पाथर्डी येथील कानिफनाथ यात्रेत भरलेल्या प्रसिद्ध गाढवांच्या बाजारात यंदा विविध ठिकाणांहून आलेल्या गाढवांनी मोठा भाव खाल्ला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून 38 ते 40 अंश सेल्सिअस पारा तापमानाने गाठला आहे. त्यामुळे एकंदरीतच या ऊन्हाचा फटका मोठ्या प्रमाणात शेती पिकांना बसला असून पिकांची होरपळ चालू…
'तिघी' हा मराठी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे, अशातच आता चित्रपटाच्या टीमचे फोटो समोर आले आहेत.
‘तिघी’ या मराठी चित्रपटाला सध्या सिनेमागृहात भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता चित्रपटाच्या टीमने थेट सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांना भेट देऊन त्यांना सरप्राईज दिले. प्रेक्षक त्यांना पाहून भावुक देखील झाले.
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कल्याण-शिळ रोडवर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘अमूल्य’ या स्वतःच्या साडी ब्रँडची घोषणा केली आहे. आज महिला दिनानिमित्त अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तसेच चाहते आता तिचे अभिनंदन करत आहेत.
अरबी समुद्रात निर्यातक्षम माशांचे प्रमाण घटल्याने मच्छिमार आधीच अडचणीत आहेत. त्यातच मध्यपूर्वेतील तणावामुळे समुद्री व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून कोळी बांधवांमध्ये आर्थिक संकटाची चिंता वाढली आहे.
'आई कुठे काय करते' या प्रसिद्ध मालिकेमधील अपूर्वा गोरे या अभिनेत्रीने अखेर शाळा या मराठी चित्रपटामधील अभिनेता अंशुमन जोशीसोबत लग्न केले आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल…
नेवाशात जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे खोट्या वारसनोंदी लावून जमीन नावावर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधित नेवाशात दोन सेतूचालकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मयदिपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये मदत मिळणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र ही मदत मिळवण्यासाठी सर्वात आधी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला.