उरण शहराला उपनगरी रेल्वे जाळ्याशी जोडणारी ही पहिलीच मोठी सोय असल्याने प्रवाशांकडून याला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवसापूर्वीच भारतीय रेल्वे मंत्रालयाने मध्यरेल्वेला फेऱ्या वाढविण्याबाबत लेखी सूचना दिली आहे.
द्रोणागिरी पर्वतावर सुमारे बाराशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला द्रोणागिरी किल्ला आपल्या इतिहासाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. पुढच्या पिढीला इतिहास माहीत होण्यासाठी येथील उरलेसुरले अवशेष जपणं गरजेचं आहे.