अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत्या. आता त्यांचे निकाल लागले असून, प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे कार्गो हबचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल.
Nagpur Vidhan Parishad: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संख्याबळाचा विचार करून निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होऊ शकतात, अशी आशा बावनकुळे यांनी व्यक्त केली होती. त्यास निम्मे यश मिळाले.
देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्...
Devendra Fadnavis on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. नागपुरात बोलताना फडणवीस यांनी सरकार पारदर्शकपणे काम करत असून पुढेही त्याच पद्धतीने काम सुरू राह...
1947 मध्ये RSS अधिक मजबूत असता तर भारताची फाळणी टाळता आली असती, असा दावा RSS चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केला. फाळणीच्या काळात संघाने निर्वासितांना मदत, सुरक्षा आणि सामाजिक समन्वयाचे काम केल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही ३ अज्ञात व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळले. एक व्यक्ती सक्करदरा चौक फ्लायओव्हरखाली, दुसरा मोठा ताजबाग लंगरखान्याच्या भिंतीजवळ आणि तिसरा मोठा ताजबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे आढळला.
सर्वजण वाकी येथील दरबार दर्गाह येथे गेले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास सर्व मित्र मौजमजेसाठी वाकी येथील डोहाकडे गेले. दरम्यान, दीप, नयन, पीयूष नदी पात्रात आंघोळीसाठी उतरले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर खासगी भागीदाराच्या माध्यमातून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उन्नतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे.
नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने भारतदुर्गा मंदिर उभारण्यात येत असून, या मंदिराच्या शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडला.
निरी या संस्थेकडून पर्यावरणाचा अहवाल तयार करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च केले. हा अहवाल मंजूर करताना त्याची पूर्तता प्रशासनाने करावी, असे निर्देश देण्याची मागणी पाडे यांनी केली.
शक्तीपीठ द्रुतगती मार्ग मूळतः १२ जिल्ह्यांमधून जाणार होता. तथापि, शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर, महाराष्ट्र सरकारने एप्रिल २०२६ मध्ये या महामार्गात काही बदल केले. पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याचाही या महामार्गात समावेश करण
धुरंधर सिनेमामधील जसे पाकिस्तानात जाऊनही कुणाला समजले नाही तसेच रणवीर सिंह नागपुरात पोहोचल्यानंतरही त्याची हवा कुणालाही शेवटपर्यंत नव्हती. त्यामुळेच नागपुरातही रणवीर सिंह धुरंधर ठरले, अशी चर्चा होती.