-called-off-following-girish-mahajans-mediation-1265828.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:54:43 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:54:43 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T154411.454_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Chhatrapati Sambhajinagar]]></category>
		<category><![CDATA[Farmer Protest]]></category>
		<category><![CDATA[girish mahajan]]></category>
		<category><![CDATA[rohit pawar]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265828</guid>

					<description><![CDATA[मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर दिलेल्या आश्वासनानंतर आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी आंदोलन स्थगित केले आहे. कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यासाठी उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T154411.454_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Rohit Pawars Elgar Agitation Temporarily Called Off Following Girish Mahajans Mediation"     /></figure><ul>
<li>&#8216;शेतकऱ्यांसाठी आंदोलन स्थगित, पण&#8230;&#8217;</li>
<li>गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे एल्गार आंदोलन तात्पुरते मागे</li>
<li>मुंबईत होणार बैठक</li>
</ul><span class="bullet-text"><strong>छत्रपती संभाजीनगर:</strong> शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेले आमदार <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/rohit-pawar">रोहित पवार</a></span> यांचे &#8216;एल्गार आंदोलन&#8217; अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मंत्री <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/girish-mahajan">गिरीश महाजन (Girish Mahajan)</a></span> यांनी आंदोलनस्थळी थेट फोनवरून संपर्क साधून मध्यस्थी केली. उद्याच (मंगळवारी) मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कर्जमाफीच्या जाचक अटी व शर्ती रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या आश्वासनानंतर रोहित पवारांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.</span><h3>पदाचा मान ठेवून पुन्हा एक वेळ विश्वास ठेवला</h3>
<p>आंदोलन स्थगितीबाबत अधिकृत भूमिका मांडताना आमदार रोहित पवार म्हणाले, यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द पाळला नव्हता, हा इतिहास आहे. मात्र, तरीही त्यांच्या मंत्रिपदाचा आणि शासनाचा मान ठेवत आम्ही पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. सकाळपासून या आंदोलनामुळे अनेक सामान्य नागरिक रस्त्यावर अडकले होते, तसेच आमचे पोलीस बांधवही कडक बंदोबस्तासाठी तैनात होते; त्यांच्या त्रासाचा विचार करून आम्ही हे आंदोलन तूर्तास स्थगित करत आहोत.<br />
<iframe loading="lazy" style="border: none; overflow: hidden;" src="https://www.facebook.com/plugins/post.php" width="500" height="761" frameborder="0" scrolling="no" allowfullscreen="allowfullscreen"></iframe></p>
<h3>&#8230;अन्यथा सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ!</h3>
<p>रोहित पवार यांनी सरकारला कडक शब्दांत इशारा दिला आहे की, आता मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे उद्या मुंबईत कर्जमाफीच्या अटीशर्ती काढण्याबाबतच्या बैठकीचे नियोजन होईल, अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. मात्र, जर महायुती सरकारने पुन्हा एकदा विश्वासघात केला, तर यापुढे त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवला जाणार नाही. तसेच, येत्या काळात संपूर्ण राज्यात यापेक्षाही अधिक मोठे आणि व्यापक जनआंदोलन पुकारून आम्ही शेतकऱ्यांची वज्रमूठ आणि ताकद सरकारला दाखवून देऊ.&#8221; रोहित पवार यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि &#8216;जेल भरो&#8217;च्या इशाऱ्यामुळे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून गिरीश महाजन यांनी स्वतः फोन करून चर्चा केली. आता मुंबईत होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कर्जमाफीच्या २०१९ च्या अटी आणि ५० हजारांची मर्यादा यावर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/politics/operation-tutari-discussion-bajrang-sonawane-meets-devendra-fadnavis-1264617.html">मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा</a></p>
<h3>आंदोलनात कोण कोण उपस्थित होते</h3>
<p>या एल्गार आंदोलनात संपूर्ण मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांसह खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, ज्येष्ठ नेते. मा. अनिल देशमुख साहेब, खा. निलेश लंके जी, खा. कल्याण काळे जी, खा. अमर काळे जी, खा. बजरंग सोनवणे, मा. राजेश टोपे साहेब, आ. संदिप क्षीरसागर, सलील देशमुख यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.</p>
<h3>आंदोलनस्थळी पोलिसांचा छावणी</h3>
<p>छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनस्थळी सध्या प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारला थेट आव्हान दिले, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची आणि बळीराजाचा आवाज दाबण्याची पूर्ण तयारी सरकारने केली होती.</p>
<h3>आंदोलनाला मोठा पाठिंबा</h3>
<p>या एल्गार आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनीही आपली आक्रमक भूमिका मांडली. शेतीमालाचे घसरलेले दर, रखडलेली कर्जमाफी आणि इतर प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनाला सर्वसामान्य नागरिक आणि विविध शेतकरी संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत असून, आगामी काळात हे आंदोलन राज्यामध्ये मोठे वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</p>
<h3>पक्ष आणि नेते फोडणाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांशी देणेघेणे नाही</h3>
<p>रोहित पवार यांनी सरकारला घेरताना फोडाफोडीच्या राजकारणावरही प्रहार केला. जे सरकार स्वतः पक्ष आणि नेते फोडून सत्तेवर आले आहे, त्यांना फक्त फोडाफोडीचेच राजकारण आवडते आणि जमते. सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही, असा टोला त्यांनी लगावला. याचसोबत त्यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा गंभीर उल्लेख करत, या घोटाळ्यात सरकारच्या जवळच्याच व्यक्तींचा थेट संबंध असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/politics/rohit-pawar-on-ncp-sharad-pawar-mla-defection-sanjay-dina-patil-criticism-1262834.html">‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Jan Vishwas Act : &#8216;चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा&#8217;; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/jan-vishwas-law-relief-for-businesses-and-msme-self-correction-scheme-1265880.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:51:56 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:51:56 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Jan-Vishwas-Act_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[india]]></category>
		<category><![CDATA[Jan Vishwas Act]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265880</guid>

					<description><![CDATA[केंद्र सरकारने जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि एमएसएमई क्षेत्रासाठी 'चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा' या तत्त्वावर आधारित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. किरकोळ नियमभंग झाल्यास त्वरित दंडात्मक कारवाई करण्याऐवजी संबंधितांना स्वतःची चूक सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Jan-Vishwas-Act_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Jan Vishwas Law Relief For Businesses And Msme Self Correction Scheme"     /></figure><ul>
<li>&#8216;चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा&#8217;</li>
<li>जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0">केंद्र सरकारचा</a> </span>मोठा दिलासा</li>
<li>या निर्णयामुळे कोणत्या उद्योगांना आणि व्यवसायांना थेट फायदा होईल?</li>
</ul><span class="bullet-text">देशातील व्यवसाय आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) एक चांगली बातमी आहे. व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोमवारी, ग्राहक व्यवहार विभागाने कायदेशीर मापनशास्त्र कायदा, २००९ अंतर्गत &#8216;सुधारणा सूचना&#8217; (Improvement Notices) या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीची घोषणा केली. या नवीन नियमाचा साधा अर्थ असा आहे की, &#8220;आधी चूक दुरुस्त करा, कारवाईला नंतर सामोरे जा.&#8221; हा बदल सार्वजनिक विश्वस्त (तरतुदींमध्ये सुधारणा) कायदा, २०२६ द्वारे लागू करण्यात आला आहे, जेणेकरून व्यवसायांना अनवधानाने झालेल्या प्रक्रियात्मक चुकांसाठी थेट दंड किंवा कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.</span><h3>नेमकी काय आहे ?</h3>
<p>आतापर्यंत, नियमांच्या अगदी किरकोळ उल्लंघनासाठीही थेट दंडात्मक कारवाई केली जात असे. परंतु नवीन यंत्रणेअंतर्गत, जर कायदेशीर मापनशास्त्र अधिकाऱ्याला पहिल्यांदाच प्रक्रियात्मक किंवा नियामक त्रुटी आढळली, तर थेट कारवाई करण्याऐवजी ते &#8216;सुधारणा सूचना&#8217; जारी करतील. या सूचनेत त्रुटी स्पष्टपणे नमूद केली जाईल आणि व्यवसायाला ती सुधारण्यासाठी वाजवी वेळ दिला जाईल. जर संस्थेने विहित वेळेत पालन केले, तर ती दंडात्मक कारवाई पूर्णपणे टाळू शकते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Gold Silver Rate: या आठवड्यातत सोन्याचांदीवर राहणार दबाव, डॉलर मजबूत तर इराण संकट वाढवतेय चिंता" href="https://www.navarashtra.com/business/gold-silver-rate-likely-to-stay-under-pressure-this-week-amid-iran-crisis-and-dollar-strength-1265575.html"> <span class="color-red">Gold Silver Rate</span>: या आठवड्यातत सोन्याचांदीवर राहणार दबाव, डॉलर मजबूत तर इराण संकट वाढवतेय चिंता </a></span></p>
<h3>या निर्णयामुळे कोणत्या उद्योगांना आणि व्यवसायांना थेट फायदा होईल?</h3>
<p>ही सुधारणा बाजारपेठेतील अनेक घटकांना लागू होते, ज्यात प्रामुख्याने खालील घटकांचा समावेश आहे:</p>
<ul>
<li>उत्पादक आणि आयातदार</li>
<li>पॅकेजर आणि वितरक</li>
<li>दुरुस्ती करणारे आणि सामान्य व्यापारी</li>
<li>सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) आणि इतर नियंत्रित संस्था</li>
<li>या सूचनेस कारणीभूत ठरणाऱ्या पहिल्या चुकांमध्ये नोंदणी, दस्तऐवजीकरण, मॉडेल मंजुरी, वजन आणि मापन उपकरणांचे उत्पादन</li>
<li>आणि विक्री, पॅकेज केलेल्या मालाशी संबंधित व्यवहार आणि वैधानिक माहिती यांचा समावेश आहे.</li>
</ul>
<h3>नियमांमधील ही शिथिलता ग्राहक हक्कांचे उल्लंघन करेल का"bullet-text">हा एक रास्त प्रश्न आहे, परंतु विभागाने स्पष्ट केले आहे की ही नवीन प्रणाली कोणत्याही प्रकारे ग्राहक संरक्षण कमकुवत करणार नाही, तसेच अंमलबजावणीत कोणतीही शिथिलता आणली जाणार नाही.</span><p>विभागाच्या निवेदनानुसार, &#8220;जर कोणी &#8216;सुधारणा सूचने&#8217;चे पालन केले नाही किंवा वारंवार नियमांकडे दुर्लक्ष केले, तर कायदेशीर मेट्रोलॉजी कायद्याच्या तरतुदींनुसार कठोर कारवाई सुरू राहील.&#8221; शिवाय, फसवणूक, फेरफार आणि ग्राहकांच्या हिताला हानी पोहोचवणाऱ्या इतर कृत्यांबाबत कोणतीही सवलत दाखवली जाणार नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Urad Price: सामान्यांच्या खिशाला पडणार मोठं भगदाड! कमी पावसामुळे पेरणी 40% घटली, उडीद महागणार" href="https://www.navarashtra.com/business/monsoon-delay-may-hit-urad-farming-dal-price-may-increase-bad-news-for-farmers-and-buyers-1265519.html"> <span class="color-red">Urad Price</span>: सामान्यांच्या खिशाला पडणार मोठं भगदाड! कमी पावसामुळे पेरणी 40% घटली, उडीद महागणार </a></span></p>
<h3>व्यवसाय सुलभतेसाठी याचा काय अर्थ आहे?</h3>
<p>सरकारचा विश्वास आहे की, या सुधारणेचा मुख्य उद्देश स्वयंस्फूर्त अनुपालनास प्रोत्साहन देणे हा आहे.</p>
<h3>याचे प्रमुख फायदे काय?</h3>
<p>अनावश्यक खटले लक्षणीयरीत्या कमी होतील.</p>
<p>व्यवसायांसाठी अनुपालनाचा खर्च कमी होईल.</p>
<p>उद्योगांसाठी नियामक निश्चितता सुधारेल.</p>
<p>ही सुधारणा प्रामाणिक व्यवसायांना नियमांचे पालन करण्यास मदत करणे आणि कायदेशीर मेट्रोलॉजी प्रणालीची अखंडता टिकवून ठेवणे यांमध्ये एक उत्तम संतुलन साधते. अंमलबजावणी यंत्रणा आता आपले संपूर्ण लक्ष आणि संसाधने अशा हेतुपुरस्सर आणि वारंवार होणाऱ्या उल्लंघनांवर केंद्रित करू शकतील, ज्यांचा ग्राहकांच्या हितावर खरोखरच परिणाम होतो. भारतीय व्यावसायिक वातावरण अधिक पारदर्शक आणि भीतीमुक्त करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>India-Iran: इराणच्या सर्वोच्च नेत्याचा PM मोदींना खास संदेश; माजी नेत्याच्या अंत्यविधीला जाणार का Modi? भारताचा मोठा निर्णय समोर</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/iran-supreme-leader-mojtaba-khamenei-message-pm-modi-ali-khamenei-funeral-india-visit-1265815.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:50:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:50:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Iran-Supreme-Leader-message-to-PM-Modi-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Mojtaba Khamenei]]></category>
		<category><![CDATA[PM Narendra Modi]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265815</guid>

					<description><![CDATA[Iran Supreme Leader : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथमच संबोधित केले आहे. भारत आणि इराण यांच्यातील राजनैतिक संबंधांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Iran-Supreme-Leader-message-to-PM-Modi-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Iran Supreme Leader Mojtaba Khamenei Message Pm Modi Ali Khamenei Funeral India Visit"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा मोदींना विशेष संदेश</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">पंतप्रधान मोदींचा इराण दौरा नाही</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0"></b><b data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय दौरे</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="24,0,0"><strong>Iran Supreme Leader message to PM Modi 2026 :</strong> भारत आणि इराण यांच्यातील राजनैतिक आणि ऐतिहासिक संबंधांमध्ये आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नवा टप्पा सुरू झाला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद मोजतबा खामेनी (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mojtaba-khamenei">Mojtaba Khamenei</a></span>) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pm-narendra-modi">PM Narendra Modi</a></span>) यांना प्रथमच संबोधित करत एक विशेष संदेश पाठवला आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या दृष्टीने या घडामोडीकडे अत्यंत सकारात्मकतेने पाहिले जात आहे. पंतप्रधान मोदींनी पाठवलेल्या ईद-उल-अझहाच्या शुभेच्छांबद्दल इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. इराणच्या सर्वोच्च पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी भारताविषयी आणि भारताच्या नेतृत्वाबद्दल भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.</p>
<p data-path-to-node="8">पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या आपल्या पत्रात अयातुल्ला सय्यद मोजतबा खामेनी यांनी लिहिले की, &#8220;भारत प्रजासत्ताकाचे आदरणीय पंतप्रधान, नरेंद्र मोदी, मला ईद-उल-अझहाच्या शुभप्रसंगी आपला अभिनंदनाचा संदेश मिळाला. मी यासाठी आपले मनःपूर्वक आभार मानतो आणि आपलेही अभिनंदन करतो.&#8221; त्यांनी पुढे दोन्ही देशांच्या संबंधांवर भर देत लिहिले, &#8220;मला पूर्ण खात्री आहे की, परस्पर आदर आणि समान हितसंबंधांवर आधारित आपल्या दोन देशांमधील ऐतिहासिक मैत्री, आपल्या दोन्ही सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांतून अधिक दृढ आणि विस्तारित होईल. मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे भारत सरकार आणि भारतातील महान लोकांच्या समृद्धी आणि निरंतर यशासाठी प्रार्थना करतो.&#8221; त्यांच्या या संदेशामुळे आगामी काळात भारत आणि इराणमधील व्यापार आणि सामरिक भागीदारीला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/pakistan-government-bans-geo-news-15-days-muharram-safar-e-ishq-program-controversy-pemra-order-1265701.html">मुहर्रमच्या विशेष कार्यक्रमात ‘त्या’ दृश्यामुळे खळबळबळ! Pakistan सरकारने Geo Newsवर घातली 15 दिवसांची बंदी, वाचा नक्की काय घडलं?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">पंतप्रधान मोदी इराणला जाणार नाहीत; &#8216;हे&#8217; आहे मुख्य कारण</b></h3>
<p data-path-to-node="10">दुसरीकडे, इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाबाबत भारताचा अधिकृत निर्णय आता समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अंत्यविधीसाठी तेहरानचा दौरा करणार नाहीत. इराणमध्ये होणाऱ्या या विधींमध्ये भारताच्या वतीने बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा हे उपस्थित राहून भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विधींना उपस्थित राहण्यासाठी औपचारिकपणे आणि आग्रहाचे निमंत्रण दिले होते. तथापि, पंतप्रधान मोदी याच काळात इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पूर्वनियोजित आणि अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर असल्याने ते इराणला जाऊ शकणार नाहीत.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en"><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/1f1ee-1f1f7_V_png--1280x720-4g.webp" alt="🇮🇷" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> In his latest statement, Iran&#8217;s Supreme Leader Mojtaba Khamenei says the U.S. and Israel have effectively &#8220;confessed&#8221; to committing war crimes against Iran and vows to pursue their leaders in domestic and international courts.</p>
<p>He accused both countries of killing civilians,… <a href="https://t.co/3g7Vt9mVex">https://t.co/3g7Vt9mVex</a> <a href="https://t.co/Ih5Pe2Df72">pic.twitter.com/Ih5Pe2Df72</a></p>
<p>— Mario Nawfal (@MarioNawfal) <a href="https://x.com/MarioNawfal/status/2071189365615944115">June 28, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<p data-path-to-node="11">गेल्या आठवड्यातच राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांनी हे निमंत्रण पाठवले होते. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले होते. त्यानंतर हे अंत्यविधी मूळतः मार्च महिन्यात होणार होते, परंतु संपूर्ण पश्चिम आशियामध्ये (Middle East) सुरू असलेल्या तीव्र लष्करी संघर्षामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव हे कार्यक्रम पुढे ढकलावे लागले होते. आता हे अधिकृत कार्यक्रम जुलै महिन्यात इराणच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये काही दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित केले जाणार आहेत, जिथे जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Both <a href="https://x.com/atahasnain53">@atahasnain53</a> <a href="https://x.com/PmargheritaBJP">@PmargheritaBJP</a> will travel to Iran soon to represent Indian govt at the state funeral of Iran&#8217;s Supreme Leader Ayatollah Seyyed Ali Khamenei. Iran had extended invite last week for attendance at the ceremony. <a href="https://t.co/NiqFPyl4EM">https://t.co/NiqFPyl4EM</a></p>
<p>— Sidhant Sibal (@sidhant) <a href="https://x.com/sidhant/status/2071523778526638450">June 29, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<p data-path-to-node="11"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/israel-cabinet-approves-armenian-genocide-resolution-turkey-relations-conflict-gaza-war-1265735.html">Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">दोन्ही देशांमधील संबंधांचे नवे पर्व</b></h3>
<p data-path-to-node="13">राजनैतिक तज्ञांच्या मते, इराणच्या अंतर्गत रचनेत झालेल्या बदलानंतरही भारतासोबतचे संबंध दृढ ठेवण्यास तिथले नवे नेतृत्व उत्सुक आहे, हे मोजतबा खामेनी यांच्या पत्रावरून स्पष्ट होते. चाबहार बंदराचा विकास असो किंवा मध्य आशियातील व्यापार मार्ग, भारत आणि इराण एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे भागीदार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमुळे रद्द झाला असला, तरी भारताने वरिष्ठ पातळीवरील शिष्टमंडळ तेहरानला पाठवून इराणसोबतच्या आपल्या मैत्रीचा आदर राखला आहे. येत्या काळात पूर्व आशिया आणि पश्चिम आशियातील बदलत्या समीकरणांमध्ये ही मैत्री कशी पुढे जाते, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Dehu : निर्मल वारी, हरित वारी&#8217; अभियान; देहू नगरीत वटवृक्ष लावून महिलांनी जपली पर्यावरण परंपरा!</title>
		<link>https://www.navarashtra.com/videos/dehu-nirmal-wari-harit-wari-clean-pilgrimage-green-pilgrimage-campaign-women-in-dehu-upheld-the-tradition-of-environmental-conservation-by-planting-a-banyan-tree-1265868.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:42:50 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:42:50 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/1-2026-06-29T154654.778_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हिडिओ गॅलरी]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265868</guid>

					<description><![CDATA[श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान आयोजित 'निर्मल वारी, हरित वारी' अभियानांतर्गत वटपौर्णिमेनिमित्त आयोजित वटवृक्ष लागवड व वटवृक्ष पूजन कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या उपक्रमात विविध मान्यवर महिला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षसंवर्धनाचा संद]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/1-2026-06-29T154654.778_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Dehu Nirmal Wari Harit Wari Clean Pilgrimage Green Pilgrimage Campaign Women In Dehu Upheld The Tradition Of Environmental Conservation By Planting A Banyan Tree"     /></figure><p><iframe loading="lazy" title="Dehu : निर्मल वारी, हरित वारी&#039; अभियान; देहू नगरीत वटवृक्ष लावून महिलांनी जपली पर्यावरण परंपरा!" width="500" height="281" src="https://www.youtube.com/embed/8xdjO_chVK0" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe></p>
<p>&nbsp;</p>
<p>श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान आयोजित &#8216;निर्मल वारी, हरित वारी&#8217; अभियानांतर्गत वटपौर्णिमेनिमित्त आयोजित वटवृक्ष लागवड व वटवृक्ष पूजन कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या उपक्रमात विविध मान्यवर महिला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. वटवृक्षाचे पूजन करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.एक वृक्ष म्हणजे भविष्यातील जीवन&#8217; हा संदेश देत वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला&#8230;.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>LPG Rules: 3-4 किलोमीटर लांब जाऊन भरताय एलपीजी सिलेंडर? गॅस एजन्सी देतेय धोका, काय आहे नक्की नियम</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/lpg-cylinder-delivery-rules-for-customers-how-to-distribute-cash-charges-and-carry-cylinders-1265844.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:41:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:41:19 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/LPG-_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[LPG]]></category>
		<category><![CDATA[lpg cylinder]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265844</guid>

					<description><![CDATA[जर तुम्हाला तुमचा एलपीजी सिलेंडर भरण्यासाठी ३-४ किंवा ५ किलोमीटरचा प्रवास करावा लागत असेल, तर आता तुम्हाला तितका लांब प्रवास करण्याची गरज नाही. काय आहेत नियम? ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/LPG-_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Lpg Cylinder Delivery Rules For Customers How To Distribute Cash Charges And Carry Cylinders"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">एलपीजी सिलेंडर वितरणाशी संबंधित सात नियम आहेत जे प्रत्येक ग्राहकाला माहीत असले पाहिजेत</span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">हे नियम गॅस एजन्सी स्वतःहून जाहीर करत नाहीत. ५ किलोमीटरच्या परिघात घरपोच वितरणासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">जर, वेगळ्या परिस्थितीत, ग्राहकाने स्वतः गोदामातून सिलेंडर घेतला, तर त्याला किंवा तिला आपले पैसे परतही मिळू शकतात</span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">देशभरातील लाखो लोक <a href="https://www.navarashtra.com/topic/lpg-gas-cylinder"><span style="color: #3366ff;">एलपीजी सिलिंडर</span> </a>वापरतात, परंतु त्यांना गॅस सिलिंडरच्या वितरणासंबंधीच्या महत्त्वाच्या नियमांची माहिती नसेल. शहरांमधील आणि गावांमधील अनेक लोक अजूनही त्यांचे एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी जातात. जर गॅस एजन्सी तुम्हाला तुमचा एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी ४-५ किलोमीटर किंवा त्याहून अधिक दूर पाठवत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.</span></span><p><span style="font-weight: 400;">एलपीजी वितरण आणि डिलिव्हरीबाबत काही विशिष्ट <a href="https://www.navarashtra.com/business/lpg-cylinder-new-rules-from-june-1-gas-connection-cancellation-and-kyc-see-more-details-1239958.html"><span style="color: #3366ff;">नियम</span> </a>आहेत. अनेक ग्राहकांना या नियमांची माहिती नसते आणि गॅस एजन्सी जे काही सांगते ते ते सहजपणे स्वीकारतात. जर तुम्हाला तुमचा एलपीजी सिलिंडर घेण्यासाठी वारंवार अनावश्यकपणे लांबचा प्रवास करण्यास भाग पाडले जात असेल किंवा घरपोच डिलिव्हरी नाकारली जात असेल, तर तुमचे हक्क आणि लागू असलेले नियम समजून घेणे महत्त्वाचे आहे.</span></p>
<p><b>LPG वितरकांचे प्रकार </b></p>
<p><span style="font-weight: 400;">सर्वप्रथम, हे समजून घ्या की एलपीजी वितरकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. एलपीजी वितरक ही एक नोंदणीकृत व्यक्ती किंवा एजन्सी असते, जी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना गॅस सिलिंडर पोहोचवते. या कामासाठी कमिशन दिले जाते. गॅस वितरकाने ठरवलेल्या नियमांनुसार ग्राहकांना सिलिंडर आणि इतर सेवा पुरवल्या जातात.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">एलपीजी वितरकत्वाचे तीन प्रकार आहेत. शहरी वितरक शहरे आणि गावांमध्ये गॅस सिलिंडर पोहोचवतात. ग्रामीण/निमशहरी वितरक गावांना आणि मध्यम-शहरी भागांना गॅसचा पुरवठा करतात. दुर्गम भागातील (डीकेव्ही) वितरक डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना एलपीजी सिलिंडर पोहोचवण्याची जबाबदारी घेतात.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/politics/lpg-price-hike-rohit-pawar-slams-central-government-over-lpg-cylinder-price-hike-1247276.html"><span style="color: #3366ff;"><strong>LPG Price hike: ‘सरकार प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त त्यांना महागाई दिसत नाही,’ गॅस दरवाढीवरून रोहित पवार संतापले</strong></span></a></p>
<p><b>कोणते आहेत नियम </b></p>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><span style="font-weight: 400;">एलपीजी सिलिंडर वितरणासंदर्भातील सर्वात महत्त्वाचा नियम असा आहे की, भरलेला सिलिंडर ग्राहकाच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचवण्याची आणि रिकामा सिलिंडर परत नेण्याची जबाबदारी एलपीजी वितरकाची असते. याचा अर्थ असा की, सामान्य परिस्थितीत, ग्राहकाला स्वतः सिलिंडर घेण्यासाठी गोदामात किंवा एजन्सीमध्ये जाण्याची गरज भासू नये.</span></li>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><span style="font-weight: 400;">दुसरा महत्त्वाचा नियम असा आहे की, जर काही विशिष्ट परिस्थितीत ग्राहकाने वितरकाच्या गोदामातून सिलिंडर घेतला, तर त्यांना ठरलेल्या नियमांनुसार सिलिंडरच्या किमतीवर सूट (रिबेट) मिळू शकते. तथापि, राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरक (आरजीजीएलव्ही) ग्राहकांना ही सूट मिळत नाही आणि त्यांना निश्चित किंमतच द्यावी लागते.</span></li>
</ul><span class="bullet-text"><b>तारीख वेळ ठरवता येईल </b></span><p><span style="font-weight: 400;">ग्राहकांना हवे असल्यास, ते त्यांच्या सोयीनुसार गॅस सिलिंडरच्या वितरणाची तारीख आणि वेळ देखील ठरवू शकतात. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत वितरणासाठी ₹२५ अतिरिक्त शुल्क आकारले जाते. सकाळी ८ वाजण्यापूर्वी, संध्याकाळी ६ वाजल्यानंतर किंवा रविवारी डिलिव्हरीसाठी ₹५० अतिरिक्त शुल्क आकारले जाते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">हे शुल्क संबंधित जिल्हा प्रशासनाद्वारे निर्धारित केले जाते आणि अंतरावर अवलंबून त्यात बदल होऊ शकतो. हे साधारणपणे ₹१६ ते ₹३५ पर्यंत असते. तथापि, जर तुमचे घर गॅस एजन्सीपासून ५ किलोमीटरच्या आत असेल, तर तुम्हाला एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीसाठी कोणतेही अतिरिक्त डिलिव्हरी शुल्क आकारले जाणार नाही.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">५-किलोच्या &#8220;छोटू&#8221; एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीसाठी साधारणपणे ₹२५ सोयीचे शुल्क (कन्व्हिनियन्स चार्ज) आकारले जाते. तथापि, ₹२० ते ₹५० ची टीप देणे ग्राहकासाठी पूर्णपणे ऐच्छिक आहे. हे अनिवार्य शुल्क नाही आणि गॅस एजन्सी त्याची मागणी करू शकत नाही.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/hp-gas-and-indane-bharat-gas-lpg-connections-will-be-disconnected-after-30-june-details-inside-1262325.html"><span style="color: #3366ff;"><strong>LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन</strong></span></a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा &#8216;ही&#8217; हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/mix-these-green-leaves-with-coconut-oil-to-reduce-hair-fall-and-boost-hair-growth-1265780.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:40:37 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:40:37 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-1-24_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[hair care tips]]></category>
		<category><![CDATA[hair fall reason]]></category>
		<category><![CDATA[home remedies]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265780</guid>

					<description><![CDATA[केसांच्या वाढीसाठी कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने मिक्स करून केसांना लावल्यास केस चमकदार होण्यासोबतच मजबूत होतील. जाणून घ्या सविस्तर. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-1-24_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mix These Green Leaves With Coconut Oil To Reduce Hair Fall And Boost Hair Growth"     /></figure><p>वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यास केसांच्या वाढीवर परिणाम दिसून येतात. सगळ्यांचं आपले केस सुंदर, घनदाट, लांबसडक, काळेभोर हवे असतात. पण केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात, ज्याच्या परिणामामुळे कितीही सुंदर हेअर स्टाईल केली तरी चांगली दिसत नाही. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा महिला शाम्पू किंवा कंडिशर बदलून पाहतात. पण वारंवार केमिकल युक्त शाम्पू कंडिशनरचा वापर केल्यामुळे केस आणखीनच कोरडे होऊन जातात. हेअर बोटॉक्स किंवा केराटीन केल्यानंतर केस काही काळापुरते अतिशय चमकदार आणि सुंदर राहतात. पण पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात. त्यामुळे केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा झाल्यास कोणत्याही ट्रीटमेंट करू नये.<strong>(फोटो सौजन्य – istock)</strong></p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे" href="https://www.navarashtra.com/lifestyle/dark-and-dull-lips-try-this-simple-home-remedy-to-get-naturally-pink-lips-and-see-visible-changes-in-8-days-1265518.html"><strong> ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल</strong> </a></span></p>
<p>केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण खूप जास्त प्रमाणात केस गळत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. आज आम्ही तुम्हाला केसांच्या लांबलचक वाढीसाठी खोबरेल तेलात कोणती पाने मिक्स करून लावावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.यामुळे केसांची झपाट्याने वाढ होईल आणि केस नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर दिसतील. केस विंचरताना केसांचा गुंता हात येत असेल तर दुर्लक्ष न करता केसांची योग्य काळजी घ्यावी.</p>
<p>केस गळती थांबवण्यासाठी टोपात खोबरेल तेल घेऊन गरम करा आणि त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घालून काहीवेळ गरम करून पाने तशीच ठेवून द्या. तयार केलेले तेल बाटलीमध्ये भरून ठेवा. तेल केसांना लावण्याआधी केस विंचरून घ्या आणि केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे तेलाने मसाज करा. नियमित किंवा आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांना कढीपत्याच्या पानांचे तेल लावल्यास केस अतिशय मजबूत होण्यासोबतच चमकदार आणि सुंदर होतील. तेल लावून रात्रभर तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमचे केस मऊ आणि सॉफ्ट होण्यास मदत होईल.</p>
<p><span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" title="केस होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ नैसर्गिक पदार्थ, महिनाभरात केसांची होतील झपाट्याने वाढ" href="https://www.navarashtra.com/lifestyle/get-thick-and-strong-hair-mix-these-natural-ingredients-into-coconut-oil-to-see-rapid-hair-growth-within-a-month-1264002.html">केस होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ नैसर्गिक पदार्थ, महिनाभरात केसांची होतील झपाट्याने वाढ</a></strong></span></p>
<p>कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी तेल केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून ठेवा. कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमीनो ॲसिड असतात, ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते. केस चमकदार आणि सुंदर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. बी-कॉम्प्लेक्स&#8217; आणि प्रोटीन युक्त तेलाने केसांच्या मुळांवर मसाज केल्यास केस चमकदार होण्यासोबतच घनदाट सुद्धा होतील.</p>
<h3>टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.</h3>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>लाँचपूर्वीच समोर आला निसान &#8216;टेक्टॉन&#8217;चा दमदार लूक; &#8216;या&#8217; दिवशी होणार जागतिक एन्ट्री</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/nissan-tekton-look-came-forward-automobile-news-marathi-1265825.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:40:52 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:40:52 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-227_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[cars]]></category>
		<category><![CDATA[nissan]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265825</guid>

					<description><![CDATA[निसान कंपनी ९ जुलै २०२६ रोजी आपल्या नवीन 'टेक्टॉन' मिड-साईझ एसयूव्हीचे जागतिक अनावरण करणार असून, लाँचपूर्वीच या कारचे 'निसान पेट्रोल'पासून प्रेरित असलेले बोल्ड डिझाईन आणि फीचर्स स्पाय इमेजेसद्वारे समोर आले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-227_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nissan Tekton Look Came Forward Automobile News Marathi"     /></figure><p><a href="https://www.navarashtra.com/topic/nissan">निसान</a> कंपनी भारतीय बाजारपेठेत आपली नवीन मिड-साईझ एसयूव्ही निसान टेक्टॉन (Nissan Tekton) लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ९ जुलै २०२६ रोजी या गाडीचे ग्लोबल डेब्यू होणार आहे. मात्र, लाँचिंगपूर्वीच या कारच्या प्रोडक्शन-स्पेक्ट मॉडेलचा मागचा भाग चाचणीदरम्यान कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावरील नव्या स्पाय इमेजेसमुळे या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.</p>
<p><strong>कसा आहे मागचा लूक</strong><strong>?</strong></p>
<p>नव्या स्पाय इमेजेसमध्ये टेक्टॉनचे प्रोडक्शन-रेडी एलईडी टेल लॅम्प्स, रिअर ग्लास, रूफ रेल्स, रिअर वायपर आणि बंपर इन्सर्ट्स स्पष्टपणे दिसत आहेत. गाडीच्या मागील विंडशील्डच्या खाली एक रुंद काळ्या रंगाची पट्टी दिली आहे, ज्याच्या मध्यभागी निसानचा लोगो आहे. संपूर्ण टेलगेटवर धावणारी एक बारीक एलईडी लाईट स्ट्रिप दोन्ही बाजूंच्या टेल लॅम्प्सना जोडते. कडेला असलेले मुख्य टेल लॅम्प्स आयताकृती असून, त्यामुळे गाडीला मागून एक रुंद आणि बोल्ड लूक मिळतो. नंबर प्लेटच्या खाली मोठ्या अक्षरांमध्ये &#8216;TEKTON&#8217; असे नाव लिहिलेले आहे. मागील बंपरला जाड काळी क्लॅडिंग आणि सिल्व्हर फिनिशिंग देण्यात आली असून, गाडीला एक मस्क्युलर आणि सरळ स्टान्स मिळतो.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/nissan-magnite-vs-kia-syros-which-suv-offers-better-features-and-value-for-money-read-full-comparison-1229133.html"><span class="color-red">Nissan Magnite Vs Kia Syros</span>: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना</a></p>
<p><strong>फ्रंट डिझाईन</strong></p>
<p>निसानने यापूर्वीच काही टीझर्सद्वारे टेक्टॉनचा पुढचा भाग दाखवला आहे. गाडीच्या बोनेटच्या कडेवर &#8216;TEKTON&#8217; अक्षरे, रुंद ग्रिल, रेड एक्सेंट स्ट्रिप, आयताकृती एलईडी हेडलाइट्स, व्हर्टिकल डीआरएल्स आणि मोठे साईड मिरर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या <a href="https://www.navarashtra.com/topic/suv">एसयूव्ही</a>चे डिझाईन निसानच्या जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या &#8216;निसान पेट्रोल&#8217; (Nissan Patrol) या प्रीमियम एसयूव्हीवरून प्रेरित आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/nissan-motor-india-and-avis-india-have-announced-a-partnership-1210392.html">निसान मोटर इंडिया अन् एविस इंडियाचा मोठा निर्णय; लीजिंग, सबस्क्रिप्शन सोल्यूशन्ससाठी केली भागीदारीची घोषणा</a></p>
<p><strong>प्लॅटफॉर्म आणि इंजिन पर्याय</strong></p>
<p>निसान टेक्टॉन ही ५-सीटर एसयूव्ही कंपनीच्या भारतीय लाईनअपमध्ये मॅग्नाईट आणि ग्रॅव्हाईटच्या वरच्या सेगमेंटमध्ये स्थान मिळवेल. ही गाडी नवीन रेनॉल्ट डस्टर च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, परंतु निसानने याला डस्टरपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अधिक बॉक्सी लूक दिला आहे. यामध्ये डस्टरसारखेच टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता असून, हायब्रिड व्हेरिएंटबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.</p>
<p><strong>स्पर्धा आणि स्पर्धात्मकता</strong></p>
<p>भारतीय बाजारपेठेत आल्यानंतर निसान टेक्टॉनची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन तैगुन यांसारख्या प्रस्थापित गाड्यांशी होईल. ग्रॅव्हाईटच्या लाँचिंगनंतर निसानची ही भारतातील दुसरी मोठी गाडी असेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/the-story-of-maharishi-atri-and-the-solar-eclipse-history-of-astronomy-1265785.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्राजक्ता प्रधान]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:40:07 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:40:07 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Maharishi-Atri_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[dharm]]></category>
		<category><![CDATA[hindu religion]]></category>
		<category><![CDATA[religions]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265785</guid>

					<description><![CDATA[महर्षी अत्रि यांना भारतीय वैदिक परंपरेतील प्राचीन खगोलनिरीक्षक म्हणून मोठा मान दिला जातो. ऋग्वेदातील सूर्यग्रहणाशी संबंधित उल्लेखामुळे त्यांचे नाव खगोलज्ञानाशी जोडले जाते. आपले ज्ञान कधी सिद्ध केले. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Maharishi-Atri_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="The Story Of Maharishi Atri And The Solar Eclipse History Of Astronomy"     /></figure><ul>
<li>महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा</li>
<li>महर्षी अत्रि कोण होते</li>
<li>वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p>&nbsp;</p>
<p>भारतीय संस्कृतीत वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये अनेक ऋषींनी विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम घडवून आणला. त्यामध्ये महर्षी अत्रि यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. अत्रि हे सप्तर्षींपैकी एक असून त्यांना केवळ महान तपस्वीच नव्हे, तर प्राचीन भारतीय खगोलज्ञानाचे अग्रदूत म्हणूनही गौरवले जाते. विशेषतः सूर्यग्रहणाविषयी त्यांनी केलेल्या उल्लेखांमुळे काही अभ्यासक त्यांना भारतातील सर्वात प्राचीन खगोलनिरीक्षकांपैकी एक मानतात. वैदिक परंपरेतील त्यांच्या योगदान मोठे आहे.</p>
<h3>महर्षी अत्रि कोण होते?</h3>
<p>महर्षी अत्रि हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र मानले जातात. ते सप्तर्षींपैकी एक होते. त्यांची पत्नी अनसूया या पतिव्रतेचा आदर्श मानल्या जातात. त्यांच्या पोटी भगवान दत्तात्रेय, दुर्वासा ऋषी आणि चंद्र (सोम) यांचा जन्म झाल्याचे पुराणांमध्ये वर्णन आहे.<br />
अत्रि ऋषींनी वेदविद्या, आयुर्वेद, धर्म, यज्ञशास्त्र आणि खगोलविषयक निरीक्षणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे वैदिक साहित्यामध्ये आढळते.</p>
<h3><a title="Vat Purnima Horoscope 2026: वटपौर्णिमेला शुभ योगांचा दुर्मिळ संयोग, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब" href="https://www.navarashtra.com/religion/a-rare-combination-of-auspicious-yogas-on-vat-poornima-will-change-the-fate-of-people-of-these-zodiac-signs-1265729.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Vat Purnima Horoscope 2026</span>: वटपौर्णिमेला शुभ योगांचा दुर्मिळ संयोग, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब</span> </a></h3>
<h3>अत्रि ऋषी आणि खगोलशास्त्र</h3>
<p>प्राचीन काळात दुर्बिणी नव्हत्या. त्या काळातील ऋषी आकाशाचे नियमित निरीक्षण करून सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि ग्रह यांच्या हालचालींचा अभ्यास करत असत.</p>
<p>महर्षी अत्रि यांनीही अशाच निरीक्षणांद्वारे आकाशातील घटनांचा अभ्यास केला. दिवस-रात्र, ऋतूंचे बदल, सूर्याचा मार्ग, चंद्राच्या कला आणि ग्रहण यांचा त्यांनी अभ्यास केल्याचे उल्लेख वैदिक परंपरेत आढळतात.</p>
<h3>सूर्यग्रहणाचा ऋग्वेदीय उल्लेख</h3>
<p>ऋग्वेदातील एका प्रसिद्ध सूक्तामध्ये स्वर्भानु नावाच्या असुराने सूर्य झाकल्याचे वर्णन आहे. त्यामुळे सर्वत्र अंधार पसरल्याचे सांगितले आहे. या प्रसंगी अत्रि ऋषींनी आपल्या मंत्रशक्तीने सूर्य पुन्हा प्रकट केला, असे ऋग्वेदातील काव्यात्मक वर्णन आहे.</p>
<p>वैदिक भाषेत ही घटना धार्मिक आणि प्रतीकात्मक स्वरूपात मांडलेली असली, तरी अनेक विद्वानांच्या मते ती सूर्यग्रहणाच्या निरीक्षणाचे काव्यात्मक वर्णन असू शकते.</p>
<h3>त्यांनी सूर्यग्रहण कोणाला सांगितले?</h3>
<p>वैदिक परंपरेनुसार, अत्रि ऋषींनी ही घटना देवतांना आणि मानवसमाजाला मंत्रांच्या माध्यमातून समजावून सांगितली. त्यांनी सूर्य तात्पुरता अदृश्य होतो आणि पुन्हा दिसू लागतो, अशी घटना लोकांच्या लक्षात आणून दिली. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अत्रि ऋषींनी आधुनिक अर्थाने सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या परस्परस्थितीमुळे ग्रहण होते, असे स्पष्ट वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले होते, असा पुरावा उपलब्ध नाही. ते स्पष्टीकरण पुढील काळात भारतीय ज्योतिष-खगोलशास्त्रज्ञांनी अधिक विकसित केले.</p>
<h3><a title="Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र" href="https://www.navarashtra.com/religion/what-is-the-connection-between-the-katsraj-temple-in-pakistan-and-the-tears-of-lord-shiva-1265638.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Katas Raj Temple</span>: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध</span> </a></h3>
<h3>अत्रि ऋषींना पहिले खगोलशास्त्रज्ञ का म्हटले जाते?</h3>
<p>यामागील प्रमुख कारणे अशी आहेत:</p>
<p>त्यांनी आकाशातील घटनांचे नियमित निरीक्षण केले.<br />
सूर्यग्रहणासारख्या दुर्मीळ घटनेचा वैदिक साहित्यात उल्लेख केला.<br />
सूर्य, चंद्र आणि कालगणना यांविषयीचे ज्ञान जतन केले.<br />
पुढील पिढ्यांना खगोलनिरीक्षणाची प्रेरणा दिली.</p>
<p>म्हणूनच भारतीय परंपरेत त्यांना खगोलज्ञानाचे आरंभीचे मार्गदर्शक मानले जाते.</p>
<h3>अत्रि ऋषींच्या परंपरा पुढे कोणी चालवली</h3>
<p>अत्रि ऋषींच्या निरीक्षणपर परंपरेचा पुढे अनेक विद्वानांनी विकास केला. विशेषतः:</p>
<p>आर्यभट्ट यांनी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचे वैज्ञानिक कारण स्पष्ट केले.<br />
वराहमिहिर यांनी ग्रह, नक्षत्रे आणि पंचांग यांचा सखोल अभ्यास केला.<br />
भास्कराचार्य यांनी भारतीय खगोलशास्त्र अधिक प्रगत केले.</p>
<p>महर्षी अत्रि यांना भारतीय वैदिक परंपरेतील प्राचीन खगोलनिरीक्षक म्हणून मोठा मान दिला जातो. ऋग्वेदातील सूर्यग्रहणाशी संबंधित उल्लेखामुळे त्यांचे नाव खगोलज्ञानाशी जोडले जाते. मात्र, त्यांना &#8220;पहिले खगोलशास्त्रज्ञ&#8221; म्हणणे ही परंपरागत गौरवाची संज्ञा आहे; त्याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. तरीही आकाशातील घटनांचे निरीक्षण, कालगणना आणि ज्ञानपरंपरेचे संवर्धन यांमध्ये अत्रि ऋषींचे योगदान भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.</p>
<p>&nbsp;</p>
<p><strong>(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>अमित शाहांनी शिंदेंना दिली फोडाफोडीची ‘सुपारी’; फडणवीसांच्या खुर्चीच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरेंची साईचरणी प्रार्थना</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/uddhav-thackeray-on-amit-shah-eknath-shinde-devendra-fadnavis-shirdi-sabha-1265840.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:40:04 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:40:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T153914.084_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Amit Shah]]></category>
		<category><![CDATA[devendra fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Eknath Shinde]]></category>
		<category><![CDATA[Shivsena UBT]]></category>
		<category><![CDATA[Uddhav Thackeray]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265840</guid>

					<description><![CDATA[शिर्डीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला. खासदार फोडाफोडीमागे अमित शाह असल्याचा आरोप करत, देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण करण्याची साईबाबांकडे प्रार्थना केल्याचा दावा त्यांनी केला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T153914.084_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Uddhav Thackeray On Amit Shah Eknath Shinde Devendra Fadnavis Shirdi Sabha"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी दौऱ्यातून पुन्हा एकदा भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आयोजित सभेत बोलताना त्यांनी खासदार फोडाफोडीमागे अमित शाह असल्याचा आरोप केला. तसेच, &#8220;देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचं रक्षण कर,&#8221; अशी प्रार्थना आपण साईबाबांच्या चरणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;फोडाफोडीसाठी शाहसेनेला सुपारी दिली&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">उद्धव ठाकरे म्हणाले की, 2029 नंतर देशात पंतप्रधानपदासाठी नवे चेहरे पुढे येऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं नावही चर्चेत येऊ शकतं. त्यामुळेच त्यांना राज्यातच अडकवून ठेवण्यासाठी आणि त्यांचा राजकीय प्रभाव मर्यादित करण्यासाठी अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">त्यांच्या मते, शिवसेनेतील खासदार फोडण्यामागेही हाच मोठा राजकीय डाव असून, आता शिंदे गटाकडे भाजपपेक्षा अधिक खासदार असल्याचा उल्लेख त्यांनी केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा" href="https://www.navarashtra.com/politics/sanjay-raut-on-bhausaheb-wakchaure-shirdi-mp-criticism-100-crore-allegation-1265757.html"><strong> ‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीकेची झोड</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी कठोर शब्दांत टीका केली. &#8220;हे भाऊसाहेब नाहीत, तर खाऊसाहेब आहेत,&#8221; असा टोला लगावत त्यांनी वाकचौरे यांच्यावर पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, 2009 मध्ये शिवसेनेने त्यांना निवडून आणले, 2014 मध्ये त्यांनी पक्ष सोडला, पुन्हा परत आले आणि आता पुन्हा पक्षत्याग केला. &#8220;थोडा संयम ठेवला असता तर भविष्यात आपलंच सरकार आलं असतं,&#8221; असेही ठाकरे म्हणाले.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;खासदार फोडायला पैसे आहेत&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर पैशांच्या जोरावर राजकारण केल्याचा आरोप केला. &#8220;जनतेच्या कराच्या पैशातून विकास करायचा सोडून खासदार फोडण्यासाठी पैसा वापरला जात आहे,&#8221; असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचाही उल्लेख करत, &#8220;शेतकऱ्यांकडे बैल नाहीत, त्यांच्या पत्नी नांगर ओढत आहेत; पण सरकारकडे मात्र खासदार फोडण्यासाठी पैसे आहेत,&#8221; अशी टीका केली.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;देवेंद्र फडणवीसांना दिल्लीसमोर नतमस्तक व्हावं लागतं&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, &#8220;पंख छाटले&#8221; हा एक वाक्प्रचार आहे. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मराठी भाषेच्या ज्ञानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फडणवीस यांना दिल्लीसमोर नतमस्तक व्हावे लागत असल्याचा दावा करत, &#8220;संघाचा पाठिंबा फडणवीस आणि नितीन गडकरी यांना आहे,&#8221; असेही ते म्हणाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-on-nasarapur-murder-case-death-sentence-reaction-1265793.html"><strong> महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8220;तीन वर्षांत सरकार बदलू शकतं&#8221;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">सभेच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून आत्मविश्वास व्यक्त केला. &#8220;आज परिस्थिती वेगळी असली तरी पुढील तीन वर्षांत महाराष्ट्रात पुन्हा आपले सरकार येऊ शकते. खासदारांचे जाणे हा पराभव नसून भविष्यासाठी शुभ संकेत आहे,&#8221; असे ते म्हणाले. .त्यांनी कार्यकर्त्यांना संयम आणि संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहन करत, &#8220;श्रद्धा आणि सबुरी ठेवा, योग्य वेळी जनताच उत्तर देईल,&#8221; असा विश्वास व्यक्त केला.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Latur : &#8220;पगार मिळेपर्यंत हटणार नाही&#8230;&#8221;; लातूर महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प</title>
		<link>https://www.navarashtra.com/videos/latur-wont-budge-until-salaries-are-received-latur-municipal-corporation-operations-completely-stalled-1265861.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:39:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:39:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/1-2026-06-29T154330.805_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हिडिओ गॅलरी]]></category>
		<category><![CDATA[Employees]]></category>
		<category><![CDATA[Latur]]></category>
		<category><![CDATA[Salary]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265861</guid>

					<description><![CDATA[लातूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय... मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, थकीत पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलाय.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/1-2026-06-29T154330.805_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Latur Wont Budge Until Salaries Are Received Latur Municipal Corporation Operations Completely Stalled"     /></figure><p><iframe loading="lazy" title="Latur : &quot;पगार मिळेपर्यंत हटणार नाही...&quot;; लातूर महापालिकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प" width="500" height="281" src="https://www.youtube.com/embed/yhdBdnJxA20" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe></p>
<p>&nbsp;</p>
<p>लातूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलंय&#8230; मागील दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, थकीत पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलाय&#8230; महापालिकेतील विविध श्रेणीतील सुमारे अकराशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. वेतन नियमित आणि वेळेवर द्यावे तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम दोन टप्प्यांत अदा करावी, अशा प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत&#8230;दरम्यान, या आंदोलनामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झालाय&#8230;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/icc-t20-rankings-team-india-rating-drop-india-vs-ireland-england-series-1265836.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:36:33 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:36:33 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ind-vs-ire-5_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[ICC Ranking]]></category>
		<category><![CDATA[ind vs ire]]></category>
		<category><![CDATA[indian cricket team]]></category>
		<category><![CDATA[Ireland Cricket Team]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265836</guid>

					<description><![CDATA[India Lost Points in ICC Ranking After Defeat by Ireland by 2-0: आयर्लंडविरुद्धच्या  पराभवानंतर, भारतीय संघाच्या आयसीसी क्रमवारीतही घसरण झाली आहे. संघ पहिल्या क्रमांकावर कायम असला तरी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील रेटिंगचे अंतर कमी झाले आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ind-vs-ire-5_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Icc T20 Rankings Team India Rating Drop India Vs Ireland England Series"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>भारत आणि इंग्लंड यांच्यात केवळ दहा रेटिंग गुणांचा फरक </strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>अव्वल स्थान धोक्यात</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर, संघाच्या आयसीसी ( ICC Rankings) क्रमवारीवर स्पष्टपणे परिणाम झाला आहे. सध्या टीम इंडिया आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असली तरी, तिच्या पॉईंट्समध्ये घसरण झाली आहे. टीम इंडियाला फक्त पराभवाचा नव्हे तर ICC रँकिंगमध्ये धक्का बसला आहे. यामुळे अव्वल स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.</span><p><a title="आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित" href="https://www.navarashtra.com/sports/india-vs-ireland-t20-series-shreyas-iyer-team-india-16-series-winning-streak-ends-1265739.html"><span style="color: #3366ff;"> आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाचे रेटिंग घसरले</h3>
<p style="text-align: justify;"><a href="https://www.navarashtra.com/topic/indian-cricket-team">टीम इंडियाने</a> आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका खेळण्याआधी आयसीसीसी क्रमवारीत २७५ रेटिंगसह अव्वस स्थानी होती. आता, आयर्लंडसारख्या लहान देशाकडून न सलग दोन सामने गमावूनही, संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे, पण त्याचे रेटिंग घसरले आहे. आज, २९ जून रोजी, संघाचे रेटिंग २७२ पर्यंत घसरले आहे. याचा अर्थ, दोन सामने गमावल्यानंतर संघाने तीन रेटिंग गुण गमावले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांमधील अंतरही कमी झाले आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">भारत आणि इंग्लंड यांच्यात केवळ दहा रेटिंग गुणांचा फरक</h3>
<p style="text-align: justify;"><a href="https://www.navarashtra.com/topic/icc">आयसीसी</a> टी२० क्रमवारीत इंग्लंड सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांचे रेटिंग २६२ आहे. याचा अर्थ त्यांच्यातील रेटिंगचा फरक केवळ दहा गुणांचा आहे. भारतीय संघ आता आपली पुढील मालिका इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका १ जुलैपासून सुरू होत आहे. याचा अर्थ आयसीसी टी२० क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले संघ एकमेकांशी भिडतील.</p>
<h3 style="text-align: justify;">भारतीय संघाचे अव्वल स्थानही धोक्यात</h3>
<p style="text-align: justify;">जर टीम इंडिया भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिका हरली तर, इंग्लंडला फायदा होईल. याचा अर्थ, दोन्ही संघांमधील केवळ दहा रेटिंग गुणांचे अंतर आणखी कमी होत जाईल आणि सध्या पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ आपले अव्वल स्थान गमावू शकतो. त्यामुळे, आगामी मालिका अत्यंत महत्त्वाची असेल. ऑस्ट्रेलिया सध्या आयसीसी क्रमवारीत २६० रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच, जर इंग्लंड हरला, तर त्यांना तिसऱ्या स्थानावर जाण्याचा धोका आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती" href="https://www.navarashtra.com/sports/womens-t20-world-cup-2026-semi-final-team-australia-england-south-africa-west-indies-qualified-schedule-india-out-1265668.html"> <span class="color-red">Women’s T20 World Cup 2026</span>: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती? </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/mumbai-crime-obscene-messages-on-mobile-pressure-to-meet-and-threats-minor-brother-in-law-files-complaint-against-sister-in-law-1265834.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:35:43 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:35:43 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/1-2026-06-29T153954.787_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[Mumbai Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265834</guid>

					<description><![CDATA[मुंबईतील पवई परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलाने आपल्या वहिनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. वहिनीने मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून भेटण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि खोटी केस दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/1-2026-06-29T153954.787_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mumbai Crime Obscene Messages On Mobile Pressure To Meet And Threats Minor Brother In Law Files Complaint Against Sister In Law"     /></figure><p style="text-align: justify">• 17 वर्षीय दिराने 32 वर्षीय वहिनीविरोधात पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली.<br />
• मोबाईलवर अश्लील मेसेज आणि धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.<br />
• खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी दिल्याचा मुलाचा आरोप असून पोलिस तपास करत आहेत.</p>
<p style="text-align: justify"><strong>मुंबई:</strong> <a href="https://www.navarashtra.com/topic/mumbai-crime">मुंबई</a> येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन दिराने आपल्या १७ वर्षीय वहिनीविरोधात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. वाहिनीने अल्पवयीन दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धाकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 32 वर्षीय वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना पवई येथील आहे.</p>
<p style="text-align: justify"><strong>काय नेमकं प्रकरण?</strong></p>
<p style="text-align: justify">32 वर्षीय वहिनी अल्पवयीन मुलाच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होती. भेटायला न आल्यास आपले वडील पोलीस असून त्यांना सांगून तुझे वडिल आणि आईला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच मुलाला खोटी अत्याचाराची केस टाकून अडकवण्याचीही धमकी 32 वर्षीय वहिनीने दिला. एवढेच नाही तर घरी कोणी नसताना जबरदस्ती जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अल्पवयीन मुलाने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात मुलाच्या आईच्या तक्रारीवरून 32 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.</p>
<p style="text-align: justify"><a title="Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर" href="https://www.navarashtra.com/crime/nasrapur-case-accused-sentenced-to-death-first-reaction-from-the-victims-father-1265781.html"> <span class="color-red">Nasrapur Case</span>: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर </a></p>
<p style="text-align: justify"><strong>मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर</strong></p>
<p style="text-align: justify">पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहारची सुरा भोसकून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णाच्या (३०) चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हत्येसाठी वापरण्यात आलेला धारदार चाकू आरोपीने ऑनलाइन मागवल्याचे रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता थेट ‘ई-कॉमर्स’ कनेक्शन मिळाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडे सापडलेल्या वस्तूंची आणि त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी संबंधित चाकू ऑनलाइन खरेदी करण्यात आल्याचे पुरावे समोर आले. आरोपीने काही दिवसांपूर्वीच हा चाकू मागवला होता का, की तो यापूर्वीपासून त्याच्याकडे होता, याचा तपास सध्या सुरू आहे.</p>
<p style="text-align: justify"><a href="https://www.navarashtra.com/topic/police">पोलिसांच्या</a> तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रोशनचा परमार नावाचा एक मित्र एका प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. हा मित्र ग्राहकांनी कंपनीकडे परत केलेल्या वस्तू गुपचूप विकत असे. हत्येमध्ये वापरलेला मोठा, धारदार चाकू देखील एका ग्राहकानेच परत केला होता आणि परमारने तो रोशनला दिला होता. रोशन बारकोड बनवण्याचा व्यवसाय चालवत असे, त्यामुळे त्याला त्याच्या कामासाठी कात्री आणि चाकूंची गरज होती. त्याला त्याच्या कंपनीच्या कामासाठी असे अनेक चाकू खरेदी करायचे होते. म्हणूनच त्याने हा परत केलेला चाकू नमुना म्हणून आपल्या बॅगेत ठेवला होता.</p>
<p style="text-align: justify"><a title="Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agarwal-case-1-crore-taken-for-wedding-shopping-how-was-such-a-large-sum-utilized-1265738.html"> <span class="color-red">Ketan Agrawal Case</span>: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं? </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mira Bhayandar News : मिरा भाईंदर शहरात पोलीस-पालिका आमनेसामने! ५.२१ कोटींच्या बंदोबस्त शुल्कावरून नवा वाद</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/thane/mira-bhayandar-municipal-corporation-vs-police-commissionerate-security-fee-dispute-1265839.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:35:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:35:17 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Mira-Bhayandar-5_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[mira bhayandar]]></category>
		<category><![CDATA[police]]></category>
		<category><![CDATA[Vasai Virar Police]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265839</guid>

					<description><![CDATA[मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्यात पोलीस बंदोबस्त शुल्क आणि थकीत भाड्यावरून वाद निर्माण झाला आहे. विविध कारवायांसाठी पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे ५.२० कोटी रुपये देण्याची मागणी पोलीस आयुक्तालयाने केली असताना, महापालिकेने ती कायद्याचा आधार घेत फेटाळली आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Mira-Bhayandar-5_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mira Bhayandar Municipal Corporation Vs Police Commissionerate Security Fee Dispute"     /></figure><ul>
<li>मीरा-भाईंदर पालिका विरुद्ध पोलीस आयुक्तालय</li>
<li>५.२० कोटींच्या बंदोबस्त शुल्कावरून वाद चिघळला</li>
<li>उलट पोलीस विभागाकडे थकीत भाड्याची केली कोट्यवधींची मागणी</li>
</ul><span class="bullet-text"><strong>विजय काते, भाईंदर :</strong> मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mira-bhayandar">मीरा-भाईंदर</a></span>, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्यात पोलीस बंदोबस्ताच्या शुल्कावरून आणि महापालिकेच्या मालमत्तांच्या थकीत भाड्यावरून वाद उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाया, निवडणुका तसेच विविध शासकीय कार्यक्रमांदरम्यान पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तालयाने महापालिकेकडे तब्बल ५ कोटी २० लाख ६६ हजार ९११ रुपये मागितले आहेत. मात्र, ही मागणी महापालिकेने कायद्याचा आधार घेत फेटाळून लावत अपर पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र पाठविले आहे.</span><p>महापालिकेने पत्रात स्पष्ट केले आहे की, कायदा व सुव्यवस्था राखणे, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करणे आणि महापालिकेच्या कायदेशीर कारवायांना संरक्षण देणे हे पोलिसांचे वैधानिक कर्तव्य आहे. त्यामुळे अशा कामांसाठी बंदोबस्त शुल्क आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४८३ तसेच उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांचा हवाला देत महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/videos/narendra-mehta-a-tribal-farmer-hanged-himself-because-of-sarnaik-narendra-mehta-1264534.html"><span class="color-red">NARENDRA MEHTA </span>: “सरनाईकांमुळे आदिवासी शेतकऱ्याने गळफास लावला” -नरेंद्र मेहता</a></span></p>
<p>याच पत्रात महापालिकेने पोलीस विभागाकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत भाड्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेने पोलीस मुख्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालय, काशिगाव व नयानगर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेसाठी आपल्या मालकीच्या इमारती व जागा भाड्याने उपलब्ध करून दिल्या आहेत. या मालमत्तांचे भाडे अनेक वर्षांपासून पूर्णपणे अदा झाले नसल्याचा दावा पालिकेने केला आहे.</p>
<p>महापालिकेच्या माहितीनुसार, मीरा रोड येथील आरक्षण क्रमांक २५१ व ३२६ मधील वाहतूक शाखेसाठी देण्यात आलेल्या जागेचे ६ कोटी ९६ हजार ७ रुपये इतके भाडे अद्याप थकीत आहे. तसेच पोलीस मुख्यालय, उपायुक्त कार्यालय, काशिगाव आणि नयानगर पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे एकूण भाडे ७ कोटी २४ लाख ९४ हजार ७२७ रुपये झाले असून, त्यापैकी पोलीस विभागाने ३ कोटी ८९ लाख ५८ हजार ४५६ रुपये अदा केले आहेत. त्यामुळे ३ कोटी ३५ लाख ३६ हजार २७१ रुपये अजूनही थकीत असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.</p>
<p>दरम्यान, पोलीस आयुक्तालयाने ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध बंदोबस्तासाठी झालेल्या खर्चापोटी ५.२१ कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच ही रक्कम महापालिकेकडून मिळणाऱ्या भाड्यातून समायोजित करून उर्वरित १ कोटी ८५ लाख ३० हजार ६४० रुपये पोलीस आयुक्तालयाच्या नावे जमा करण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र, महापालिकेने हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी आणि कायदा-सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची मूलभूत जबाबदारी असल्याने त्यासाठी स्वतंत्र शुल्क देण्याची कायदेशीर तरतूद नसल्याचे प्रशासनाने पत्रात नमूद केले आहे.</p>
<p>महापालिकेच्या या भूमिकेमुळे पोलीस आयुक्तालय आणि महापालिका यांच्यात आर्थिक व प्रशासकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे पोलीस विभाग बंदोबस्ताचा खर्च वसूल करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, तर दुसरीकडे महापालिका थकीत भाडे तातडीने अदा करण्याची मागणी करत असल्याने दोन्ही यंत्रणांमधील हा वाद पुढील काळात कोणते वळण घेतो, याकडे लक्ष लागले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/mbmc-bus-wheel-malfunction-near-bhayandar-police-station-fitness-certificate-expired-claim-1263598.html"><span class="color-red">Mira Bhayandar News</span>: फिटनेस संपलेली MBMC बस रस्त्यावर? भाईंदर पोलीस स्टेशनसमोर चाक निकामी; मोठी दुर्घटना टळली</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Samay Rainaच्या जुन्या व्हिडिओवरून नवा वाद; हार्ट अटॅकवरील विनोदामुळे सोशल मीडियावर संताप</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/bollywood/samay-rainas-old-video-sparks-fresh-controversy-social-media-outrage-over-heart-attack-joke-1265833.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:29:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:29:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/samay-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[Pranit More]]></category>
		<category><![CDATA[Samay Raina]]></category>
		<category><![CDATA[Standup comedian]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265833</guid>

					<description><![CDATA['बिर्याणी' वादानंतर समय रैनाचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हार्ट अटॅक आणि संमतीवर केलेल्या विनोदामुळे सोशल मीडियावर तीव्र टीका होत असून नवा वाद निर्माण झाला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/samay-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Samay Rainas Old Video Sparks Fresh Controversy Social Media Outrage Over Heart Attack Joke"     /></figure><p>प्रसिद्ध विनोदी कलाकार <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Samay-Raina">समय रैना</a> </span>त्याच्या लोकप्रिय शो &#8216;इंडियाज गॉट लेटेंट&#8217;च्या दुसऱ्या सीझनसह परत आला आहे. याच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटी पाहुण्या म्हणून आल्या होत्या. शोची चर्चा सुरू असतानाच, समय रैना जुन्या वादांमुळे पुन्हा एकदा इंटरनेटवर टीकेचा धनी झाला आहे. अलीकडील ₹३७० च्या बिर्याणीच्या प्रकरणानंतर, २०२४ मधील एक जुनी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पुन्हा समोर येत आहे, ज्यामुळे विनोदाच्या मर्यादांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.</p>
<p>या व्हायरल क्लिपमध्ये, समय रैनाच्या शोमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेली एक मुलगी अचानक उठून निघून जाते. आश्चर्यचकित होऊन समय तिला विचारतो, &#8220;का?&#8221;, पण तिच्यासोबत आलेला तिचा प्रियकर हसून सांगतो की, त्याच्या प्रेयसीच्या वडिलांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना जावे लागले. समय त्या मुलाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, तो इतका शांत कसा राहू शकतो आणि त्या मुलीसोबत का जात नाहीये, असे विचारतो. त्याच क्षणी, समय स्टेजवरून एक अपमानकारक टिप्पणी करतो, &#8220;तू आत्ता जाऊन रडायला नको होतंस. तुझा भाऊ तुला खांदा देईल तरच ती तुला मिठी मारेल.&#8221; समयच्या या टिप्पणीवर उपस्थित असलेले सर्वजण खळखळून हसतात, पण हे विधान आता त्याच्या मनात सलत राहिले आहे.</p>
<p>समय रैनाच्या वक्तव्यावर लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. एका युझरने संताप व्यक्त करत लिहिले की, जेव्हा एका मुलीचे वडील गंभीर अवस्थेत होते, तेव्हा अशी &#8216;लॉकर रूम&#8217; भाषा वापरणे लज्जास्पद आहे. युझर्सच्या मते, ही विचारसरणी अलीकडील &#8216;₹३७० बिर्याणी&#8217; प्रकरणापेक्षा वेगळी नाही, जिथे महिलांना वस्तूंप्रमाणे वागणूक दिली गेली. अनेकांनी खंत व्यक्त केली की, आजची कॉमेडी ही एक सडलेली आणि स्त्रीद्वेषी मानसिकता लपवण्याचे साधन बनली आहे</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Kiss Controversy: किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/kiss-controversy-did-kangana-ranaut-bite-her-co-stars-lip-during-a-kissing-scene-viral-video-1265666.html"> <span class="color-red">Kiss Controversy</span>:  किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा? व्हायरल Videoनंतर रंगली चर्चा </a></strong></span></p>
<p><strong>३७० बिर्याणीचा वाद काय होता?</strong></p>
<p>स्टँड-अप कॉमेडियन<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Pranit-More"> प्रणित मोरे</a></span>च्या शोमधील एक व्हिडिओ क्लिप अलीकडेच व्हायरल झाली होती. त्यामध्ये, हिमांशू जांगरा नावाच्या २३ वर्षीय तरुणाने सांगितले की तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता, जिथे त्याने तिला ₹३७० किमतीची चिकन बिर्याणी खाऊ घातली. त्याने असा युक्तिवाद केला की, त्याने पैसे खर्च केल्यामुळे त्याला त्याच्या गुंतवणुकीवर परतावा मिळायला हवा होता. सर्वत्र झालेल्या टीकेनंतर, त्या व्यक्तीने माफी मागितली आणि आपली सोशल मीडिया अकाऊंट हटवली, तर कॉमेडियन प्रणित मोरे यानेही माफी मागितली आता, रैनाचा व्हिडिओ पुन्हा समोर आला असून, त्यावर अशाच प्रकारच्या मानसिकतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="वाढदिवस ठरला कठीण दिवस! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुग्णालयात, बॉयफ्रेंडच्या भावनिक पोस्टने चाहत्यांची वाढली चिंता" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/jasmin-bhasin-hospitalised-on-her-birthday-aly-goni-shares-photo-and-gives-health-update-1265616.html"> वाढदिवस ठरला कठीण दिवस! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुग्णालयात, बॉयफ्रेंडच्या भावनिक पोस्टने चाहत्यांची वाढली चिंता </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;&#8230;असा लाजिरवाणा पराभव प्राप्त करणे, हे अद्भुत काम&#8217;; आइसलँड क्रिकेटने Gautam Gambhir ची काढली लाज</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/iceland-cricket-share-funny-and-criticizing-post-on-gautam-gambhir-after-ireland-beat-2-0-to-india-shreyas-iyer-vaibhav-sooryvanshi-1265814.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:34:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:34:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T152545.511_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Gautam Gambhir]]></category>
		<category><![CDATA[ind vs ire]]></category>
		<category><![CDATA[Shreyas Iyer]]></category>
		<category><![CDATA[Vaibhav Sooryavanshi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265814</guid>

					<description><![CDATA[आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T152545.511_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Iceland Cricket Share Funny And Criticizing Post On Gautam Gambhir After Ireland Beat 2 0 To India Shreyas Iyer Vaibhav Sooryvanshi"     /></figure><ul>
<li><em><strong>आयर्लंडविरुद्ध हरताच आइसलँड क्रिकेटने गौतम गंभीरवर साधला निशाणा</strong></em></li>
<li><em><strong>गंभीर अन् अय्यरच्या नेतृत्वात भारताचा दारुण पराभव </strong></em></li>
<li><em><strong>वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने दिग्गज क्रिकेटपटू संतापले </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>India Vs Ireland:</strong> आयर्लंड विरुद्ध भारत अशी नुकतीच दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पडली. यामध्ये भारताला 2-0 ने दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. या कारणामुळे आणि आयर्लंडकडून पराभव स्वीकारवा लागल्याने मुख्य प्रशिक्षक<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/gautam-gambhir"> गौतम गंभीर</a></strong></span> प्रचंड ट्रोल होत आहे. त्यातच आईसलँड क्रिकेटने त्याच्यावर एक बोचरी टीका केली आहे.</span><p>आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे. सोशल मिडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. वैभव सूर्यवंशीला एकाही सामन्यात स्थान न दिल्याने दीगज क्रिकेटपटू देखील संतापले असल्याचे समोर येत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/ciricket-fans-and-many-players-criticizes-to-gautam-gambhir-and-shreyas-iyer-vaibhav-sooryavanshi-india-vs-ireland-1264503.html">Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले</a></strong></span></p>
<p>आईसलँड क्रिकेटने भारताचा पराभव होताच, गौतम गंभीरबाबत एक मजेशीर पोस्ट केली आहे. आईसलँड क्रिकेटने गौतम गंभीरला डिवचले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर प्रचंड प्रमाणात ट्रोल झाले आहेत. तसेच अन्य दोन खेळाडूनी डेब्यू केले मात्र वैभवला संधी न दिल्याने चाहते देखील संतापले आहेत.</p>
<blockquote class="twitter-tweet" data-width="500" data-dnt="true">
<p lang="en" dir="ltr">We can confirm that we don&#39;t wish to add Gautam Gambhir to our coaching staff. He clearly has talent, though. To take those Indian players and deliver those results in Ireland takes truly remarkable gifts.</p>
<p>&mdash; Iceland Cricket (@icelandcricket) <a href="https://x.com/icelandcricket/status/2071317536587616690">June 28, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><strong>आईसलँड क्रिकेटची पोस्ट काय?</strong></p>
<p>&#8216;गौतम गंभीरला यांच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील करण्याची आमची अजिबात इच्छा नाही, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. नक्कीच त्याच्याकडे टॅलेंट आहेच. एवढा मोठ्या स्टार भारतीय खेळाडूंना एकत्रित घेऊन आयर्लंडमध्ये जाऊन असा लाजिरवाणा निकाल देणे. हे खरोखरच अत्यंत थक्क करणारे आणि चांगल्या अद्भुत नेतृत्वाचे काम आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/sunil-gavaskar-criticizes-to-gautam-gambhir-and-shreyas-iyer-lost-series-against-ireland-vaibhav-sooiryavanshi-1265772.html">गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा</a></strong></span></p>
<p><strong>गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय?<br />
</strong></p>
<p>पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही. प्रिन्स यादव, सुयश शेडगे या दोन खेळाडूंचे डेब्यू झाले. मात्र आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी दिली गेली नाही. १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न दिल्यामुळे गावस्करांनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आयर्लंडने भारताचा पराभव करण्याची पहिलीच वेळ आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकत होती मात्र त्याला ती मिळाली नाही. मात्र इंग्लंडविरुद्ध त्याला पहिल्या सामन्यापासूनच संधी द्यावी लागेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Indian Navy: चीनच्या &#8216;स्ट्रिंग ऑफ पर्ल्स&#8217;ला भारताचे चोख उत्तर; सेशेल्सच्या असम्प्शन बेटावर नौदल तळ उभारण्याबाबत मोठी घडामोड</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/india-seychelles-naval-base-assumption-island-china-string-of-pearls-vikram-misri-1265763.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:20:43 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:20:43 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/India-Seychelles-naval-base-Assumption-Island-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[african country]]></category>
		<category><![CDATA[Indian Navy]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265763</guid>

					<description><![CDATA[Assumption Island: चीनने जिबूतीमध्ये आपला नौदल तळ बांधला आहे. असम्पशन बेटावर नियंत्रण मिळवून, भारत पश्चिम हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवू शकतो.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/India-Seychelles-naval-base-Assumption-Island-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="India Seychelles Naval Base Assumption Island China String Of Pearls Vikram Misri"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">परराष्ट्र सचिवांचे मोठे वक्तव्य</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="26,0,0"><strong>India Seychelles naval base Assumption Island :</strong> जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या चीनने भारताला समुद्रातून घेरण्यासाठी &#8216;स्ट्रिंग ऑफ पर्ल्स&#8217;ची रणनीती आखली आहे. मात्र, आता भारतानेही चीनच्या या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी हिंद महासागरात आपली ताकद वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्यादरम्यान, तिथल्या धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या &#8216;असम्प्शन बेटावर&#8217; (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pm-narendra-modi">Assumption Island</a></span>) भा0रताचा लष्करी तळ उभारण्याबाबतची चर्चा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सुरू झाली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता, त्यांनी भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली. &#8220;जर सेशेल्स सरकारने तसा प्रस्ताव दिला, तर आम्ही त्यावर चर्चा करण्यास आणि हा प्रकल्प पुढे नेण्यास पूर्णपणे तयार आहोत,&#8221; असे मिस्री यांनी सांगितले.</p>
<p data-path-to-node="8">परराष्ट्र सचिवांच्या या सकारात्मक आणि आक्रमक वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा केवळ एका बेटावरील तळाचा विषय नसून, पश्चिम हिंद महासागरात भारताचे वर्चस्व प्रस्थापित करणारा आणि चीनच्या विस्तारवादी धोरणांना लगाम घालणारा एक अत्यंत महत्त्वाचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. भारत सेशेल्स सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार आणि त्यांच्या संमतीनेच हा प्रकल्प पुढे नेणार असला, तरी भारताची ही पूर्वतयारी चीनसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.</p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/pakistan-government-bans-geo-news-15-days-muharram-safar-e-ishq-program-controversy-pemra-order-1265701.html">मुहर्रमच्या विशेष कार्यक्रमात ‘त्या’ दृश्यामुळे खळबळबळ! Pakistan सरकारने Geo Newsवर घातली 15 दिवसांची बंदी, वाचा नक्की काय घडलं?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">काय आहे सेशेल्समधील भारताचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प?</b></h3>
<p data-path-to-node="10">या प्रकल्पाची मुळे २०१५ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याशी जोडलेली आहेत. त्यावेळी भारत आणि सेशेल्स दरम्यान या बेटाचा विकास करण्यासाठी पहिल्यांदा करार करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, सेशेल्स सरकारने हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताला असम्प्शन बेटावर जमिनीचा एक महत्त्वाचा तुकडा देण्याचे मान्य केले होते. सेशेल्सचे तत्कालीन राष्ट्रपती जेम्स मिशेल यांनी स्पष्ट केले होते की, हा भारत आणि सेशेल्स यांच्यातील एक संयुक्त प्रकल्प आहे, ज्याचा मुख्य उद्देश दोन्ही देशांच्या सागरी सीमा सुरक्षित करणे आणि संरक्षण दलांचे सहकार्य वाढवणे हा आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Journalist: Some say India is building a military base/coastguard facility on Seychelles’ Assumption Island.</p>
<p>FS Misri: It is something we would be open to hearing about if their govt raises this. Our firm stance is any project will be guided by the priorities of Seychelles govt. <a href="https://t.co/VFPXZJVyKX">pic.twitter.com/VFPXZJVyKX</a></p>
<p>— Shashank Mattoo (@MattooShashank) <a href="https://x.com/MattooShashank/status/2071461018178318569">June 29, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<p data-path-to-node="11">मात्र, हा प्रकल्प सुरुवातीला स्थानिक राजकारण आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे काही काळ रखडला होता. विरोधी पक्षांनी याला &#8220;भारतीय लष्करी तळ&#8221; असे संबोधून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याचा प्रचार केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये भारताने अतिशय समजूतदारपणा दाखवत नवीन करारावर स्वाक्षरी केली. या नवीन नियमांनुसार, हा तळ पूर्णपणे सेशेल्स लष्कराच्या मालकीचा राहील, परंतु भारतीय नौदल (Indian Navy) आणि हवाई दलाला (Indian Air Force) आपल्या मोहिमांसाठी, इंधन भरण्यासाठी आणि गस्तीसाठी या तळाचा वापर करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. हा प्रकल्प मुख्य बेट असलेल्या माहेच्या नैऋत्येस सुमारे १,१३५ किलोमीटर अंतरावर असून, येथे आधुनिक सागरी जेट्टी, लांब हवाई पट्टी आणि लष्करी बराक बांधले जाणार आहेत.</p>
<p data-path-to-node="11"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="http://navarashtra.com/world/israel-cabinet-approves-armenian-genocide-resolution-turkey-relations-conflict-gaza-war-1265735.html">Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">भारतासाठी असम्प्शन बेटाचे सामरिक महत्त्व आणि चीनची नाकेबंदी</b></h3>
<p data-path-to-node="13">चीनने आफ्रिकेच्या शिंगावर म्हणजेच &#8216;जिबूती&#8217; (Djibouti) मध्ये आपला स्वतःचा अधिकृत लष्करी तळ उभारला आहे. तिथून चीन पश्चिम हिंद महासागरातील भारताच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, भारताने असम्प्शन बेटावर आपले नियंत्रण मिळवल्यास, भारत चीनच्या जिबूतीमधील प्रत्येक हालचालीवर २४ तास चोवीस तास बारकाईने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवू शकेल.</p>
<p data-path-to-node="14">दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बेट &#8216;मोझाम्बिक चॅनल&#8217;च्या (Mozambique Channel) अतिशय जवळ आहे. हे चॅनल जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण जगातील सर्वात मोठी तेलवाहू जहाजे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजे याच मार्गाने प्रवास करतात. युद्ध किंवा आणीबाणीच्या काळात या मार्गावर नियंत्रण असणे म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी हातात असण्यासारखे आहे. भारताने सेशेल्समध्ये यापूर्वीच &#8216;किनारी निगराणी रडार नेटवर्क&#8217; (Coastal Radar Network) स्थापित केले आहे. जर या रडार नेटवर्कला असम्प्शन बेटावरील नव्या नौदल तळाशी जोडले, तर भारताला संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी गुप्त माहिती (Maritime Domain Awareness) अगदी सहज आणि अचूक मिळत राहील. सध्या हा प्रकल्प काही कारणांमुळे स्थगित असला, तरी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या नवीन विधानामुळे या प्रकल्पाला पुन्हा एकदा नव्याने संजीवनी मिळाली आहे. चीनच्या वाढत्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी भारत आता बॅकफूटवर न राहता थेट समुद्रात आव्हान उभे करण्यास सज्ज झाला आहे, हेच यातून स्पष्ट होते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>CBSE चा मोठा निर्णय! यंदाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार का? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/cbse-three-language-policy-board-exam-relaxation-class-9-10-students-1265740.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:20:09 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:20:09 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/२१-जूनला-वर्षातील-सर्वात-मोठा-दिवस-का-असतो-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[CBSE]]></category>
		<category><![CDATA[education]]></category>
		<category><![CDATA[language]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265740</guid>

					<description><![CDATA[CBSE Three Language Policy Latest Update : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कसा कमी होणार? कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या बोर्ड परीक्षेतून सूट मिळाली आहे? वाचा सविस्तर वृत्त.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/२१-जूनला-वर्षातील-सर्वात-मोठा-दिवस-का-असतो-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Cbse Three Language Policy Board Exam Relaxation Class 9 10 Students"     /></figure><p>CBSE Three Language Policy Latest Update : सीबीएसईने त्रिभाषा धोरणाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा गोंधळ दूर झाला आहे. या वर्षी इयत्ता ७वी, ८वी, ९वी आणि १० वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर द्यावा लागणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. थोडक्यात, या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे तात्कालीन व्यवस्थेनुसारच चालू राहील.</p>
<p>बोर्डाच्या निर्देशानुसार, सध्याच्या १० वीच्या विद्यार्थ्यांवर नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केला जाणार नाही, या बदलामुळे विद्यार्थ्यामधील अतिरिक्त विषयाच्या अभ्यासाचा दबाव राहणार नाही.</p>
<h3>यंदाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर नाही</h3>
<p>सीबीएसई आता नवीन भाषा प्रत्येक वर्षासाठी टप्प्याटप्प्याने लागू करेल. ज्यामुळे विद्यार्थ्यावर नवीन भाषेच्या अध्यायनाचा अतिरिक्त दबाव येणार नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/isro-recruitment-2026-apply-online-technical-scientific-assistant-jobs-1265621.html">ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; &#8216;या&#8217; तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी</a></strong></span></p>
<p>यंदा (सत्र २०२६-२७) १० वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ दोन भाषांचाच अभ्यास करावा लागेल. त्यांना तिसऱ्या भाषेच्या विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. परंतु, यंदा ९ वीच्या (सत्र २०२६-२७) विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल. ज्यामध्ये दोन भारतीय भाषांचा  (उदा &#8211; हिंदी आणि  मराठी) समावेश असेल तर तिसरी भाषा ते परदेशी (उदा &#8211; इंग्रजी, फेंच) निवडू शकतात. तसेच जर विद्यार्थी दोन परदेशी भाषा शिकत असेल तर त्याला तिसऱ्या भारतीय भाषेची अभ्यासासाठी निवड करावी लागेल.</p>
<h3>६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र &#8216;हा&#8217; नियम अनिवार्य</h3>
<p>यामध्ये यंदाच्या ९ वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. त्या तिसऱ्या भाषेच्या विषयाचे  मूल्यांकन केवळ माध्यमिक पातळीवर केले जाईल. परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार, यंदा ६ वीच्या इयत्तेत शिकत असणारे विद्यार्थी, जेव्हा १० वीची बोर्ड परीक्षा देतील. तेव्हा त्यांना तिसऱ्या भाषेची परीक्षा देणे अनिवार्य असेल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/isro-recruitment-2026-apply-online-technical-scientific-assistant-jobs-1265621.html">देशातील पहिला &#8216;B.Tech AI आणि संस्कृत&#8217; अभ्यासक्रम सुरू झाला &#8216;या&#8217; राज्यात; जाणून घ्या त्याचे पात्रता निकष</a></strong></span></p>
<p>सीबीएसईने, या नव्या नियमातून काही विशिष्ट घटकांना सूट दिली आहे. यामध्ये दिव्यांग (CwSN) विद्यार्थ्यांना कायद्यानुसार सूट मिळेल तसेच परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकावी लागणार नाही.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- &#8216;अशा नराधमांना&#8230;&#8217;</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-devendra-fadnaviss-first-reaction-after-the-little-girls-killer-was-sentenced-to-the-gallows-1265813.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:11:08 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:11:08 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T150757.288_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[CM Devedra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Eknath Shinde]]></category>
		<category><![CDATA[Nasarapur Crime]]></category>
		<category><![CDATA[Pune]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265813</guid>

					<description><![CDATA[मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे; अशा मारेकऱ्यांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T150757.288_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Chief Minister Devendra Fadnaviss First Reaction After The Little Girls Killer Was Sentenced To The Gallows"     /></figure><ul>
<li>चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया</li>
<li>म्हणाले- &#8216;अशा नराधमांना&#8230;&#8217;</li>
<li>वाचा संपूर्ण बातमी</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Devendra Fadnavis on Nasrapur Case:</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/nasrapur-case">नसरापूर</a></span> येथे एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या दोषी व्यक्तीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला या बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरवले. <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/cm-devendra-fadanvis">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</a></span> आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.</span><h3>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया</h3>
<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे; अशा मारेकऱ्यांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे मनापासून आभारही मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकील अजय मिसर यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कमी वेळेत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांनी तपास यंत्रणांचे कौतुक केले.</p>
<p><a class="title" title="महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-on-nasarapur-murder-case-death-sentence-reaction-1265793.html"><span style="color: #3366ff;"> महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा</span> </a></p>
<h3>उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?</h3>
<p>दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी &#8216;X&#8217; (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले: &#8220;त्याला फाशी द्या! हे कायद्याचे राज्य आहे आणि येथे गुन्हेगारांना कोणताही थारा नाही. आज न्यायालयाने नसरापूर येथील एका लहान मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे न्याय मिळाला आहे आणि महिला व मुलींविरुद्ध अत्याचार करणाऱ्यांसाठी हा एक स्पष्ट इशारा आहे. यातून असा कडक संदेश जातो की, पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचे धाडस कोणीही करणार नाही.&#8221;</p>
<h3>सरापूर प्रकरणातील न्यायामुळे सर्वांना समाधान वाटत आहे</h3>
<p>एकनाथ शिंदे पुढे लिहितात, &#8220;समाजात किंवा कायद्याच्या राज्यात अशा नराधमांना कोणतेही स्थान नाही. त्यांना जगण्याचा अधिकार नाही! महिला आणि मुलींवरील अत्याचारांबाबत &#8216;महायुती&#8217; सरकारने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात राहावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना करत आहे. जलद तपास, फास्ट-ट्रॅक न्यायालयात खटला चालवणे आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आज नसरापूर प्रकरणातील न्यायामुळे सर्वांना समाधान वाटत आहे.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Nasrapur Crime: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल" href="https://www.navarashtra.com/crime/nasrapur-crime-a-historic-court-ruling-the-judge-made-the-accused-in-the-nasrapur-case-stand-in-the-witness-box-and-1265652.html"> <span class="color-red">Nasrapur Crime</span>: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/nasrapur-case-accused-sentenced-to-death-first-reaction-from-the-victims-father-1265781.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:05:37 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:05:37 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/1-2026-06-29T150931.836_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Nasrapur Case]]></category>
		<category><![CDATA[Pune]]></category>
		<category><![CDATA[Pune Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265781</guid>

					<description><![CDATA[नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. निकालानंतर पीडित मुलीचे आई-वडील भावुक झाले. वडिलांनी सरकार, पोलीस आणि वकिलांचे आभार मानत कायद्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. अवघ्या 59 दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/1-2026-06-29T150931.836_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nasrapur Case Accused Sentenced To Death First Reaction From The Victims Father"     /></figure><p style="text-align: justify">• नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.<br />
• निकालानंतर पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सरकार आणि पोलिसांचे आभार मानले.<br />
• 59 दिवसांच्या फास्टट्रॅक सुनावणीनंतर न्यायालयाने मोठा निर्णय दिला.</p>
<p style="text-align: justify"><strong>पुणे:</strong> नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला (वय ६५) मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यालयाने सुनावली आहे. आरोपीने भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे हत्या केली. या प्रकरणावर आज कोर्टाकडून महत्वाचा निकाल देण्यात आला. न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. संपूर्ण राज्यात त्याला फाशी होणार कि जन्मठेप याकडे नजरा लागल्या होत्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात खटला सुरु होता. २५ जून रोजी झालेल्या सुनावणीत आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. आता आज अखेर त्याला फाशी देण्यात आली असून अखेर चिमुकलीला न्याय मिळाला. निकाल वाचन झाल्यांनतर न्यायाधीशाने आरोपीला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं आणि त्याला म्हंटल आता फासावर चढाव लागेल. अवघ्या ५५ दिवसात या प्रकरणाचा निकाल लागला. सर्वात जलदगतीने निकाल लागणारा हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे.</p>
<p style="text-align: justify"><strong>पीडितेच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया</strong></p>
<p style="text-align: justify">फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पीडितेच्या आई वडील हे न्यायालयातून बाहेर आले. पीडित मुलीच्या वडिलांनी सदर निकालावर प्रतिक्रिया दिली. सरकारकडून आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. पोलीस आणि वकिलांचे मी आभार मानतो. मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण होताना दिसतंय. सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवावा, असं नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलं. तसेच आरोपीचं वय असं आहे की त्याने हे सगळं करणं लज्जास्पद आहे, असंही पीडित मुलीचे वडील म्हणाले.</p>
<p style="text-align: justify"><a title="Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agarwal-case-1-crore-taken-for-wedding-shopping-how-was-such-a-large-sum-utilized-1265738.html"> <span class="color-red">Ketan Agrawal Case</span>: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं? </a></p>
<p style="text-align: justify"><strong>नसरापूर प्रकरणातील टाईम लाइन</strong></p>
<p style="text-align: justify">१ मे ला नसरापूर मध्ये लहान चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता.</p>
<p style="text-align: justify">प्राथमिक तपासात लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं.</p>
<p style="text-align: justify">२ मे ला पुरावे गोळा करत त्यांनी गुन्हा दाखल केला आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं.</p>
<p style="text-align: justify">सुरुवातीला तपास करुन आरोपी निश्चित करण्यात आला.</p>
<p style="text-align: justify">१६ मे ला पुणे पोलिसांनी १५ दिवसात आरोप पत्र दाखल केल.</p>
<p style="text-align: justify">२८ मे ला आरोप निश्चित करून न्यायालयाने खटला जलद गतीने चालवण्यास मान्यता दिली.</p>
<p style="text-align: justify">२० जून ला दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू झाले.</p>
<p style="text-align: justify">सरकारी पक्षाने पुरावे न्यायालयासमोर ठेवले.</p>
<p style="text-align: justify">२५ मे ला कोर्टाने आरोपी दोषी असल्याच सांगितला.</p>
<p style="text-align: justify">तुला काय शिक्षा हवी आहे कोर्टाने विचारल!</p>
<p style="text-align: justify">फाशी की जन्मठेप, कोर्टाने शिक्षा वाचून दाखवली.</p>
<p style="text-align: justify">अजय मिसार यांनी सरकारी वकील म्हणून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.</p>
<p style="text-align: justify">तर वडिलांनी समाजात एक संदेश जाऊ द्या कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.</p>
<p style="text-align: justify">कोर्टाने २५ तारखेला निकाल राखून ठेवला होता.</p>
<p style="text-align: justify">आज कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला.</p>
<p style="text-align: justify">२९ जून सोमवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली.</p>
<p style="text-align: justify"><a title="Nasrapur Crime: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल" href="https://www.navarashtra.com/crime/nasrapur-crime-a-historic-court-ruling-the-judge-made-the-accused-in-the-nasrapur-case-stand-in-the-witness-box-and-1265652.html"> <span class="color-red">Nasrapur Crime</span>: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! HSRP नंबर प्लेटची मुदत आज संपणार; १ जुलैपासून कारवाई, अनेक RTO सेवा होणार बंद</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/hsrp-number-plate-deadline-maharashtra-rto-rules-july-1-action-marathi-news-1265807.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:03:25 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:03:25 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/HSRP-Number-Plate_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile news]]></category>
		<category><![CDATA[HSRP]]></category>
		<category><![CDATA[RTO]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265807</guid>

					<description><![CDATA[महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ आहे. १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/HSRP-Number-Plate_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Hsrp Number Plate Deadline Maharashtra Rto Rules July 1 Action Marathi News"     /></figure><ul>
<li>वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना!</li>
<li>HSRP नसल्यास दंडासह RTOची कामेही अडकणार</li>
<li>आजच बसवा HSRP नंबर प्लेट;</li>
<li>उद्यापासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई</li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर १ जुलैपासून <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/hsrp">HSRP</a></span> नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून, संबंधित वाहनधारकांना आरटीओच्या अनेक सेवांपासूनही वंचित राहावे लागणार आहे. तसेच HSRP न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत.</span><p>HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही. दरम्यान, ३० जूनपर्यंत HSRP बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="प्रवासाचा आनंद वाढवा! भारतात ‘व्हेंटिलेटेड सीट्स’ मिळणाऱ्या या आहेत सर्वात स्वस्त १० गाड्या" href="https://www.navarashtra.com/automobile/ventilated-seats-cars-automobile-sector-1265751.html"> प्रवासाचा आनंद वाढवा! भारतात ‘व्हेंटिलेटेड सीट्स’ मिळणाऱ्या या आहेत सर्वात स्वस्त १० गाड्या </a></span></p>
<p>राज्यात HSRP बसविण्याच्या कामासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले असून, झोन १ साठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, झोन २ साठी रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि झोन ३ साठी एफटीए HSRP सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने HSRP बसविण्यासाठी अधिकृत दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून, फिटमेंट शुल्कासह) आकारण्यात येणार आहेत.</p>
<p>केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग हे संयुक्त किंवा स्वतंत्रपणे ही कारवाई करणार आहेत. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.</p>
<h3>कोणत्या सेवा मिळणार नाहीत?</h3>
<p>HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) मिळणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता येणार नाही. त्यामध्ये:</p>
<p>वाहन हस्तांतरण (Ownership Transfer)</p>
<p>पत्ता बदल (Address Change)</p>
<p>वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे (Hypothecation)</p>
<p>वाहनाची पुनर्नोंदणी (Re-registration)</p>
<p>वाहनातील बदलांची नोंद (Alteration)</p>
<p>परवाना किंवा संबंधित नूतनीकरणाची प्रक्रिया</p>
<p>मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.</p>
<h3>अपॉइंटमेंट घेतलेल्यांना दिलासा</h3>
<p>३० जूनपर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. अशा वाहनधारकांवर १ जुलैपासून सुरू होणारी दंडात्मक कारवाई त्वरित केली जाणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.</p>
<p>राज्यात तीन झोन, तीन कंपन्यांची नियुक्ती</p>
<p>HSRP बसविण्याच्या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्याचे तीन झोनमध्ये विभाजन केले असून, प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र कंपनीची नियुक्ती केली आहे.</p>
<p>झोन १: Rozmerta Technologies Limited</p>
<p>झोन २: Real Industries Limited</p>
<p>झोन ३: FTA HSRP Solutions Pvt. Ltd.</p>
<p>HSRP बसविण्याचे अधिकृत शुल्क<br />
शासनाने HSRP नंबर प्लेटसाठी खालील अधिकृत दर निश्चित केले आहेत (जीएसटी व फिटमेंट शुल्क वगळता):</p>
<p>दुचाकी: ₹450</p>
<p>तीनचाकी: ₹500</p>
<p>हलकी मोटार वाहने तसेच मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने: ₹745</p>
<h3>HSRP का महत्त्वाची?</h3>
<p>हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही अॅल्युमिनियमची विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. तिच्यावर लेझर कोड, क्रोमियम होलोग्राम आणि कायमस्वरूपी लॉकिंग प्रणाली असते. त्यामुळे वाहनांची ओळख पटविणे सोपे होते तसेच बनावट नंबर प्लेट, वाहन चोरी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरु करायचाय" href="https://www.navarashtra.com/automobile/how-to-start-automobile-spare-parts-start-up-1265463.html"> ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरु करायचाय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे होईल बम्पर कमाई! </a></span></p>
<p>राज्य शासनाने वाहनधारकांना मुदतीपूर्वी HSRP बसवून घेण्याचे आवाहन केले असून, अन्यथा दंडात्मक कारवाईसह आरटीओच्या महत्त्वाच्या सेवांवरही निर्बंध येणार असल्याचा इशारा दिला आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य</title>
		<link>https://www.navarashtra.com/photos/nita-ambanis-royal-saree-style-more-than-fashion-a-living-showcase-of-indian-handloom-art-and-heritage-1265708.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 15:00:49 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 15:00:49 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-46_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[फोटो]]></category>
		<category><![CDATA[fashion tips]]></category>
		<category><![CDATA[Nita Ambani]]></category>
		<category><![CDATA[nita ambani saree]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265708</guid>

					<description><![CDATA[रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी कायमच त्यांच्या फॅशनमुळे चर्चात असतात. त्यांचे इंडियन, वेस्टन, ट्रॅडीशन लुक सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. नीता अंबानींच्या साड्या केवळ फॅशन लुक नाहीतर भारतीय संस्कृती आणि कारागिरांच्या कलेचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या कायमच वेगवेगळ्या प्रांतातील हातमागावर विणलेल्या साड्या नेसण्यास जास्त पसंती दर्शवतात. नीता अंबानी यांच्या साडी कलेक्शनमध्ये भारतीय हस्तकला, हस्तलिखित डिझाइन्स आणि पारंपारिक विणकामाचा सुंदर संगम पाहायला मिळतो. त्यांच्या साड्या मनिष मल्होत्रा ​​आणि अबू जानी-संदीप खोसला यांसारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनी तयार केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया नीता अंबानींच्या साड्यांची खास वैशिष्ट्य.(फोटो सौजन्य – instagram)
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-46_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nita Ambanis Royal Saree Style More Than Fashion A Living Showcase Of Indian Handloom Art And Heritage"     /></figure>
<a href='https://www.navarashtra.com/photos/nita-ambanis-royal-saree-style-more-than-fashion-a-living-showcase-of-indian-handloom-art-and-heritage-1265708.html/attachment/untitled-design-26-243'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-26-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-26-2_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-26-2-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-26-2-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-26-2-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-26-2-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/nita-ambanis-royal-saree-style-more-than-fashion-a-living-showcase-of-indian-handloom-art-and-heritage-1265708.html/attachment/untitled-design-27-196'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-27-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-27-2_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-27-2-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-27-2-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-27-2-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-27-2-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/nita-ambanis-royal-saree-style-more-than-fashion-a-living-showcase-of-indian-handloom-art-and-heritage-1265708.html/attachment/untitled-design-28-177'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-28-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-28-2_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-28-2-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-28-2-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-28-2-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-28-2-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/nita-ambanis-royal-saree-style-more-than-fashion-a-living-showcase-of-indian-handloom-art-and-heritage-1265708.html/attachment/untitled-design-29-177'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-29-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-29-2_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-29-2-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-29-2-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-29-2-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-29-2-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>
<a href='https://www.navarashtra.com/photos/nita-ambanis-royal-saree-style-more-than-fashion-a-living-showcase-of-indian-handloom-art-and-heritage-1265708.html/attachment/untitled-design-30-170'><img loading="lazy" decoding="async" width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-30-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full" alt="" srcset="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-30-2_V_jpg 1280w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-30-2-425x240_V_jpg 425w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-30-2-764x430_V_jpg 764w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-30-2-150x84_V_jpg 150w, https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-30-2-768x432_V_jpg 768w" sizes="auto, (max-width: 1280px) 100vw, 1280px" /></a>

]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-on-nasarapur-murder-case-death-sentence-reaction-1265793.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:53:46 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:53:46 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/eknath-shinde_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[devendra fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Eknath Shinde]]></category>
		<category><![CDATA[Nasrapur Case]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265793</guid>

					<description><![CDATA[नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून गुन्हेगारांना कोणतेही अभय दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/eknath-shinde_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Eknath Shinde On Nasarapur Murder Case Death Sentence Reaction"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph"><strong>मुंबई :</strong> नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निकालावर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. &#8220;न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावल्याने महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे आणि इथे गुन्हेगारांना कोणतेही अभय नाही,&#8221; असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. विधीमंडळाच्या आवारात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__paragraph"><b><strong class="PlaygroundEditorTheme__textBold">नसरापूर प्रकरणातील निकालावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया</strong></b></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, &#8220;या निकालाने न्याय मिळाला असून, महिलांवर आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना स्पष्ट इशारा आहे. यापुढे कुणी असे घृणास्पद कृत्य करण्यास धजावणार नाही, असा हा कडक इशारा आहे. अशा नराधमांना समाजात किंवा कायद्याच्या राज्यात कोणतीही जागा नाही. त्यांना जगण्याचा अधिकारच नाही! महिला, मुली आणि लहान बालिकांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांविरोधात महायुती सरकारची भूमिका सदैव कठोर राहिली आहे,&#8221; असे ते म्हणाले.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__paragraph"><b><strong class="PlaygroundEditorTheme__textBold">जलद तपास आणि कठोर शिक्षेसाठी सरकार कटिबद्ध</strong></b></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. प्रत्येक मुलगी आणि महिला सुरक्षित वातावरणात जगावी, यासाठी सरकार सातत्याने प्रभावी उपाययोजना राबवत आहे. जलद तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयीन प्रक्रिया आणि कठोर शिक्षा यांसाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. नसरापूर प्रकरणात आज न्याय झाल्याची भावना सर्वांमध्ये निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Nasrapur Crime: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल" href="https://www.navarashtra.com/crime/nasrapur-crime-a-historic-court-ruling-the-judge-made-the-accused-in-the-nasrapur-case-stand-in-the-witness-box-and-1265652.html"><strong> <span class="color-red">Nasrapur Crime</span>: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__paragraph"><b><strong class="PlaygroundEditorTheme__textBold">महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट</strong></b></h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, &#8220;महायुती सरकार महिलांच्या आणि बालिकांच्या सुरक्षेबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, प्रत्येक महिला आणि मुलगी सुरक्षित वातावरणात जीवन जगू शकेल यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत आहे.&#8221;</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h1">‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला (वय ६५) मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यालयाने सुनावली आहे. आरोपीने भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे हत्या केली. या प्रकरणावर आज कोर्टाकडून महत्वाचा निकाल देण्यात आला. न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल ऐकताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडितेच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. संपूर्ण राज्यात त्याला फाशी होणार कि जन्मठेप याकडे नजरा लागल्या होत्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात खटला सुरु होता. २५ जून रोजी झालेल्या सुनावणीत आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. आता आज अखेर त्याला फाशी देण्यात आली असून अखेर चिमुकलीला न्याय मिळाला. निकाल वाचन झाल्यांनतर न्यायाधीशाने आरोपीला विटनेस बॉक्समध्ये उभं केलं आणि त्याला म्हंटल आता फासावर चढाव लागेल. अवघ्या ५५ दिवसात या प्रकरणाचा निकाल लागला. सर्वात जलदगतीने निकाल लागणारा हा राज्यातील पहिलाच खटला ठरला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agarwal-case-1-crore-taken-for-wedding-shopping-how-was-such-a-large-sum-utilized-1265738.html"> <span class="color-red">Ketan Agrawal Case</span>: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं? </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? &#8216;त्याला संधी दिली&#8230;&#8217;; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/sunil-gavaskar-criticizes-to-gautam-gambhir-and-shreyas-iyer-lost-series-against-ireland-vaibhav-sooiryavanshi-1265772.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:50:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:50:17 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T144908.608_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[ind vs ire]]></category>
		<category><![CDATA[Sunil Gavaskar]]></category>
		<category><![CDATA[Vaibhav Sooryavanshi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265772</guid>

					<description><![CDATA[पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T144908.608_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sunil Gavaskar Criticizes To Gautam Gambhir And Shreyas Iyer Lost Series Against Ireland Vaibhav Sooiryavanshi"     /></figure><ul>
<li><em><strong><span class="selectable-text copyable-text xkrh14z">वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने भडकले सुनील गावस्कर<br />
</span></strong></em></li>
<li><em><strong>आयर्लंडने 2-0 ने केला भारतीय संघाचा पराभव </strong></em></li>
<li><em><strong>दोन्ही सामन्यात वैभवला देण्यात आली नाही संधी </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>India Vs Ireland:</strong> आयर्लंडविरुद्धच्या सिरिजमध्ये <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/indian-cricket-team">भारता</a></strong></span>ला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला आहे. पहिल्या सामन्यात 34 आणि दुसऱ्या सामन्यात 1 रन्सने आयर्लंडचा पराभव झाला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/vaibhav-suryavanshi">वैभव सूर्यवंशी</a></strong></span>ला स्थान देण्यात आले नाही. यावर आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.</span><p>पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही. प्रिन्स यादव, सुयश शेडगे या दोन खेळाडूंचे डेब्यू झाले. मात्र आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी दिली गेली नाही. १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न दिल्यामुळे गावस्करांनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.</p>
<p>आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आयर्लंडने भारताचा पराभव करण्याची पहिलीच वेळ आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकत होती मात्र त्याला ती मिळाली नाही. मात्र इंग्लंडविरुद्ध त्याला पहिल्या सामन्यापासूनच संधी द्यावी लागेल.</p>
<p>कालच्या सामन्यात दोन नवीन खेळाडू होते. प्रिन्स यादवने चांगली गोलंदाजी केली तसेच फलंदाजीत पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला. वैभव सूर्यवंशी ज्या फॉर्ममध्ये खेळत होता, त्यानुसार त्याला आयर्लंडविरुद्ध खेळवले जाऊ शकत होते. मात्र तसे झाले नाही. असे नाही की वैभव खेळला असता तर सामना जिंकवून दिला असता. तो लगेच आउट पण झाला असता. युवा खेळाडूना संधी देण्यासाठी हे दोन सामने चांगली संधी होती.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>होम्बळे फिल्म्सची मोठी घोषणा! सूर्या, कायाडू लोहार आणि टी. जे. ज्ञानवेल पहिल्यांदाच एकत्र</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/bollywood/hombale-films-announces-a-major-new-project-suriya-kayadu-lohar-and-t-j-gnanavel-join-forces-for-the-first-time-1265794.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:48:02 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:48:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/films_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[bollywood Flim]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265794</guid>

					<description><![CDATA[होम्बळे फिल्म्सने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सूर्या, कायाडू लोहार आणि दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल पहिल्यांदाच एकत्र येत असून या बिग बजेट चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/films_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Hombale Films Announces A Major New Project Suriya Kayadu Lohar And T J Gnanavel Join Forces For The First Time"     /></figure><p class="PDq2pG_selectionAnchorContainer" data-start="816" data-end="1131">&#8216;केजीएफ&#8217;, &#8216;कांतारा&#8217; आणि &#8216;सलार&#8217;सारखे सुपरहिट चित्रपट देणारी होम्बळे फिल्म्स आता आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माते विजय किरगंदूर यांच्या निर्मितीत साकारणाऱ्या या चित्रपटात सुपरस्टार सूर्या, अभिनेत्री कायाडू लोहार आणि दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांची दमदार टीम एकत्र आली आहे.</p>
<p data-start="1133" data-end="1429">दोन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूर्या यांनी अनेक सुपरहिट आणि आशयघन चित्रपट दिले आहेत. दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि सात फिल्मफेअर साउथ पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या सूर्या यांनी अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.</p>
<p data-start="1431" data-end="1682">या चित्रपटाचे दिग्दर्शन &#8216;जय भीम&#8217;सारखा गाजलेला चित्रपट देणारे टी. जे. ज्ञानवेल करणार आहेत. सामाजिक आशय, प्रभावी कथा आणि वास्तववादी मांडणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्ञानवेल यांच्या दिग्दर्शनामुळे या नव्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.</p>
<p data-start="1684" data-end="1958">गेल्या काही वर्षांत होम्बळे फिल्म्सने &#8216;केजीएफ&#8217;, &#8216;कांतारा&#8217; आणि &#8216;सलार&#8217;सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देत भारतीय सिनेसृष्टीत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. भारतीय संस्कृती आणि जागतिक दर्जाचे कथाकथन यांचा संगम घडवणारी ही निर्मिती संस्था आता आणखी एका मोठ्या सिनेमासाठी सज्ज झाली आहे.</p>
<p data-start="1960" data-end="2108">या चित्रपटासाठी संगीतकार साई अभ्यंकर, छायाचित्रकार एस. आर. काथीर, प्रॉडक्शन डिझायनर के. काथीर आणि संपादक फिलोमिन राज यांची अनुभवी टीम काम करणार आहे.</p>
<blockquote class="instagram-media" style="background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width: 658px; min-width: 326px; padding: 0; width: calc(100% - 2px);" data-instgrm-permalink="https://www.instagram.com/p/DaKeN58RYGc/" data-instgrm-version="14">
<div style="padding: 16px;">
<p>&nbsp;</p>
<div style="display: flex; flex-direction: row; align-items: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 40px; margin-right: 14px; width: 40px;"></div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 100px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 60px;"></div>
</div>
</div>
<div style="padding: 19% 0;"></div>
<div style="display: block; height: 50px; margin: 0 auto 12px; width: 50px;"></div>
<div style="padding-top: 8px;">
<div style="color: #3897f0; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: 550; line-height: 18px;">View this post on Instagram</div>
</div>
<div style="padding: 12.5% 0;"></div>
<div style="display: flex; flex-direction: row; margin-bottom: 14px; align-items: center;">
<div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(0px) translateY(7px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; height: 12.5px; transform: rotate(-45deg) translateX(3px) translateY(1px); width: 12.5px; flex-grow: 0; margin-right: 14px; margin-left: 2px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(9px) translateY(-18px);"></div>
</div>
<div style="margin-left: 8px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 20px; width: 20px;"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 2px solid transparent; border-left: 6px solid #f4f4f4; border-bottom: 2px solid transparent; transform: translateX(16px) translateY(-4px) rotate(30deg);"></div>
</div>
<div style="margin-left: auto;">
<div style="width: 0px; border-top: 8px solid #F4F4F4; border-right: 8px solid transparent; transform: translateY(16px);"></div>
<div style="background-color: #f4f4f4; flex-grow: 0; height: 12px; width: 16px; transform: translateY(-4px);"></div>
<div style="width: 0; height: 0; border-top: 8px solid #F4F4F4; border-left: 8px solid transparent; transform: translateY(-4px) translateX(8px);"></div>
</div>
</div>
<div style="display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center; margin-bottom: 24px;">
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 224px;"></div>
<div style="background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 144px;"></div>
</div>
<p>&nbsp;</p>
</div>
</blockquote>
<p><script async onerror="var a=document.createElement('script');a.src='https://iframely.net/files/instagram_embed.js';document.body.appendChild(a);" src="https://www.instagram.com/embed.js"></script></p>
<p data-start="1960" data-end="2108"><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Kiss Controversy: किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/kiss-controversy-did-kangana-ranaut-bite-her-co-stars-lip-during-a-kissing-scene-viral-video-1265666.html"> <span class="color-red">Kiss Controversy</span>:  किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा? व्हायरल Videoनंतर रंगली चर्चा </a></strong></span></p>
<p data-start="2110" data-end="2271">२९ जून २०२६ रोजी चेन्नईतील पार्क हयात येथे चित्रपटाचा भव्य मुहूर्त पार पडला. या कार्यक्रमाला कलाकार, तांत्रिक टीम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.</p>
<p data-start="2110" data-end="2271"><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Salman Khanपासून वेगळं झाल्यानंतर Aishwarya Rai पूर्णपणे खचली होती" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/was-aishwarya-rai-devastated-after-her-breakup-with-salman-khan-co-star-makes-major-revelation-after-21-years-1265636.html"> Salman Khanपासून वेगळं झाल्यानंतर Aishwarya Rai पूर्णपणे खचली होती? २१ वर्षांनी सहकलाकाराने उघड केली अनेक रहस्य </a></strong></span></p>
<p data-start="2273" data-end="2551">या चित्रपटाबद्दल बोलताना होम्बळे फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर म्हणाले, <em data-start="2348" data-end="2551">&#8220;उत्कृष्ट कथा आणि प्रामाणिक सिनेमाच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. सूर्या आणि टी. जे. ज्ञानवेल यांच्यासोबतची ही भागीदारी त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.&#8221;</em></p>
<p data-start="2553" data-end="2714">सूर्या, कायाडू लोहार, टी. जे. ज्ञानवेल आणि होम्बळे फिल्म्स यांचा हा संगम भारतीय सिनेमातील सर्वाधिक चर्चेतील प्रोजेक्टपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Wai News: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/wai-mahabaleshwar-highway-potholes-traffic-police-gorakhnath-dabhade-repairs-road-1265789.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:47:24 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:47:24 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T144610.325_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Satara]]></category>
		<category><![CDATA[Traffic]]></category>
		<category><![CDATA[Wai]]></category>
		<category><![CDATA[Wai News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265789</guid>

					<description><![CDATA[वाई-महाबळेश्वर-पाचगणी पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या सुरूर-पोलादपूर रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अखेर वाई वाहतूक पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांनी स्वतः खड्डा बुजवत यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T144610.325_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Wai Mahabaleshwar Highway Potholes Traffic Police Gorakhnath Dabhade Repairs Road"     /></figure><ul>
<li>सुरूर–पोलादपूर रस्त्याचा बोजवारा</li>
<li>ट्रॅफिक पोलिसाने हातात फावडे घेत बुजवला खड्डा</li>
<li>निकृष्ट कामावर संतापाचा उद्रेक</li>
</ul><span class="bullet-text"><strong>वाई: </strong>महाबळेश्वर–पाचगणी या जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या सुरूर–पोलादपूर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत असून, शासनाच्या आशीर्वादामुळेच संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात वाई तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.</span><p>या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर वाई वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांनी स्वतः हातात फावडे घेऊन खडी टाकत मोठा खड्डा बुजवला. वाहतुकीचा धोका कमी करण्यासाठी पोलिसाला रस्ता दुरुस्त करण्याचे काम करावे लागणे ही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारासाठी मोठी शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.</p>
<p>गांधी पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामावरही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप होत असून, कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराविरोधात एकाही लोकप्रतिनिधीने किंवा राजकीय नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नसल्याने संताप अधिकच वाढला आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/shirwal-md-drugs-seized-youth-arrested-1265449.html">शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक</a></p>
<p>प्रसारमाध्यमांनी वारंवार या रस्त्याच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकूनही संबंधित ठेकेदारावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने &#8220;या ठेकेदाराच्या पाठीशी नेमका कोणाचा वरदहस्त आहे?&#8221; असा सवाल वाई शहरासह संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित कामाची तसेच त्यामागील प्रशासकीय व राजकीय जबाबदारीची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या रस्त्याच्या कामामुळे गेल्या वर्षी परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. शेतातील सोयाबीनसह इतर पिकांवर धुळीचा जाड थर साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मात्र तरीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.</p>
<p>महाबळेश्वर पाचगणीकडे जाणारे अनेक पर्यटक आता या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करत असल्याने पर्यटनावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटनाचा दर्जा उंचावण्याच्या घोषणा करणाऱ्या शासनाने प्रत्यक्षात या महत्त्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.</p>
<p>&#8220;सद्रक्षणाय खलनिग्रहणाय&#8221; या ब्रीदवाक्याला साजेसा आदर्श ठेवत वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डा बुजवणारे ट्रॅफिक पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र पोलिसांनी रस्ते दुरुस्त करावेत आणि संबंधित यंत्रणा मात्र हातावर हात धरून बसावी, ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.</p>
<p>दरम्यान, शासनाने संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पुन्हा तयार करावा आणि या कामाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारावा, अशी जोरदार मागणी वाई शहरासह संपूर्ण तालुक्यातून होत आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/wai-main-road-waterlogging-closed-drain-project-failure-1265391.html"><span class="color-red">Satara News </span>: वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>प्रवासाचा आनंद वाढवा! भारतात &#8216;व्हेंटिलेटेड सीट्स&#8217; मिळणाऱ्या या आहेत सर्वात स्वस्त १० गाड्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/ventilated-seats-cars-automobile-sector-1265751.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:45:56 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:45:56 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-226_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[automobile]]></category>
		<category><![CDATA[cars]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265751</guid>

					<description><![CDATA[भारतात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा थकवा कमी करण्यासाठी 'व्हेंटिलेटेड सीट्स' हा प्रीमियम फिचर आता रेनो काइगर, किया सोनेट आणि टाटा नेक्सॉन यांसारख्या ८.४५ लाख ते १३.८२ लाख रुपयांच्या बजेट गाड्यांमध्येही उपलब्ध झाला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-226_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ventilated Seats Cars Automobile Sector"     /></figure><p>शहरांमधील <a href="https://www.navarashtra.com/topic/traffic">वाहतूक कोंडी</a> आणि वाढत्या प्रवासाच्या वेळेमुळे गाड्यांमध्ये आरामदायी फिचर्सची मागणी वेगाने वाढत आहे. आजकाल ग्राहकांसाठी &#8216;व्हेंटिलेटेड सीट्स&#8217; हा एक अत्यंत महत्त्वाचा फिचर बनला आहे. या विशेष सीट्समध्ये लहान पंखे आणि एअर चॅनेल्स असतात, जे सीट्सच्या पृष्ठभागावरून हवा खेळती ठेवतात. यामुळे लांबच्या प्रवासात पाठीला घाम येत नाही आणि थकवा कमी होतो. एकेकाळी हा केवळ महागड्या लक्झरी गाड्यांचा भाग मानला जायचा, परंतु आता हा फिचर बजेट गाड्यांमध्येही उपलब्ध झाला आहे. तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या अशाच १० सर्वात स्वस्त गाड्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे:</p>
<p>सध्या भारतातील व्हेंटिलेटेड सीट्स मिळणारी सर्वात स्वस्त गाडी रेनो काइगर आहे. या गाडीच्या &#8216;इमोशन&#8217; व्हेरियंटपासून हा फिचर अवघ्या ८.४५ लाख रुपयांमध्ये मिळतो. त्याखालोखाल प्रीमियम सब-४ मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये किया सोनेट चा &#8216;एचटीएक्स&#8217; व्हेरियंट ११.३२ लाख रुपयांत आणि युरोपियन लूक असलेली नवीन स्कोडा कायलाक चा &#8216;प्रेस्टिज&#8217;  व्हेरियंट ११.७५ लाख रुपयांत हा आरामदायी पर्याय देतो.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/how-to-start-automobile-spare-parts-start-up-1265463.html">ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय सुरु करायचाय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे होईल बम्पर कमाई!</a></p>
<p>मध्यम बजेट असलेल्या ग्राहकांसाठी ह्युंदाई व्हेन्यू चा &#8216;एचएक्स८&#8217;  व्हेरियंट ११.९१ लाख रुपयांत, तर भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही पैकी एक असलेली टाटा नेक्सॉन तिच्या &#8216;फिअरलेस प्लस&#8217; व्हेरियंटमध्ये १२.२७ लाख रुपयांना व्हेंटिलेटेड सीट्स उपलब्ध करून देते. याशिवाय, कूप-एसयूव्ही स्टाईल आवडणाऱ्यांसाठी सिट्रॉन बेसाल्ट चा &#8216;मॅक्स टर्बो एक्स&#8217; व्हेरियंट १२.४७ लाख रुपयांमध्ये एक उत्तम पर्याय ठरतो.</p>
<p>पर्यावरणपूरक आणि <a href="https://www.navarashtra.com/topic/electric-vehicles">इलेक्ट्रिक वाहनांचा</a> विचार केल्यास, टाटा पंच इव्ही च्या &#8216;इम्पॉवर्ड प्लस&#8217; व्हेरियंटमध्ये १२.५९ लाख रुपयांत हा फिचर मिळतो, जी शहरात फिरण्यासाठी उत्तम इव्ही आहे. मोठ्या कुटुंबांसाठी ५ ते ७ सीटरचा पर्याय देणारी सिट्रॉन एअरक्रॉस एक्स चा &#8216;मॅक्स टर्बो&#8217; व्हेरियंट १२.८२ लाख रुपयांत आणि देशातील अत्यंत विश्वासार्ह ६-सीटर एमपीव्ही मारुति सुझुकी एक्सएल६ चा &#8216;अल्फा प्लस&#8217; व्हेरियंट १३.१८ लाख रुपयांत व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्ससह येतो. या यादीतील एकमेव प्रीमियम सेडान म्हणजेच ह्युंदाई व्हर्ना असून, तिच्या &#8216;एचएक्स६ प्लस&#8217; व्हेरियंटमध्ये १३.८२ लाख रुपयांत हा फिचर मिळतो.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/vehicle-number-plate-numbers-letters-secret-auto-news-marathi-1265431.html">तुमच्या गाडीच्या नंबरप्लेट वरील आकडे आणि अक्षरे काय सांगतात? जाणून घ्या नंबर प्लेटवरील दडलेले गुपित!</a></p>
<p>जर तुमचे बजेट कमी असेल तर रेनो काइगर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. प्रीमियम फिचर्स आणि मजबुती हवी असल्यास सोनेट, कायलाक किंवा नेक्सॉन योग्य ठरतात. कौटुंबिक प्रवासासाठी एक्सएल६ आणि आधुनिक पर्यायासाठी पंच इव्ही सर्वोत्तम आहे. आता कार कंपन्या भारतीय ग्राहकांच्या गरजेनुसार हे आरामदायक फिचर्स बजेट गाड्यांमध्ये देत असल्याने सर्वसामान्य वाहनचालकांचा रोजचा प्रवास अधिक चांगला होत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/woman-throwing-garbage-in-train-video-viral-1265732.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:42:57 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:42:57 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Woman-Throwing-Garbage-in-Train_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<category><![CDATA[viral video]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265732</guid>

					<description><![CDATA[Woman Throwing Garbage in Train : सोशल मीडियावर एक अतिशय संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिला प्रवाशाने ट्रेनमध्ये सीटखालीच कचरा फेकला असून तिथेच हातही धुतला आहे. हा प्रकार पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Woman-Throwing-Garbage-in-Train_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Woman Throwing Garbage In Train Video Viral"     /></figure><ul>
<li>लाज कशी वाटत नाही?</li>
<li>ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात</li>
<li>महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त</li>
<li>व्हिडिओ तुफान व्हायरल</li>
</ul><span class="bullet-text">Woman Throwing Garbage in Train : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी संतापजनक प्रतापाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक अतिशय संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे नागिरकांच्या सार्वजनिक ठिकाणांवरील वर्तन आणि नागरी जाणीवेवर चर्चा सुरु झाली आहे. एका ट्रेनमध्ये एक महिला  प्रवासी सीटखाली कचरा फेकत आहे. धक्कादायक म्हणजे तिने हातही तिथेच धुतला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/scorpio-driver-flees-without-paying-for-diesel-cctv-video-viral-1265564.html">संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल</a></span></strong></p>
<h3>नेमकं काय केलं महिलेनं?</h3>
<p>व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्रेनमधीलच एका प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला सतत काही ना काही खात होती. खाल्ल्यानंतर अन्नाचे तुकडे, फळांच्या साली आणि प्लास्टिकचे पॅकेट्स तिने सीटखालीच टाकले. तिने त्याच ठिकाणी हातही धुतला. व्हिडिओतही स्पष्ट दिसत आहे, सीटच्या खाली, आजूबाजूला कचरा पडला आहे. महिला पाण्याची बॉटल काढून हात धुवत आहे. कोचच्या अगदी बाहेरच्या बाजूलाच डस्टबिन असूनही तिने उठायचे कष्ट घेतलेले नाहीत.</p>
<h3><strong>व्हायरल व्हिडिओ</strong></h3>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="hi">देखिए ..<br />
ट्रेन के सीट पर बैठ कर ये महिला कैसे गंदगी फैला रही है,खा ली,पानी पी ली, हाथ भी धो लिया,<br />
सिर्फ़ सीट पर बैठे बैठे हल्का होना बाकी है.. <a href="https://t.co/p5QiwAlKT9">pic.twitter.com/p5QiwAlKT9</a></p>
<p>— Ritu Priya (@iRitupriya_) <a href="https://x.com/iRitupriya_/status/2070876631829516361">June 27, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
<strong>नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया</strong></p>
<p>व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @iRitupriya_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, सिविक सेन्सची पूर्ण धज्जीया उडवली हिने. तर दुसऱ्या एकाने सार्वजनिक मालमत्ता स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, पण अशा लोकांमुळे देशाचे नाव खराब होते असे म्हटले आहे. अनेकांनी महिलेविरोधात कारवाईची मागणी केली आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/young-man-dies-after-diving-in-shallow-pool-in-malvan-reel-video-goes-viral-1265601.html">क्षणात होत्याचं नव्हतं झालं! मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत; स्विमिंग पूलमध्ये उडी मारली अन्…, VIDEO पाहून अंगावर काटा येईल</a></span></strong></p>
<p><strong>टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ, टीम इंडियाचा विजयी रथ थांबला! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/india-vs-ireland-t20-series-shreyas-iyer-team-india-16-series-winning-streak-ends-1265739.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:41:12 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:41:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ind-vs-ire-4_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[ind vs ire]]></category>
		<category><![CDATA[indian cricket team]]></category>
		<category><![CDATA[Shreyas Iyer]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265739</guid>

					<description><![CDATA[Ireland beat India shreyas iyer leadership unbeaten in 16 consecutive series: टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध मालिकेत २-० ने पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांच्या १६ अपारजित मालिकेचा विजयी रथ थांबला. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ind-vs-ire-4_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="India Vs Ireland T20 Series Shreyas Iyer Team India 16 Series Winning Streak Ends"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>आयर्लंडने केला भारताचा सूपडा साफ</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>टीम इंडियाचा विजयी रथ थांबला</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 16 मालिका जिंकण्याचा विक्रम अखेर खंडित</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text"><a href="https://www.navarashtra.com/topic/indian-cricket-team">भारत</a> आणि आयर्लंड यांच्यात बेलफास्ट येथे दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यात आली. या सामन्यांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. यजमान आयर्लंडने टी-२० मालिकेत भारताचा २- ० ने सूपडा साफ केला. दोन्ही सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवला समोरे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला अवघ्या तीन दिवसांत सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. या दारुण पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अपराजित मालिका अखेर संपुष्टात आली आहे. टीम इंडियाचा गेल्या अनेक वर्षांपासून एकही मालिका न हरण्याचा विक्रम अखेर खंडित झाला.</span><p><a title="Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती" href="https://www.navarashtra.com/sports/womens-t20-world-cup-2026-semi-final-team-australia-england-south-africa-west-indies-qualified-schedule-india-out-1265668.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Women’s T20 World Cup 2026</span>: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">१६ मालिकांमध्ये अपराजित</h3>
<p style="text-align: justify;">आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघासाठी हा पराभव एक मोठा धक्का आहे. रतीय संघाने आपल्या मागील १६ टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जगभरातील संघांवर वर्चस्व गाजवले आहे. या काळात भारताने दोनदा टी२० विश्वचषक आणि एकदा आशिया कप जिंकला. त्यांनी आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकही जिंकले. या आयर्लंड दौऱ्यापूर्वी, भारताने सलग १६ द्विपक्षीय टी-२० मालिकांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम केला होता. भारताचा यापूर्वीचा पाच सामन्यांच्या मालिकेतील पराभव ऑगस्ट २०२३ मध्ये झाला होता, जेव्हा ते वेस्ट इंडिजकडून २-३ ने हरले होते. गेल्या वर्षांत भारतीय संघाने एकूण ७३ टी-२० सामने खेळले, पण कोणताही संघ भारताला मालिकेत पराभूत करू शकला नाही. या १७ मालिकांपैकी केवळ एकच मालिका अनिर्णित राहिली. पण आता आयर्लंडच्या भूमीवरही मालिका विजयाची मालिका खंडित झाली आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">भारतीय संघाचा दारुण पराभव</h3>
<p style="text-align: justify;">रविवारी स्टॉर्मोंट मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात जय मुंद्राने आपल्या घातक गोलंदाजीने पहिल्या दोन चेंडूंवर <a href="https://www.navarashtra.com/topic/sanju-samson">संजू सॅमसन</a> आणि अभिषेक शर्मा यांना शून्यावर बाद केले. . यानंतर, त्याने कर्णधार श्रेयस अय्यरची महत्त्वाची विकेट घेऊन भारताचे कंबरडे मोडले. आयर्लंडच्या १५४ धावांच्या प्रत्युत्तरात, भारतीय संघ ९ विकेट्स गमावून केवळ १५३ धावा करू शकला आणि फक्त धावेने सामना गमावला.</p>
<h4 style="text-align: justify;">अय्यरच्या नावावर लाजिरवाणा विक्रम</h4>
<p style="text-align: justify;">या सलग दोन पराभवांमुळे, ३१ वर्षीय श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून आपले पहिले दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामने गमावणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम केवळ ऋषभ पंतच्या नावावर होता. पंतने जून २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत कर्णधार म्हणून पदार्पण केले होते आणि आपले दोन्ही सुरुवातीचे सामने गमावले होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के" href="https://www.navarashtra.com/sports/sarvesh-kushare-high-jump-national-record-asian-games-2026-qualification-1265377.html"> महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; High Jump मध्ये नवा राष्ट्रीय विक्रम, आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीटही पक्के </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Vat Purnima Horoscope 2026: वटपौर्णिमेला शुभ योगांचा दुर्मिळ संयोग, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/a-rare-combination-of-auspicious-yogas-on-vat-poornima-will-change-the-fate-of-people-of-these-zodiac-signs-1265729.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्राजक्ता प्रधान]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:40:31 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:40:31 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Vat-Purnima-Horoscope-_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[astrology news]]></category>
		<category><![CDATA[dharm]]></category>
		<category><![CDATA[religions]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265729</guid>

					<description><![CDATA[ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा वटपौर्णिमेला शुभ योगांच्या संयोगामुळे काही राशींवर विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस ५ राशींसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Vat-Purnima-Horoscope-_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Rare Combination Of Auspicious Yogas On Vat Poornima Will Change The Fate Of People Of These Zodiac Signs"     /></figure><ul>
<li>वटपौर्णिमेला शुभ योगांचा दुर्मिळ संयोग</li>
<li>वटपौर्णिमेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब</li>
<li>कोणत्या राशींना होणार फायदा</li>
</ul><span class="bullet-text">&nbsp;</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/vat-purnima">वटपौर्णिमा</a></span> हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्य, सुख-समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले जाते. यंदाच्या वटपौर्णिमेला काही शुभ ग्रहयोगांचा संयोग होत असल्याने ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी हा दिवस विशेष लाभदायक ठरू शकतो. या काळात आर्थिक प्रगती, करिअरमध्ये नवीन संधी आणि कौटुंबिक आनंद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वटपौर्णिमेपासून कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब बदलणार आहे ते जाणून घ्या</p>
<h3>वटपौर्णिमेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब</h3>
<h3>वृषभ रास</h3>
<p>ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीची चर्चा होऊ शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायिकांसाठी नवीन ग्राहक आणि फायदेशीर व्यवहारांचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलू शकतात. नोकरी किंवा व्यवसायात सकारात्मक घडामोडी घडू शकतात.</p>
<h3><a title="Budh Vakri 2026: बुधाच्या वक्री चालींचा या राशींच्या लोकांना आजपासून बसणार आर्थिक फटका" href="https://www.navarashtra.com/religion/budh-vakri-mercury-retrograde-motion-will-have-a-financial-impact-on-people-of-these-zodiac-signs-1265512.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Budh Vakri 2026</span>: बुधाच्या वक्री चालींचा या राशींच्या लोकांना आजपासून बसणार आर्थिक फटका</span> </a></h3>
<h3>
मिथुन रास</h3>
<p>ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या व्यवर्तीना नशिबाची चांगली साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.</p>
<h3>सिंह रास</h3>
<p>सिंह राशीच्या व्यक्तीसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि यश घेऊन येणारा ठरू शकतो. नेतृत्वगुणांना वाव मिळेल. व्यवसायात विस्ताराचे नियोजन यशस्वी होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मकता वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. व्यवसायात नवीन करार किंवा लाभदायक संधी मिळू शकतात.</p>
<h3>तूळ रास</h3>
<p>तूळ राशीच्या व्यक्तीना घनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. नवीन वाहन किवा मालमत्ता खरेदीचा विचार पुढे सरकू शकतो.</p>
<h3><a title="Vat Purnima 2026: नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा, मिळेल अखंड सौभाग्याचे आशीर्वाद" href="https://www.navarashtra.com/religion/vat-purnima-2026-how-should-newlyweds-celebrate-their-first-vat-poornima-1265491.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Vat Purnima 2026</span>: नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा, मिळेल अखंड सौभाग्याचे आशीर्वाद</span> </a></h3>
<h3>मकर रास</h3>
<p>मकर राशीच्या व्यक्तीना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल, आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने चांगला राहील.</p>
<p><strong>(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या &#8216;त्या&#8217; निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील &#8216;या&#8217; घटनेवरून जागतिक राजकारण तापले</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/israel-cabinet-approves-armenian-genocide-resolution-turkey-relations-conflict-gaza-war-1265735.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:35:31 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:35:31 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Israel-recognizes-Armenian-Genocide-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Israel]]></category>
		<category><![CDATA[Turkey]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<category><![CDATA[World War]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265735</guid>

					<description><![CDATA[इस्रायलच्या मंत्रिमंडळाने पहिल्या महायुद्धादरम्यान झालेल्या आर्मेनियन लोकांच्या हत्येला वंशसंहार म्हणून अधिकृत मान्यता देणाऱ्या ठरावाला मंजुरी दिली आहे. संसदेची मंजुरी अद्याप प्रलंबित आहे. या निर्णयामुळे तुर्कीसोबतचा तणाव वाढू शकतो. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Israel-recognizes-Armenian-Genocide-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Israel Cabinet Approves Armenian Genocide Resolution Turkey Relations Conflict Gaza War"     /></figure><ul>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">इस्रायलचा मोठा ऐतिहासिक निर्णय</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0"></b><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">तुर्कीसोबतचा संघर्ष भडकण्याची शक्यता</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0"></b><b data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">आंतरराष्ट्रीय राजकारणात दुटप्पीपणाचे आरोप</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="25,0,0"><strong>Israel recognizes Armenian Genocide 2026 :</strong> जागतिक राजकारणात आणि मध्य-पूर्व आशियात (Middle East) सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या आगीत आता आणखी एक मोठी ठिणगी पडली आहे. इस्रायलच्या (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/israel">Israel</a></span>) मंत्रिमंडळाने एका अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक ठरावाला एकमताने मंजुरी दिली आहे, ज्याचे थेट पडसाद तुर्की आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहेत. पहिल्या महायुद्धादरम्यान (World War I) ओटोमन साम्राज्याकडून झालेल्या आर्मेनियन लोकांच्या हत्येला आता इस्रायलने अधिकृतपणे &#8216;वंशसंहार&#8217; (Armenian Genocide) म्हणून मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हा ठराव मंजुरीसाठी इस्रायलच्या संसदेत (Knesset) सादर केला जाणार आहे. मात्र, इस्रायलच्या या पवित्र्यामुळे तुर्कस्तानसोबतचे त्याचे आधीच ताणलेले संबंध आता पूर्णपणे तुटण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत.</p>
<p data-path-to-node="8">हा वाद शतकाहून अधिक जुना आहे. पहिल्या महायुद्धादरम्यान, म्हणजेच १९१५ च्या सुमारास अंदाजे १५ लाख आर्मेनियन लोकांचा मृत्यू झाला होता. आर्मेनिया आणि जगातील बहुतांश इतिहासकारांचा असा दावा आहे की, हा २० व्या शतकातील पहिला आणि सर्वात मोठा पद्धतशीर वंशसंहार होता. मात्र, तुर्कस्तानने हा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. तुर्कीच्या मते, हे लोक कोणत्याही नियोजित वंशसंहारात मारले गेले नसून, पहिल्या महायुद्धाच्या वेळच्या गृहयुद्धात आणि परिस्थितीमुळे मरण पावले होते. त्यामुळे जगभरातील कोणत्याही देशाने या घटनेला &#8216;वंशसंहार&#8217; म्हणून मान्यता देऊ नये, अशी तुर्कीची अधिकृत आणि आक्रमक भूमिका राहिलेली आहे.</p>
<p data-path-to-node="8"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/nasa-swift-boost-mission-robotic-arm-rescue-falling-satellite-catalyst-space-link-hubble-1265665.html">NASA Swift Boost Mission: नासा पहिल्यांदाच वाचवणार पडणारा उपग्रह; यशस्वी होईल का 282 कोटी रुपयांची बचाव मोहीम?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">तुर्कीला न दुखावण्याचे धोरण इस्रायलने का बदलले?</b></h3>
<p data-path-to-node="10">गेल्या अनेक दशकांपासून इस्रायलने तुर्कस्तानला नाराज करणे टाळण्यासाठी या संवेदनशील मुद्द्यावर जाणीवपूर्वक मौन बाळगले होते. मध्य-पूर्व आशियात तुर्की हा एक शक्तिशाली मुस्लिम देश असल्याने, इस्रायलला त्यांच्याशी असलेले राजनैतिक संबंध बिघडवायचे नव्हते. परंतु, अलिकडच्या वर्षांत गाझा पट्टी, लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि इराणसोबत सुरू असलेल्या थेट युद्धामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगन यांनी गाझा युद्धावरून इस्रायलवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे बिघडले असून, आता इस्रायलने आपली रणनीती बदलत तुर्कीच्या सर्वात कमकुवत नसेवर बोट ठेवले आहे.</p>
<p data-path-to-node="11">इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी या निर्णयाचे समर्थन करताना स्पष्ट केले की, &#8220;इतिहास बदलण्याचे आणि आर्मेनियन नरसंहार नाकारण्याचे प्रयत्न बऱ्याच काळापासून झाले आहेत. परंतु, योग्य निर्णय घेण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. हे आमचे नैतिक आणि ऐतिहासिक कर्तव्य आहे.&#8221; त्यांनी पुढे आठवण करून दिली की, आतापर्यंत अमेरिका, सीरिया आणि लेबनॉनसह जगातील ३२ देशांनी या ऐतिहासिक घटनेला नरसंहार म्हणून आधीच मान्यता दिली आहे आणि आता इस्रायलही अधिकृतपणे या देशांच्या यादीत सामील होत आहे.</p>
<p data-path-to-node="11"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/pakistan-government-bans-geo-news-15-days-muharram-safar-e-ishq-program-controversy-pemra-order-1265701.html">मुहर्रमच्या विशेष कार्यक्रमात ‘त्या’ दृश्यामुळे खळबळबळ! Pakistan सरकारने Geo Newsवर घातली 15 दिवसांची बंदी, वाचा नक्की काय घडलं?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">गाझामधील नरसंहाराच्या आरोपावरून इस्रायल कोंडीत</b></h3>
<p data-path-to-node="13">हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा इस्रायल स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत गंभीर आरोपांचा सामना करत आहे. संयुक्त राष्ट्र (UN), मानवाधिकार संघटना आणि तुर्कस्तानसह जगातील अनेक देशांनी इस्रायलवर गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांचा वंशसंहार केल्याचा आरोप केला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ नंतर सुरू झालेल्या या भीषण युद्धात आतापर्यंत ७३,००० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत, ज्यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक निष्पाप महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.</p>
<p data-path-to-node="14">संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र तज्ञांनी इस्रायलवर गाझामधील लहान मुलांना जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याचे आणि अन्न-पाण्याची नाकेबंदी करून मानवी संकट निर्माण केल्याचे वारंवार आरोप केले आहेत. मात्र, इस्रायलने हे सर्व आरोप नेहमीप्रमाणे फेटाळून लावले आहेत. इस्रायलचा असा दावा आहे की, ते सामान्य नागरिकांवर हल्ले करत नाहीत, तर दहशतवादी संघटना हमास तिथल्या नागरिकांना आणि लहान मुलांना मानवी ढाल (Human Shield) म्हणून वापरत आहे. यामुळेच आर्मेनियन वंशसंहाराला मान्यता देण्याचा इस्रायलचा हा प्रयत्न स्वतःवरील आंतरराष्ट्रीय दबाव आणि टीका वळवण्यासाठी खेळलेली एक राजकीय खेळी असल्याचेही काही तज्ञांचे म्हणणे आहे.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/ketan-agarwal-case-1-crore-taken-for-wedding-shopping-how-was-such-a-large-sum-utilized-1265738.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[वैष्णवी कामडी]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:31:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:31:58 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Navarashtra-2026-06-27T102544.082-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Ketan Agrawal Murder Case]]></category>
		<category><![CDATA[Pune Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265738</guid>

					<description><![CDATA[पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही हत्या केवळ लग्नाला नकार दिल्यामुळे नव्हे तर आर्थिक फसवणूक आणि पूर्वनियोजित कटाचा भाग होती. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी 1 कोटींच्या व्यवहारानंतर हत्येचा प्लॅन रचल्याचा तपासात दावा आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Navarashtra-2026-06-27T102544.082-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ketan Agarwal Case 1 Crore Taken For Wedding Shopping How Was Such A Large Sum Utilized"     /></figure><ul>
<li style="text-align: justify">सिया गोयलने लग्नाच्या तयारीच्या नावाखाली केतनकडून सुमारे 1 कोटी रुपये घेतल्याचा पोलिसांचा दावा.</li>
<li style="text-align: justify">हे पैसे प्रियकर चेतन चौधरीच्या व्यवसायासाठी वापरल्याची माहिती तपासात समोर आली.</li>
<li style="text-align: justify">लोहगडावर केतनला ढकलण्यासाठी दोघांनी कोड सिग्नलसह आधीच कट रचल्याचा पोलिसांचा दावा.</li>
</ul><span style="text-align: justify" class="bullet-text"><strong>पुणे:</strong> <a href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-case-was-ketan-eliminated-because-he-didnt-want-to-share-a-room-shocking-revelations-during-siyas-interrogation-1265586.html">केतन अग्रवाल</a> हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सिया गोयलने केतनकडे लग्नाच्या पूर्वतयारीसाठी आणि खरेदीसाठी पैशांची मागणी केली होती. केतनने तिच्यावर विश्वास ठेवून सुमारे १ कोटी रुपयांची मोठी रक्कम सियाकडे सुपूर्द केली. मात्र तिने एवढ्या पैश्यांच काय केलं"text-align: justify"><strong>काय केलं सियाने १ कोटी रुपयांचं?</strong></p>
<p style="text-align: justify">सियाने हे १ कोटी रुपयांत स्वतःच्या लग्नासाठी न वापरता, तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिले. चेतन चौधरी हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीचा होता. त्याने स्वतःचा व्यवसाय आणि करिअर स्थिर करण्यासाठी सियाकडे 3 वर्षांचा वेळ मागितला होता. त्यामुळे दोघांनी ठरवले होते की, केतनचा काटा काढल्यानंतर सिया संशय टाळण्यासाठी पुढील 3 वर्षे लग्न करणार नाही. एकदा का हे प्रकरण शांत झाले आणि चेतन आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला की, घरच्यांच्या संमतीने ते लग्न करणार होते.</p>
<p style="text-align: justify"><a title="Ketan Agrawal Murder Case: कॅफेत रचला कट, लोहगडावर पडताना पकडू नये म्हणून…; सिया-चेतनने आधीच केली हत्येची रिहर्सल" href="https://www.navarashtra.com/crime/ketan-agrawal-murder-case-plot-hatched-at-a-caf-planning-to-avoid-being-caught-while-pushing-him-off-lohagad-did-siya-and-chetan-rehearse-the-murder-1265611.html"> <span class="color-red">Ketan Agrawal Murder Case</span>: कॅफेत रचला कट, लोहगडावर पडताना पकडू नये म्हणून…; सिया-चेतनने आधीच केली हत्येची रिहर्सल? </a></p>
<p style="text-align: justify"><strong>सिया-चेतनने आधीच केली हत्येची रिहर्सल</strong></p>
<p style="text-align: justify">हत्येच्या एक दिवस आधी सिया आणि चेतनने पुण्याच्या लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये बसून केतनचा काटा काढण्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार केली होती. हत्या करण्याच्या पूर्वी दोघांनी लोहगड किल्ल्यावर येऊन हत्येसाठी योग्य जागेची निवड देखील केली होती. एवढेच नाही तर तिथे गुन्ह्याचा सराव म्हणजेच रिहर्सल देखील करण्यात आला होता. पोलीस आता त्या सराव केलेल्या जागेचा शोध घेत आहेत.</p>
<p style="text-align: justify"><strong>खाली पडतांना पकडू नये म्हणून…</strong></p>
<p style="text-align: justify">१८ जूनला लोहगडावरून पोहोचल्यावर सियाने पाणी पिण्याच्या किंवा बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने खाली बसून मागे चालणाऱ्या चेतन चौधरीला इशारा केला. पोलिसांच्या मते केतन दरीत कोसळत असतांना त्याने स्वतःला वाचवण्यासाठी सियाला पकडू नये म्हणून ती खाली बसली होती. सियाचा इशारा मिळताच चेतनने केतनला थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.</p>
<p style="text-align: justify"><strong>सियाच्या मैत्रिणीला चौकशीसाठी बोलावले</strong></p>
<p style="text-align: justify">सिया गोयल हिच्या अत्यंत जवळच्या दोन मैत्रिणींसह रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल आणि त्यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सिया आपल्या मैत्रिणीसोबत वैयक्तिक आयुष्य आणि गुप्त गोष्टी शेअर करत होती. त्यामुळे या मैत्रणीच्या चौकशीतून हत्येच्या कटाचे आणखी काही खुलासे होण्याची शक्यता पोलिसांना आहे.</p>
<p style="text-align: justify"><a title="Nasrapur Crime: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल" href="https://www.navarashtra.com/crime/nasrapur-crime-a-historic-court-ruling-the-judge-made-the-accused-in-the-nasrapur-case-stand-in-the-witness-box-and-1265652.html"> <span class="color-red">Nasrapur Crime</span>: ‘आता फासावर चढाव लागेल…’,न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले, पुणे हादरवणाऱ्या नसरापूर प्रकरणात मोठा निकाल </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश&#8217;; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/sanjay-raut-on-bhausaheb-wakchaure-shirdi-mp-criticism-100-crore-allegation-1265757.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:31:27 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:31:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T142840.474_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[sanjay raut]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265757</guid>

					<description><![CDATA[शिर्डीतील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'साईबाबांची तीनदा शपथ घेतली आणि 100 कोटींना विकले गेले' असा आरोप करत त्यांनी शिवसैनिकांना बंडखोरांविरोधात लढण्याचे आवाहन केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T142840.474_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sanjay Raut On Bhausaheb Wakchaure Shirdi Mp Criticism 100 Crore Allegation"     /></figure><p class="PlaygroundEditorTheme__paragraph"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/search">शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)</a></span> पक्षाचे प्रमुख<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/search">उद्धव ठाकरे</a> </span>यांनी <span class="transliteration">शिर्डी</span> येथे आयोजित जाहीर सभेत भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. बंडखोर खासदार  <span class="transliteration">भाऊसाहेब</span> <span class="transliteration">वाकचौरे</span> यांच्या मतदारसंघातील या सभेत बोलताना त्यांनी जोरदार निशाणा साधला. यावेळी खासदार <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/search">संजय राऊत </a></span>यांनीही <span class="transliteration">वा</span><span class="transliteration">कचौरेंचा</span> चांगलाच समाचार घेतला.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या या सहा खासदारांच्या <span class="transliteration">म</span>तदारसंघात दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे मेळावे घेत असून स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज (<span class="transliteration">सोमवार</span>, 29 जून) <span class="transliteration">शिर्डी</span> येथे आयोजित सभेत संजय राऊत यांनी <span class="transliteration">भाऊसाहेब</span> <span class="transliteration">वाकचौरे</span> यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच, 100 <span class="transliteration">कोटी</span> <span class="transliteration">रुपयांना</span> <span class="transliteration">विकले</span> <span class="transliteration">गेल्याचे</span> आरोपही त्यांनी केले.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8216;रस्त्यात दिसला तर ऑपरेशन तुडवा करा&#8217; कार्यकर्त्यांना आक्रमक आवाहन</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले की, &#8220;या गद्दार खासदाराचे काही करू नका, पण रस्त्यात दिसला तर &#8216;ऑपरेशन तुडवा&#8217; करा.&#8221; तसेच शिर्डीतील एका मुस्लिम समर्थकाने शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचा फलक लावल्याचा उल्लेख करत, ही भावना संपूर्ण महाराष्ट्राची असल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार" href="https://www.navarashtra.com/politics/uddhav-thackeray-claims-rebel-mps-may-face-disqualification-1265435.html"><strong> मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? उद्धव ठाकरेंचा मोठा दावा; लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8216;साईबाबांची तीनदा शपथ घेतली आणि 100 कोटींना विकला गेला&#8217;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">भाऊसाहेब वाकचौरे यांनी दुसऱ्यांदा बंडखोरी केल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, &#8220;हा शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश आहे. याने एकदा गद्दारी केली, नंतर माफी मागून परत आला आणि खासदार झाला. पण आता पुन्हा 100 कोटींना विकला गेला.&#8221; राऊत यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे यांनी वाकचौरेंना पक्षांतराच्या चर्चेबाबत विचारणा केली असता त्यांनी तीन वेळा साईबाबांची शपथ घेत पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले होते.</p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8216;एक रुपयाही खर्च न करता खासदार झाला&#8217;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">संजय राऊत यांनी दावा केला की, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवडणुकीसाठी पक्षाने सर्व खर्च केला आणि शिवसैनिकांनी जीवाचे रान करून प्रचार केला. मात्र त्यानंतर त्यांनी पक्ष सोडल्याची टीका राऊत यांनी केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली" href="https://www.navarashtra.com/politics/sanjay-raut-allegations-on-omraje-nimbalkar-dharashiv-rally-1265403.html"><strong> धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप</strong> </a></span></p>
<h3 class="PlaygroundEditorTheme__h2">&#8216;उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात तुफान&#8217;</h3>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">उद्धव ठाकरे यांच्या राज्यभर सुरू असलेल्या दौऱ्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, &#8220;उद्धव ठाकरे फिरायला लागले की महाराष्ट्रात राजकीय तुफान येते. हे गद्दार त्या तुफानात वाहून जातील.&#8221; त्यांनी पुढे वाकचौरेंना उद्देशून, &#8220;आता तुला पुन्हा लोकसभेचे तोंड पाहायला मिळणार नाही,&#8221; अशी टीकाही केली.</p>
<p class="PlaygroundEditorTheme__paragraph">दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. <span class="transliteration">मात्र</span> <span class="transliteration">आता</span> <span class="transliteration">यामुळे</span> <span class="transliteration">राजकीय</span> <span class="transliteration">वातावरण</span> <span class="transliteration">चांगलेच</span> <span class="transliteration">गरम</span> <span class="transliteration">झाले</span> <span class="transliteration">असून</span> <span class="transliteration">शिवसेना</span> <span class="transliteration">शिंदे</span> <span class="transliteration">गटाकडून</span> यावर <span class="transliteration">काय</span> <span class="transliteration">प्रतिक्रिया</span> <span class="transliteration">येणार</span> <span class="transliteration">हे</span> <span class="transliteration">पाहणे</span> <span class="transliteration">महत्वाचे</span> <span class="transliteration">ठरणार</span> <span class="transliteration">आहे</span>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>दुबळ्या आयर्लंडने काढली भारताची लाज; T20 मालिका गमावताच भडकला R. Ashwin, म्हणाला&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/ravichandran-ashwin-angry-statement-about-ireland-beat-team-india-2-0-in-t20-series-1265722.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:21:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:21:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T141756.832_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[ind vs ire]]></category>
		<category><![CDATA[R Ashwin]]></category>
		<category><![CDATA[Shreyas Iyer]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265722</guid>

					<description><![CDATA[भारतासाठी हा पराभव अनपेक्षित असला तरी परिस्थितीचा, कठोर वास्तवाचा धडा देणारा होता. भारतीय फलंदाजांना आयपीएलच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची सवय झाली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-29T141756.832_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ravichandran Ashwin Angry Statement About Ireland Beat Team India 2 0 In T20 Series"     /></figure><ul>
<li><em><strong>आयर्लंडविरुद्ध हरताच रवीचंद्रन आश्विनची संतप्त प्रतिक्रिया</strong></em></li>
<li><em><strong>श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयर्लंडकडून भारताचा पराभव </strong></em></li>
<li><em><strong>आयर्लंडने भारताला दिला व्हाईटवॉश  </strong></em></li>
</ul><span class="bullet-text"><strong>India Vs Ireland T20 Series:</strong> नुकतीच <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/indian-cricket-team">भारत</a> </strong></span>विरुद्ध आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची ति 20 सिरिज पार पडली. या दोन्ही सामन्यांमध्ये आयर्लंडने भारताचा दणदणीत पराभव केला आहे. <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/shreyas-iyer">श्रेयस अय्यर</a></strong></span> कर्णधार म्हणून सुरुवातीलाच अपयशी ठरला आहे. दोन्ही सामन्यांत वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्यामुळे सोशल मिडियावर देखील संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.</span><p>भारत अन् आयर्लंडमध्ये दोन टी 20 सामन्यांची मालिका पार पडली. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. आयर्लंडने पहिला सामना 34 रन्सने तर दूसरा सामना केवळ 1 रन्सने जिंकला आहे. त्यामुळे भारताचा 2-0 असा पराभव झाला आहे. यावर आता आर. अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/ind-vs-ire-ireland-creates-history-by-beating-india-in-t20-series-by-1-run-first-time-in-international-cricket-1265469.html">IND vs IRE: भारतीय संघाने घालवली लाज, आयर्लंडने रचला इतिहास; 3 दिवसात 2 पराभव</a></strong></span></p>
<p><strong>काय म्हणाला आर. अश्विन?</strong></p>
<p>भारतासाठी हा पराभव अनपेक्षित असला तरी परिस्थितीचा, कठोर वास्तवाचा धडा देणारा होता. भारतीय फलंदाजांना आयपीएलच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची सवय झाली आहे. तिथे फटके मारणे सोपे असते. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कठीण खेळपट्टीवर फलंदाजी करताना अडचण येऊ शकते. तिथल्या खेळपट्टी आयपीएलच्या खेळपट्टीप्रमाणे चांगल्या नव्हत्या. भारतीय फलंदाजीतील अनेक खेळाडू आयपीएलमधील आले आहेत. जेव्हा ते इंटरनॅशनल क्रिकेट खेळतील तेव्हा त्यांची खरी कसोटी असणार आहे.</p>
<p><strong>भारतीय संघाने घालवली लाज</strong></p>
<p>आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अशी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. क्रिकेटमधील महासत्ता मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला आयर्लंडकडून टी-२० मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. आयर्लंडने केवळ शानदार कामगिरी करत भारतीय संघाला पराभूत केले नाही, तर मालिकेत भारताला व्हाईटवॉश देत क्रिकेट इतिहासात एक नवीन सुवर्ण अध्याय लिहिला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/india-vs-england-tour-full-schedule-for-indian-cricket-team-1265608.html">IND vs ENG: नव्याने सुरूवात! आता इंग्लंडला भिडणार Team India, पूर्ण शेड्युलची लिस्ट</a></strong></span></p>
<p>क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडने भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका जिंकली आहे. या ऐतिहासिक विजयाने आयर्लंड संघाने हे सिद्ध केले की आधुनिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला कमी लेखणे महागात पडू शकते. आयर्लंडने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ९ गडी गमावून केवळ १५३ धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला. आयर्लंडने ही मालिका २-० ने जिंकली. यावेळीदेखील वैभव सूर्यवंशीला डावलले.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>MSRTC Bus Accident : धावत्या एसटीचे चाक निखळले; अर्धा किलोमीटर एका चाकावर धावली बस, ५० प्रवाशांचे थरारक बचाव</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/palghar-st-bus-wheel-came-off-ran-half-km-major-accident-averted-news-marathi-1265737.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:15:13 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:15:13 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Bus-Accident_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Bus Accident]]></category>
		<category><![CDATA[msrtc]]></category>
		<category><![CDATA[st bus]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265737</guid>

					<description><![CDATA[MSRTC Bus Accident News Marathi : पालघर जिल्ह्यात ठाणे-जव्हार मार्गावरील एसटी बसचे मागील चाक अचानक निखळून पडले. चालकाच्या लक्षात न आल्याने बस तब्बल अर्धा किलोमीटर एका मागील चाकावर धावत राहिली. त्यानंतर दुसरा टायरही फुटला, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवल्याने ५० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Bus-Accident_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Palghar St Bus Wheel Came Off Ran Half Km Major Accident Averted News Marathi"     /></figure><ul>
<li>एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर</li>
<li>धावत्या एस टी बसचे चाक निखळले</li>
<li>50 प्रवासी बचावले</li>
</ul><span class="bullet-text"><strong>संतोष पाटील, पालघर :</strong> महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या देखभाल आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/palghar">पालघर</a></span> जिल्ह्यात घडली आहे. ठाणे ते जव्हार दरम्यान धावणाऱ्या जव्हार आगाराच्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळून पडले. एवढेच नव्हे, तर चालकाच्या लक्षात ही बाब त्वरित न आल्याने बस तब्बल अर्धा किलोमीटर एका मागील चाकावरच धावत राहिली. सुदैवाने चालकाने वेळेवर बस थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली.</span><h3>नेहरोलीजवळ घडली घटना</h3>
<p>ठाणेहून जव्हारकडे निघालेली एसटी बस वाडा-भिवंडी महामार्गावरील नेहरोली परिसरात पोहोचली असताना अचानक बसचे मागील एक चाक निखळून रस्त्यावर पडले. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला चालक आणि वाहक यांच्या ही घटना लक्षात आली नाही. त्यामुळे बस सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत एका मागील चाकावरच पुढे जात राहिली. याचदरम्यान बसचा दुसरा मागील टायरही फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thane/ravindra-chavan-appeals-to-vote-for-mahayuti-parivartan-panel-in-thane-palghar-dcc-bank-election-1262505.html"><span class="color-red">Ravindra Chavan </span>: ठाणे-पालघर डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला; परिवर्तन पॅनलसाठी रवींद्र चव्हाण मैदानात</a></span></p>
<h3>चालकाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ</h3>
<p>दुसरा टायर फुटल्यानंतर बसवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ बस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला.</p>
<h3>बसमध्ये होते ५० प्रवासी</h3>
<p>या एसटी बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांचा समावेश होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.</p>
<h3>एसटीच्या देखभालीवर प्रश्न</h3>
<p>या घटनेनंतर <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/msrtc">एसटी महामंडळाच्या</a></span> वाहन देखभाल आणि तांत्रिक तपासणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमित तपासणी होत असताना धावत्या बसचे चाक कसे निखळले, याची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वेळेवर चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते, तर ही घटना मोठ्या दुर्घटनेत बदलली असती, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/palghar-crime-my-tokachya-paulala-is-responsible-57-year-old-officer-commits-suicide-alleging-mental-trauma-from-seniors-1258587.html"><span class="color-red">Palghar Crime</span>: माझ्या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार…; वरिष्ठांच्या मानसिक त्रासाचा आरोप करत 57 वर्षीय अधिकाऱ्याची आत्महत्या</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एस.एस. राजामौलींच्या नावावर आणखी एक मानाचा तुरा; पॅरिसमध्ये मिळाला ऐतिहासिक सन्मान</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/bollywood/another-feather-in-ss-rajamoulis-cap-receives-historic-honour-in-paris-1265694.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:11:59 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:11:59 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/awRD_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[Bollywood News]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[Priyanka chopra]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265694</guid>

					<description><![CDATA['बाहुबली' आणि 'RRR'चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांना पॅरिसमधील प्रतिष्ठित Cinémathèque Française संस्थेत कायमस्वरूपी स्थान मिळाले. भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/awRD_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Another Feather In Ss Rajamoulis Cap Receives Historic Honour In Paris"     /></figure><p>भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. &#8216;बाहुबली&#8217; आणि &#8216;आरआरआर&#8217;सारख्या जागतिक स्तरावर गाजलेल्या चित्रपटांद्वारे भारतीय सिनेमाला नवी ओळख मिळवून देणाऱ्या राजामौली यांचा आता फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे विशेष सन्मान करण्यात आला आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट संस्थांपैकी एक असलेल्या सिनेमाथेक फ्राँसेझ (Cinémathèque Française) या संस्थेत त्यांना कायमस्वरूपी स्थान देण्यात आले आहे.</p>
<p>महान चित्रपट अभ्यासक हेन्री लँग्लुआ यांनी स्थापन केलेली ही संस्था जागतिक चित्रपट वारशाचे जतन आणि गौरव करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या संस्थेत स्थान मिळणे हा केवळ एस.एस. राजामौली यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.</p>
<p>या कार्यक्रमात ऑस्कर विजेते ग्रीक-फ्रेंच दिग्दर्शक कोस्टा-गावरास यांनीही राजामौली यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे, मास्टरक्लासपूर्वी त्यांनी जवळपास आठ तास राजामौली यांचे चित्रपट पाहिले आणि संपूर्ण सत्रात उपस्थित राहून त्यांच्या दिग्दर्शनशैलीचे कौतुक केले. भारतीय सिनेमाच्या जागतिक प्रभावाचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे.</p>
<p>या सन्मानानंतर भावना व्यक्त करताना एस.एस. राजामौली म्हणाले, &#8220;पॅरिसमध्ये माझ्या चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले, हाच माझ्यासाठी मोठा सन्मान होता. मात्र त्यानंतर मिळालेल्या या अनपेक्षित गौरवाने मी भारावून गेलो आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट संस्थांपैकी एका संस्थेच्या भिंतीवर कायमस्वरूपी स्थान मिळणे ही आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट आहे.&#8221;</p>
<p><strong><a title="Kiss Controversy: किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/kiss-controversy-did-kangana-ranaut-bite-her-co-stars-lip-during-a-kissing-scene-viral-video-1265666.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Kiss Controversy</span>:  किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा? व्हायरल Videoनंतर रंगली चर्चा</span> </a></strong></p>
<p>राजामौली यांनी या सन्मानासाठी कोस्टा-गावरास आणि संपूर्ण सिनेमाथेक फ्राँसेझ परिवाराचे आभार मानत भारतीय सिनेमाला दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.</p>
<p>दरम्यान, निर्माते हर्षा चुंदूरू यांनीही हा गौरव शेअर करत लिहिले की, मार्टिन स्कॉर्सेसी, जेम्स कॅमेरॉन आणि डेव्हिड फिंचर यांसारख्या जागतिक दिग्गजांनंतर एस.एस. राजामौली यांना मिळालेला हा सन्मान भारतीय सिनेमासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मते, असे सन्मान केवळ बॉक्स ऑफिसवरील यशामुळे मिळत नाहीत, तर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी प्रभाव टाकणाऱ्या कलाकृतींमुळे मिळतात.</p>
<p>दरम्यान, एस.एस. राजामौली सध्या त्यांच्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. महेश बाबू, प्रियंका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या बिग-बजेट चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या असून, हा चित्रपट भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर आणखी एका उंचीवर नेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Having me here in Paris and screening my films is itself an honour for me. But a sweet surprise I never saw coming. It is a feeling I cannot fully put into words. To have a permanent place in the halls of one of the world’s most legendary film institutions, named after the great… <a href="https://t.co/XYrNWfm4BU">pic.twitter.com/XYrNWfm4BU</a></p>
<p>— rajamouli ss (@ssrajamouli) <a href="https://x.com/ssrajamouli/status/2071202143726346337">June 28, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>&nbsp;</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Salman Khanपासून वेगळं झाल्यानंतर Aishwarya Rai पूर्णपणे खचली होती" href="https://www.navarashtra.com/movies/bollywood/was-aishwarya-rai-devastated-after-her-breakup-with-salman-khan-co-star-makes-major-revelation-after-21-years-1265636.html"> Salman Khanपासून वेगळं झाल्यानंतर Aishwarya Rai पूर्णपणे खचली होती? २१ वर्षांनी सहकलाकाराने उघड केली अनेक रहस्य </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>iPhone 18 Pro: नवे डिझाईन, लुक आणि ढाँसू फिचर्ससह Apple चा नवा अपडेट स्मार्टफोन, तपशील एका क्लिकवर</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/iphone-18-pro-apple-phone-new-design-look-and-features-when-will-launch-details-inside-1265731.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:07:06 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:07:06 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/iphone-18-pro-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[Apple iOS]]></category>
		<category><![CDATA[iphone]]></category>
		<category><![CDATA[iphone 18]]></category>
		<category><![CDATA[Tech News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265731</guid>

					<description><![CDATA[iPhone 18 Pro आणि iOS 27 साठी लवकरच नवीन, प्रभावी AI वैशिष्ट्ये येत आहेत. यावेळी केवळ तंत्रज्ञानच बदलणार नाही, तर नवीन मॉडेल्सचे डिझाइनदेखील आश्चर्यकारक असेल. तपशील घ्या जाणून 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/iphone-18-pro-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Iphone 18 Pro Apple Phone New Design Look And Features When Will Launch Details Inside"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">आयफोन १८ प्रो चे डिझाईन, लुक आणि फिचर्स </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">नव्या फोनमध्ये काय असणार वैशिष्ट्ये </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">AI च्या वैशिष्ट्यांसह काय असणार खास </span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">Apple आपल्या नवीन iPhone 18 आणि नवीन सॉफ्टवेअर, iOS 27 सह टेक मार्केटमध्ये मोठी खळबळ माजवण्यासाठी सज्ज आहे. लीक झालेल्या अहवालानुसार, ऍपल वापरकर्त्यांना येत्या काही वर्षांत अनेक आकर्षक वैशिष्ट्ये, नवीन रंग आणि प्रगत गॅझेट्स पाहायला मिळतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कंपनी यावेळी हार्डवेअरपेक्षा आपले सॉफ्टवेअर अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.</span></span><p>दरवर्षी वेगवेगळे फिचर्स आणि अपडेट आणणऱ्या <span style="font-weight: 400;">Apple च्या या नव्या iPhone 18 ची चाहते आतुरतेने वाटत पाहत आहेत. या नव्या फोनचे डिझाइन कसे असणार, याशिवाय याचा लुक आणि फिचर्स कोणकोणते असणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. साधारणतः सप्टेंबर महिन्यात नवी आवृत्ती येत असते. त्यामुळे आता अनेक माहिती बाहेर येऊ लागली आहे. याच्या लुकची आणि वैशिष्ट्यांचीही तुफान चर्चा आहे. </span></p>
<p><b>iPhone 18 Pro च्या किमती वाढू शकतात</b></p>
<p><span style="font-weight: 400;">यावेळी <a href="https://www.navarashtra.com/technology/apple-may-launch-iphone-18-models-at-high-price-because-of-memory-chip-crisis-1257815.html"><span style="color: #3366ff;">Apple</span> </a>चे नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागू शकतात. जागतिक बाजारपेठेत <a href="https://www.navarashtra.com/topic/iphone"><span style="color: #3366ff;">आयफोन</span> </a>निर्मितीसाठी लागणाऱ्या मेमरी चिप्स, रॅम आणि इतर आवश्यक घटकांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. या वाढलेल्या खर्चामुळे कंपनीवर किमती वाढवण्यासाठी मोठा दबाव येत आहे. अलीकडेच, Apple ने आपल्या इतर काही उपकरणांच्या किमतीही वाढवल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आगामी नवीन आयफोनच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/technology/iphone-17-becomes-worlds-best-selling-smartphone-what-is-the-reason-behind-it-tech-news-marathi-1219405.html"><span style="color: #3366ff;"><strong>काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क</strong></span></a></p>
<p><b>iOS 27 मध्ये प्रगत AI आणि स्मार्ट सिरी उपलब्ध होणार</b></p>
<p><span style="font-weight: 400;">ऍपलची आगामी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम, iOS 27, पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, याच्या आगमनाने फोनमधील सिरी पूर्वीपेक्षा अधिक बुद्धिमान आणि सक्रिय होईल. आता, सिरी केवळ तुमचा आवाजच ऐकणार नाही, तर स्क्रीनवर दिसणारे फोटो, व्हिडिओ आणि मजकूर देखील समजून घेईल, ज्यामुळे तुमची सर्व कामे अगदी कमी वेळात सोपी होतील.</span></p>
<p><b>iPhone 18 Pro आणि iPhone Air 2 ची प्रतीक्षा</b></p>
<p><span style="font-weight: 400;">जर लीक झालेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आयफोन १८ प्रो मॉडेल सिरीज सप्टेंबर २०२६ पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. जरी त्याच्या मुख्य डिझाइनमध्ये लक्षणीय बदल होणार नसला तरी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यावेळी &#8216;डार्क चेरी&#8217; सारखा एक नवीन आणि सुंदर सिग्नेचर रंग दिसू शकतो. याव्यतिरिक्त, ॲपल आयफोन एअर २ वर देखील काम करत आहे, जो एक अतिशय पातळ, हलका आणि स्टायलिश स्मार्टफोन असेल आणि दिसण्याच्या बाबतीत इतर सर्वांना मागे टाकेल.</span></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/technology/iphone-18-pro-4-colours-leaked-ahead-of-launch-black-silver-dark-grey-and-cherry-light-blue-1244002.html"><strong>Tech News: iPhone 18 Pro चे 4 नवे रंग झाले Leak, Cherry शेड बाजारात आणणार तुफान; Gen-Z साठी मार्केटमध्ये बवाल!</strong></a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Iran US Conflict : अमेरिकेला मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मेलोनींचा यु-टर्न? इराणच्या आरोपांनंतर दिलं मोठं स्पष्टीकरण&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/iran-us-conflict-giorgia-meloni-clarifies-italy-role-airbases-support-marathi-news-1265674.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 14:02:01 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 14:02:01 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Giorgia-Meloni_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[America]]></category>
		<category><![CDATA[Giorgia Meloni]]></category>
		<category><![CDATA[Iran News]]></category>
		<category><![CDATA[Italy]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265674</guid>

					<description><![CDATA[Iran US Conflict : अमेरिका-इराण तणावात इटलीच्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. इटलीवर इराणविरोधी युद्धात सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, हा केवळ एक गैरसमज असल्याचे इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी म्हटले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Giorgia-Meloni_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Iran Us Conflict Giorgia Meloni Clarifies Italy Role Airbases Support Marathi News"     /></figure><ul>
<li><strong>अमेरिकेला मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मेलोनींचा यु-टर्न?</strong></li>
<li><strong> इराणच्या आरोपांनंतर दिलं मोठं स्पष्टीकरण&#8230;</strong></li>
<li><strong>जाणून घ्या काय म्हणाल्या मेलोनी</strong></li>
</ul><span class="bullet-text">Iran US Conflict : रोम : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इटलीच्या पंतप्रधान <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/giorgia-meloni">जॉर्जिया मेलोनी</a></span></strong> यांच्या विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. इराणने इटलीवर अमेरिकेला मदत केल्याने तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी युद्धात इटलीचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केलं आहे. परंतु अमेरिकेला इटलीची हवाई तळे वापरण्याची परवानगी दिल्याचे कबुल केलं आहे. नक्की काय प्रकरण आहे. जाणून घेऊयात.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/pm-modi-seychelles-visit-india-signs-key-agreements-1265527.html">PM Modi Seychelles Visit : PM मोदींचा ऐतिहासिक सेशेल्स दौरा; 1,250 कोटींच्या मदतीसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या</a></span></strong></p>
<h3>काय आहे नेमकं प्रकरण?</h3>
<p>नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांच्या मुलाखतीनंतर या वादा सुरुवात झाली होती. रुटे यांनी इराणविरोधीत अमेरिकेच्या मोहिमेत सुमारे ५०० लष्करी विमानांना इटलीच्या एअरबेसचा वापर करण्याच्या परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. यामुळे इटलीच्या विरोधकांनी मेलोनी सरकारवर थेट निशाणा साधायला सुरुवात केली. सरकारवर इराण युद्धावर घेतलेल्या तटस्थ भूमिकेपासून माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला.</p>
<p>या आरोंपवर <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/italy">इटली</a></span></strong>च्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी फ्रान्स-इटली शिखर परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, रुटे यांच्या वक्तव्यामुळे गैरसमज झाला आहे. त्यांनी सांगितले की, इटलीने इराणविरोधात कोणत्याही लष्करी मोहिमेत थेट सहभाग घेतलेला नाही.</p>
<p>मेलोनी म्हणाल्या की, इटलीने फक्त <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/america">अमेरिका</a></span></strong>-इटलीतील द्विपक्षीय करारानुसार, लॉजिस्टिकल आणि टेक्निकल ऑपरेशन्ससाठीच आपल्या हवाई तळांच्या वापराची परवानगी दिली होती. याचा अर्थ युद्धात प्रत्यक्ष सहभाग होत नाही. इटली युद्धात सहभागी झाला असता तर त्याबाबत कोणतीही शंका राहिली नसती असे मेलोनी यांनी स्पष्ट केले.</p>
<h3>इराणने फेटाळले स्पष्टीकरण</h3>
<p>मात्र, इराणने हे स्पष्टीकरण फेटाळून लावले आहे. <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/iran-news">इराण</a></span></strong>च्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी इटलीने  अमेरिकेला दिलेल्या तांत्रिक आणि लॉजिस्टिक मदतही युद्धाला हातभार लावल्याचा आरोप केला आहे. याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन समजले आहे.</p>
<p>या वादानंतर इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चाही केली. त्यांनी पंतप्रधानंचे म्हणणे स्पष्टपणे मांडले. हा वाद पूर्णपणे गैरसमज असून इटलीचा युद्धात सहभाग नसल्याचे स्पष्ट केले.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/fuel-crunch-in-russia-petrol-diesel-shortage-amid-ukraine-war-1265634.html">Fuel Crunch in Russia : पुतिन चिंतेत! रशियात पेट्रोल-डिझलेचा तुटवडा; भारताला तेल पुरवणाऱ्या देशात इंधन संकट का निर्माण झालं?</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मुहर्रमच्या विशेष कार्यक्रमात &#8216;त्या&#8217; दृश्यामुळे खळबळबळ! Pakistan सरकारने Geo Newsवर घातली 15 दिवसांची बंदी, वाचा नक्की काय घडलं?</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/pakistan-government-bans-geo-news-15-days-muharram-safar-e-ishq-program-controversy-pemra-order-1265701.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 13:57:36 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 13:57:36 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Geo-News-ban-Pakistan-June-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Media Monitoring Center]]></category>
		<category><![CDATA[pakistan army]]></category>
		<category><![CDATA[Pakistan News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265701</guid>

					<description><![CDATA[मोहरमच्या विशेष कार्यक्रमात धार्मिक दृश्ये प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानी सरकारने जिओ न्यूजला १५ दिवसांसाठी निलंबित केले आहे. पाकिस्तानची माध्यम नियामक संस्था, पेमराने (PEMRA), म्हटले आहे की या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकल्या असत्या. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Geo-News-ban-Pakistan-June-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pakistan Government Bans Geo News 15 Days Muharram Safar E Ishq Program Controversy Pemra Order"     /></figure><ul data-path-to-node="3">
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">जिओ न्यूजवर १५ दिवसांची बंदी</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">विवादास्पद धार्मिक दृश्ये कारणीभूत</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0"></b><b class="" data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">वाहिनीकडून जाहीर माफीनामा</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="25,0,0"><strong>Geo News ban Pakistan June 2026 :</strong> पाकिस्तानमधील सर्वात मोठी आणि लोकप्रिय खाजगी उर्दू वृत्तवाहिनी &#8216;जिओ न्यूज&#8217; (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pakistan">Geo News</a></span>) सध्या एका मोठ्या कायदेशीर आणि धार्मिक वादात अडकली आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाने (PEMRA &#8211; पेमरा) एका अत्यंत कडक कारवाईत जिओ न्यूजचा परवाना पुढील १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे. मुहर्रमच्या पवित्र आणि संवेदनशील काळात वाहिनीने त्यांच्या एका विशेष कार्यक्रमात काही वादग्रस्त धार्मिक दृश्ये प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानात माध्यम स्वातंत्र्य आणि धार्मिक संवेदनशीलता या विषयावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.</p>
<p data-path-to-node="8">पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकार आणि पेमराच्या आदेशानुसार, २७ जून रोजी ही बंदी लागू करण्यात आली. या आदेशामुळे सॅटेलाइट, केबल नेटवर्क आणि इतर सर्व डिजिटल वितरण मंचांवर जिओ न्यूजचे प्रसारण पूर्णपणे रोखण्यात आले आहे. पेमराने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, वाहिनीने दाखवलेल्या दृश्यांमुळे देशातील बहुसंख्य जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकल्या असत्या, ज्यामुळे धार्मिक सलोखा बिघडण्याचा आणि कायदा-सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण होण्याचा मोठा धोका होता. म्हणूनच हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि सामाजिक शांततेचा मुद्दा मानून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.</p>
<h3 data-path-to-node="9"><b data-path-to-node="9" data-index-in-node="0">&#8216;सफर-ए-इश्क&#8217; कार्यक्रमात नक्की काय दाखवले गेले?</b></h3>
<p data-path-to-node="10">हा संपूर्ण वाद जिओ न्यूजवरील &#8216;सफर-ए-इश्क&#8217; (Safar-e-Ishq) या मुहर्रमच्या विशेष प्रक्षेपणादरम्यान सुरू झाला. या माहितीपटात (Documentary) इराक आणि मध्य-पूर्व (Middle East) देशांमधील काही विशिष्ट समुदायांद्वारे पाळल्या जाणाऱ्या धार्मिक विधींचे आणि प्रथांचे थेट चित्रण (Religious Visualisation) दाखवण्यात आले होते. पाकिस्तानातील धार्मिक संरचनेनुसार अशा प्रकारची दृश्ये टीव्हीवर दाखवणे अत्यंत संवेदनशील मानले जाते. &#8216;मर्कझी जमियत अहले हदीस&#8217; चे प्रमुख इब्तिशाम झहीर यांच्यासह काही धार्मिक संघटनांनी या दृश्यांवर तीव्र आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. पेमराने स्पष्ट केले की, वाहिनीने १५ जून रोजी जारी केलेल्या &#8216;मुहर्रम महिन्याचे पावित्र्य राखण्याच्या&#8217; मार्गदर्शक तत्त्वांचे थेट उल्लंघन केले आहे.</p>
<p data-path-to-node="10"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/iran-us-conflict-article-5-hormuz-strait-tension-oil-supply-ships-attacked-1265618.html">Iran-US Conflict: होर्मुझवरून महासत्तांमध्ये पुन्हा तणावाचा स्फोट; वाचा इराण-अमेरिका करारातील कलम 5 का बनले आहे वादाचे मूळ?</a></span></strong></p>
<p data-path-to-node="11">या वाद चक्रव्यूहात अडकल्यानंतर, जिओ न्यूजने २८ जून रोजी जाहीरपणे आणि अधिकृतपणे आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे. वाहिनीने स्पष्ट केले की, ही एक अत्यंत दुर्दैवी संपादकीय चूक (Editorial Error) होती. कार्यक्रमात दाखवलेले व्हिडिओ हे इराक मधील स्थानिक परंपरांचे भाग होते आणि कोणत्याही विशिष्ट धार्मिक विचारसरणीला किंवा पंथाला पाठिंबा देणे हा वाहिनीचा हेतू नव्हता. हा व्हिडिओ जिओ न्यूजने स्वतः तयार केला नव्हता, तर तो केवळ संदर्भासाठी वापरण्यात आला होता. चूक लक्षात येताच त्यांनी तो भाग सर्व सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवला असून थेट प्रक्षेपण करून प्रेक्षकांची माफी मागितली आहे. तसेच या प्रक्रियेत निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार कर्मचाऱ्यांवर अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="rtl" lang="ur">جی تو اب بتائیں انصار عباسی صاحب کہ معافی بنتی ہے کہ نہیں؟ یا باقی جیو والے جو کہ 9 مئی کی معافی منگوا رہے تھے۔۔ ویسے تو کل دن تک جیو والے کہتے پھر رہے تھے کہ جو ہم نے چلایا اس میں غلط کیا ہے؟ اور اب ملی بھگت سے چینل آف آئیر اور معافی؟ جی پیمرا کا نوٹفیکیشن بالکل ملی بھگت ہے!…</p>
<p>— Adeel Raja (@adeelraja) <a href="https://x.com/adeelraja/status/2071114065397588307">June 28, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">पेमराची तक्रार परिषद करणार पुढील तपास</b></h3>
<p data-path-to-node="13">जिओ न्यूजने जरी जाहीर माफी मागितली असली तरी पेमराने हे प्रकरण त्यांच्या &#8216;तक्रार परिषदेकडे&#8217; (Council of Complaints) सविस्तर चौकशीसाठी पाठवले आहे. या १५ दिवसांच्या बंदीच्या कालावधीत जिओ न्यूजला एका अंतर्गत चौकशी समितीची स्थापना करावी लागणार आहे. ही तांत्रिक आणि संपादकीय चूक नेमकी कशी झाली, मॉनिटरिंग टीमकडून ती कशी सुटली आणि भविष्यात अशा संवेदनशील घटना टाळण्यासाठी वाहिनी काय उपाययोजना करणार आहे, याचा संपूर्ण अहवाल परिषदेसमोर सादर करावा लागणार आहे. या अहवालानंतर वाहिनीवर आणखी काही आर्थिक दंड किंवा कायदेशीर कारवाई करायची की नाही, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.</p>
<p data-path-to-node="13"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/nasa-swift-boost-mission-robotic-arm-rescue-falling-satellite-catalyst-space-link-hubble-1265665.html">NASA Swift Boost Mission: नासा पहिल्यांदाच वाचवणार पडणारा उपग्रह; यशस्वी होईल का 282 कोटी रुपयांची बचाव मोहीम?</a></span></strong></p>
<p data-path-to-node="14">पाकिस्तानमध्ये धार्मिक बाबी आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. २००२ मध्ये सुरू झालेली जिओ न्यूज ही गेल्या २० वर्षांहून अधिक काळ पाकिस्तानमधील राजकीय संकटे, निवडणुका, नैसर्गिक आपत्ती आणि दहशतवादाचे वार्तांकन करणारी अग्रगण्य वाहिनी आहे. मात्र, यापूर्वीही या वाहिनीला अनेकदा सरकारी आणि लष्करी रोषाचा सामना करावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय संस्था &#8216;रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स&#8217; (RSF) च्या २०२६ च्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात (World Press Freedom Index) पाकिस्तान १८० देशांपैकी १५३ व्या स्थानावर आहे, जे तिथल्या माध्यमांवरील दबावाची परिस्थिती दर्शवते. या ताज्या बंदीमुळे आता पाकिस्तानच्या माध्यम वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Karjat News : &#8216;सनाधरा रिसॉर्ट&#8217;मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/raigad/karjat-resort-slab-collapse-worker-rescue-sangvi-help-foundation-1265716.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 13:53:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 13:53:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karjat-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[रायगड]]></category>
		<category><![CDATA[building collapse]]></category>
		<category><![CDATA[Karjat]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265716</guid>

					<description><![CDATA[कर्जत तालुक्यातील सांगवी येथील सनाधरा रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळून मनोज नावाचा कामगार तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. लोखंडी बीममध्ये अडकल्याने तो गंभीर संकटात सापडला होता. खोपोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तब्बल पाच तास अथक प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karjat-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Karjat Resort Slab Collapse Worker Rescue Sangvi Help Foundation"     /></figure><ul>
<li>कर्जतमध्ये रिसॉर्टच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला</li>
<li>पाच तासांच्या थरारक रेस्क्यूमध्ये कामगाराला जीवदान</li>
<li>परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामात मोठा अपघात?</li>
</ul><span class="bullet-text"><strong>कर्जत :</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/karjat">कर्जतमधून</a></span> एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक प्रकार घडला. सांगवी येथील &#8216;सनाधरा रिसॉर्ट&#8217;मध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली. सांगवी येथील सनाधरा रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या बांधकाम यांना कोणतीही अधिकृत परवानगी नाही, ना कुठला आर्किटेक्ट, ना कुठला इंजिनिअर.अशा स्थितीत फक्त आणि फक्त पैशांची हाव आणि मालकाचा बेजबाबदारपणा आणि याच हलगर्जीपणामुळे महिनाभरापूर्वी टाकलेला अख्खा स्लॅब पत्त्यासारखा कोसळला.</span><p>रविवारी सायंकाळी 5.30 सुमारास जेव्हा हा ढिगारा कोसळला, तेव्हा वेल्डिंगचं काम करणारा मनोज नावाचा उत्तर भारतीय कामगार थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. लोखंडी अवजड बीममध्ये त्याचा पाय असा काही अडकला, की तो थेट मृत्यूच्या दारात उभा होता. पण म्हणतात ना, &#8216;देव तारी त्याला कोण मारी अशी घटना तेथे पाहायला मिळाली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/raigad/mahadiscom-new-sub-divisional-office-started-at-neral-in-karjat-taluka-benefit-for-55000-consumers-1263605.html"><span class="color-red">Karjat News</span>: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू</a></span></p>
<p>या घटनेची माहिती मिळताच खोपोलीच्या &#8216;हेल्प फाउंडेशन&#8217;चे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांची टीम जीवाची बाजी लावून घटनास्थळी पोहोचली. वरून कधीही कोसळेल अशा अत्यंत धोकादायक स्ट्रक्चरच्या खाली उभे राहून, तब्बल ५ तास या रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर मृत्यूच्या जबड्यातून मनोजला सुखरूप बाहेर काढलं. या भीषण अपघातात फक्त मनोजच नाही, तर तिथं काम करणारे तीन स्थानिक आदिवासी बांधवही जखमी झालेत, त्यांच्यावर सध्या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या रिसॉर्ट चालकाने एवढं मोठं तीन मजली स्ट्रक्चर उभं करताना कोणत्याही तज्ज्ञाचा सल्ला घेतला नव्हता. हा सरळ सरळ निष्पाप लोकांच्या जिवाशी केलेला खेळ आहे. घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, अनिल सोनोने आणि त्यांच्या पथकाने तात्काळ धाव घेतली असून पोलीस आता याप्रकरणी चौकशी करत आहेत.</p>
<h3>स्लॅब अचानक कोसळला</h3>
<p>रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. त्यावेळी वेल्डिंगचे काम करणारा मनोज नावाचा उत्तर भारतीय कामगार तिसऱ्या मजल्यावर काम करत होता. स्लॅब कोसळताच तो खाली पडला आणि लोखंडी बीममध्ये त्याचा पाय अडकल्याने तो ढिगाऱ्याखाली अडकून पडला. घटनास्थळावरील परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. इमारतीचा उर्वरित भागही कधीही कोसळू शकत असल्याने बचावकार्य मोठ्या जोखमीचे ठरले.</p>
<h3>पाच तासांची जीवघेणी बचावमोहीम</h3>
<p>घटनेची माहिती मिळताच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जीवाची पर्वा न करता बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. सुमारे पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मनोजला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/raigad/karjat-torrent-hydropower-project-tribal-dali-land-road-construction-controversy-1260455.html"><span class="color-red">Karjat News </span>: टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप</a></span></p>
<h3>बांधकामाविषयी गंभीर आरोप</h3>
<p>या घटनेनंतर स्थानिकांकडून बांधकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. संबंधित बांधकामासाठी आवश्यक परवानग्या, वास्तुविशारद किंवा अभियंत्यांचे मार्गदर्शन नसल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.</p>
<h3>चौकशीची मागणी</h3>
<p>या दुर्घटनेनंतर संबंधित बांधकामाची वैधता, सुरक्षा मानकांचे पालन आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>२,७४० कोटींच्या नव्या पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती; ४० MLD पुरवठा बंद, पावसाळ्यातही ११ दिवसांनी पाणी!</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/leakage-in-new-2740-crore-water-scheme-during-the-very-first-rains-40-mld-supply-halted-1265712.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 13:52:13 +05:30</pubDate>
<modifiedDate>Mon, 29 Jun 2026 13:52:13 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T134952.326_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[छत्रपती संभाजीनगर]]></category>
		<category><![CDATA[Chhatrapati Sambhajinagar]]></category>
		<category><![CDATA[water scheme]]></category>
		<category><![CDATA[Water Shortage]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1265712</guid>

					<description><![CDATA[छत्रपती संभाजीनगरच्या २,७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती लागली आहे. नक्षत्रवाडी पंपहाऊस बिघाडामुळे ४० MLD पुरवठा बंद करण्यात आला असून शहरात १० ते ११ दिवसांनी पाणी मिळत आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-29T134952.326_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Leakage In New 2740 Crore Water Scheme During The Very First Rains 40 Mld Supply Halted"     /></figure><ul>
<li>२,७४० कोटींच्या नव्या पाणी योजनेला पहिल्याच पावसात गळती</li>
<li>४० MLD पुरवठा बंद</li>
<li>पावसाळ्यातही ११ दिवसांनी पाणी!</li>
</ul><span class="bullet-text"><strong>छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी):</strong> शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नवीन पाणीपुरवठा योजनेला पहिल्याच पावसात मोठा धक्का बसला आहे. नक्षत्रवाडी येथील नव्याने उभारलेल्या पंपहाऊसच्या स्लॅबमधून गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नवीन योजनेतून शहराला मिळणारा वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी, अवघ्या आठ दिवसांवर आलेला पाणीपुरवठ्याचा गॅप पुन्हा वाढून १० ते ११ दिवसांवर पोहोचल्याने पावसाळ्यातही शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐतिहासिक <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/chhatrapati-sambhajinagar">छत्रपती संभाजीनगरचा</a></span> दीर्घकालीन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २ हजार ७४० कोटी रुपयांची योजना राबविण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेच्या आर्थिक सहभागातून उभारण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) जीव्हीपीआर कंपनीकडून केली जात आहे.</span><h3>जुन्याच वेळापत्रकानुसार पाणी</h3>
<p>मात्र नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसच्या छताला पहिल्याच पावसात गळती लागल्याने कामाच्या गुणवतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्लॅबमधून झिरपणारे पाणी थेट पंपहाऊसमधील विद्युत पॅनलकडे येत असल्याने ते सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. संभाव्य तांत्रिक धोका टाळण्यासाठी २४ जूनपासून नवीन योजनेद्वारे सुरू असलेला वाढीव ४० एमएलडी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सध्या गळती दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता सूत्रानी व्यक्त केली आहे. नवीन योजनेतून वाढीव पाणी मिळू लागल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा गैप दहा दिवसांवरून आठ दिवसांपर्यंत खाली आला होता. मात्र पुरवठा ठप्प झाल्यानंतर पुन्हा जुन्याच वेळापत्रकानुसार नागरिकांना पाणी मिळणार आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/politics/sanjay-shirsat-makes-a-major-statement-regarding-speculations-about-ubt-mlas-switching-parties-1265218.html"><span class="color-red">Sanjay Shirsat</span>: ‘आम्हाला ऑपरेशन टायगर ३…’, उबाठा आमदारांच्या पक्षबदलाच्या चर्चांवर संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य</a></p>
<h3>पावसाळ्यातही पाणीपुरवठ्याचा गॅप वाढला</h3>
<p>सामान्यतः पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी होते. मात्र यंदा परिस्थिती उलट झाली आहे. मरीमाता जलकुंभातून पाणीपुरवठा होणाऱ्या किराडपुरा, बायजीपुरा, बारी कॉलनी, इंदिरानगर, पोलीस कॉलनी आदी भागांमध्ये आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता १० ते ११ दिवसांनी मिळत आहे. हनुमान टेकडी, जयविश्वभारती कॉलनी, चिकलठाणा, ज्योतीनगर, चौधरी कॉलनी, शहागंज यांसह इतर अनेक भागांतील पाणीपुरवठ्याचाही गॅप वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.</p>
<h3>गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह</h3>
<p>नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात स्लॅबमधून गळती सुरू झाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शहराच्या महत्त्वाकांक्षी पाणी योजनेतील अत्यंत महत्त्वाच्या संरचनेत अशा प्रकारची गळती निर्माण झाल्याने संबंधित कामाची गुणवत्ता आणि देखरेखीबाबत प्रशासनाने सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/municipal-corporation-recruitment-or-fraud-against-students-same-question-paper-for-different-applications-1263459.html"><span class="color-red">Chhatrapati Sambhajinagar</span>: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>