रंगांच्या उधळणी सोबत नियमावलीची ही जोड असते. पाण्याचे कारंजे (शॉवर डान्स) आयोजित करणाऱ्या मंडळांना दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वनिक्षेपकाचा (डीजे) वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
नाशिकमधील वाहनधारकांना समृद्धी महामार्गाला थेट रस्त्याने जोडण्याची आवश्यकता नसल्याने विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आमदार सत्यजित तांबे यांना मागील आठवड्यात उत्तर दिले होते.
वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला आहे. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, महामार्गालगतची दुकाने तसंच अंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
कर्नाटक राज्यात ४०० कोटी रूपयांच्या कथित कंटेनर लूट प्रकरणी गुन्हा दाखल केल होता. या गुन्ह्यात संशयितांना क्लीन चिट देवून संपुर्ण प्रकरणात 'क्लोजर' रिपोर्ट तयार करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास CID कडे देण्यात आला.
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडली आहे. महानिर्मिती आणि NTPC यांच्यातील ही संयुक्त भागीदारी महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
सिमेंट काँक्रीटमुळे रस्ता कायम तापलेला असतो, वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि रस्त्याची रचना यामुळे वाहनांच्या टायरवर ताण येतो, त्यातच रस्त्यांवरील साध्यामध्ये असलेले अंतर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान पोलिसांच्या मदतीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना २ क्रेडीट पॉईट विद्यापीठामार्फत मिळणार आहे.
नाशिक येथील ताज गेटवे आयोजित 'गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन केले. यावेळी शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.
वाहतूक नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या सिटी लिंक बसचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ जास्त अपघात सिटी लिंक बसमुळे झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे.
येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्यांच्या जमिनी १९८५ मध्ये बंधाऱ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या. पण वाढीव मोबदल्यासाठी त्यांना तब्बल 4 दशकांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे.प्रशासनाने अजूनही रक्कम दिलेली नाही.
नाशिक महापालिकेच्या पहिल्या महासभेत प्रशासकीय कार्यकाळातील मनमानी कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोट्यवधींच्या खर्चाबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने हा प्रकार घडला
येवला तालुक्यातील पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती.यासाठी आमदार दराडे, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
यंदा परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, नाशिक जिल्ह्यात ३९३ परीक्षा केंद्रवार ५५ हजार ३२२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देणार आहे.