Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव निधी आवश्यक, अब्दुल सत्तार यांची माहिती

अरुंद रस्ता आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघातांच्या प्रामाणात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या रस्त्याचे अरुंदीकरणाच्या कामासाठी निधी मंजुर केला आहे. या रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून अजिंठा घाटात काही काम रखडलेले आहे.

  • By Swapnil Jadhav
Updated On: Jan 06, 2021 | 11:54 AM
A lot of funds are needed to carry out development works in the constituency, informed Abdul Sattar

A lot of funds are needed to carry out development works in the constituency, informed Abdul Sattar

Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघात वेगवेगळ्या विकासकामांना लागणारा निधी लवकर मिळावण्यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या घाटात रखडलेले कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक असते.

[read_also content=”नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी अचानक बेपत्ता https://www.navarashtra.com/latest-news/a-young-woman-who-had-lodged-a-rape-complaint-against-ncps-mehboob-sheikh-has-suddenly-gone-missing-nrvk-73505.html”]

अरुंद रस्ता आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघातांच्या प्रामाणात वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या रस्त्याचे अरुंदीकरणाच्या कामासाठी निधी मंजुर केला आहे. या रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून अजिंठा घाटात काही काम रखडलेले आहे. हे काम तात्काळ मार्गी लावण्याची मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

दलित वस्ती कार्यक्रमासाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देणे. मतदारसंघातील विकासकामांसाठी गौणखनिज स्वामित्व धनाच्या हिस्स्यातील जास्तीतजास्त रक्कम मिळावी अशा मुद्यांबाबत अब्दुल सत्तार यांनी यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सूचना मांडली आहे.

Web Title: A lot of funds are needed to carry out development works in the constituency informed abdul sattar nrsj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2021 | 10:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.