Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आक्रमकता जिंकणार की शांतता बाजी मारणार? कोहली आणि विल्यमसन आमनेसामने, आजपासून रंगणार अंतिम सामना

भारताचा आक्रमक कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा शांत आणि संयमी कर्णधार केन विल्यमसन हे या सामन्यात पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. १८ ते २२ जूनदरम्यान हा सामना रंगणार असून इंग्लंडच्या साऊदेम्प्टन मैदानात तो खेळवला जाणार आहे.

  • By Amol Joshi
Updated On: Jun 18, 2021 | 09:35 AM
आक्रमकता जिंकणार की शांतता बाजी मारणार? कोहली आणि विल्यमसन आमनेसामने, आजपासून रंगणार अंतिम सामना
Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना आजपासून (शुक्रवार) सुरु होत असून पुढील ५ दिवस भारत आणि न्यूझीलंडसह जगभरातील क्रिकेटप्रेमींना सामना पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. दोन्ही संघ सध्या सामना खिशात घालून शेवट गोड करण्याच्या तयारीत असून गेल्या काही दिवसांतच दोन्ही संघांनी कसून सराव केलाय.

भारताचा आक्रमक कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा शांत आणि संयमी कर्णधार केन विल्यमसन हे या सामन्यात पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. १८ ते २२ जूनदरम्यान हा सामना रंगणार असून इंग्लंडच्या साऊदेम्प्टन मैदानात तो खेळवला जाणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा हा अंतिम सामना असून खराब हवामानाचं सावट या सामन्यावर आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर अधिक दबाव येणार असून त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. बँटिगमध्ये रोहित शर्मासोबत शुभमन गिलला ओपनिंगची संधी देण्यात आलीय. ऋषभ पंतदेखील सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याकडून टीम इंडियाला जोरदार कामगिरीच्या अपेक्षा आहेत. [read_also content=”दोन-चार आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार; रुग्णसंख्या ४ लाखांपर्यंत जाणार? टास्कफोर्सचा इशारा https://www.navarashtra.com/latest-news/the-third-wave-of-corona-in-maharashtra-in-two-to-four-weeks-will-the-number-of-patients-go-up-to-4-lakhs-taskforce-warning-nrvk-143781.html”]

जसप्रित बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या तीन जलदगती गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलंय. तर रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन हे दोन फिरकीची मदार सांभाळणार आहेत.

Web Title: India vs nz final match begins today nraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2021 | 09:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.