सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी असून तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण म्हाडाकडून अगदी परवडणाऱ्या दरात घरांची लॉटरी काढण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप करत, संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शासनातील कोणी व्यक्ती या संस्थेला पाठीशी घालत असल्यास, त्याचीही चौकशी केली जाईल,
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठया घडामोडी घडत असून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाकरे गटाचे नाशिकचे प्रभावशाली नेते आणि महानगरप्रमुख विलास शिंदे आज शेकडो वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी नंदू झिप्रू पानपाटील (रा. रावळगाव) व रंजना झिप्रू पानपाटील यांची कन्या मिना हिचा विवाह सटाणा येथिल एका प्रतिष्ठित घराण्यात झाला होता. मीना हिने आनंदात विवाह केला.
यंदा नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार असून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यसकारनेही तयारी सुरू केली असून रस्त्यांच्या विकासासाठी 3700 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे.
पाथर्डीच्या जवखेडे खालसा गावात आरतीवरून दोन समाजांमध्ये वाद निर्माण झाला असून, प्रशासनाने हस्तक्षेप करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस सतर्क आहेत.
Nashik News : एका गरीब कुटुंबातील दहा महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बाळाचा खेळता खेळता रात्रीच्या सुमारास अचानकपणे मोरीत पाण्याने भरून ठेवलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला.
सुधाकर बडगुजर यांच्या नाराजी नाट्याच्या या खेळादरम्यान दोन दिवसापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाच्या वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडींही सातत्याने सुरू होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख महंत आणि मंत्र्यांसह महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये अमृत व शाही स्नानच्या तारख्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
एका प्रतिथयश वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार उद्या अर्थात २० मे रोजी छगन भुजबळ हे सकाळी १० वाजता मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता भुजबळांना मिळणार पद
माझ्यावर 263 गुन्हे दाखल आहेत. हे सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहेत. काही गुन्हे तर असे की आम्ही आंदोलनस्थळी आहोत हे गृहीत धरून दाखल केले गेले.