मंगळवारी हवामान खात्याने शहराचे किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस नोंदवले, जे सरासरीपेक्षा ५ अंश कमी आहे. थंडीच्या लाटेमुळे २४ तासांत शहराचे तापमान ६ अंशांनी कमी झाले.
देश ८७ ठक्के ऊर्जा आयात करतो. ज्याची किंमत २३ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळे केवळ आर्थिक समस्याच नव्हे तर वायूप्रदूषणही होते. म्हणूनच, सरकारने पर्याय शोधण्याची योजना आखली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये नव्या खासगी कंपनीमुळे गंभीर गोंधळ निर्माण झाला आहे. बी.कॉम. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये शुल्क न भरताच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देऊन परीक्षा घेण्यात आल्या.
सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, संघटनात्मक पातळीवर शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध निवडणूक राबवली जाईल,
नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी भाजपकडे विक्रमी १,६५२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. आकडेवारीनुसार, एका जागेसाठी सरासरी ११ दावेदार निवडणूक लढवत आहेत.
"मराठी लोक महाराष्ट्रासाठी काय निर्णय घेतात हे त्यांचे काम आहे. परंतु हे खरे आहे की राज्यात मराठी भाषा आणि मराठी अस्मिता धोक्यात आहे. मी काँग्रेसी असलो तरी सत्य तेच आहे.
आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवडून आलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
नागपुरात धक्कादायक घटना! शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना आठवीच्या 13 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूहल्ला झाला. जखमी विद्यार्थ्यावर मेयो रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर अल्पवयीन असण्याची शक्यता.
Maharashtra Local Body Election Result 2025 News : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांसाठीही यंदा थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे शहरांचा कारभारी कोण होणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
नागपूर महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या नोकरी करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांच्या २००१ पासून प्रलंबित असलेल्या वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर दबाव टाकला.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत संस्था काढल्या आहेत. यात संशोधन करणाऱ्यांसाठी कोणते विद्याथीं असावेत. त्यांचे विषय काय याबाबत निकष ठरवला जात आहे.
गेल्या तीन अधिवेशनांपासून राज्यात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती न झाल्याने महाविकास आघाडीकडून महायुती सरकारवर टीका होत असतानाच, सत्ताधारी पक्षातील आमदारांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.