Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान वयात ‘या’ परिस्थितीचा सामना केल्यानंतर मुले होतात घाबरट

नवीन गोष्टी शिकत असताना अनेकदा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे त्या नवीन वातावरणापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 08, 2024 | 06:23 PM
लहान वयात ‘या’ परिस्थितीचा सामना केल्यानंतर मुले होतात घाबरट
Follow Us
Close
Follow Us:

लहान वयात सर्वच मुले काहींना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात. नवीन गोष्टी शिकताना काही वेळेस मुलं घाबरतात. ही एका नैसर्गिक प्रक्रिया आहे. नवीन गोष्टी शिकत असताना अनेकदा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे त्या नवीन वातावरणापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही मुलांसाठी चिंतेची बाब आहे. घरातील वातावरण बिघडल्यानंतर त्याचा परिणाम कळत नकळत मुलांवर होतो. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि हसत खेळत असलं पाहिजे.लहान वयात मुलं नवीन गोष्टी शिकण्यास घाबरत असतील तर ही चिंतेची बाब आहे. यामुळे तुमची मुलं घाबरट आणि डरपोक होऊ शकतात. आज आम्ही तुम्हला घरातील मुले कोणत्या गोष्टीमुळे घाबरट होतात, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock) 

पालकांमधील चिंता:

ज्यावेळी पालक स्वता चिंतेत असतात त्या घरातील मुलं कधीच आनंदी आणि धैर्यवान बनवू शकत नाहीत. त्यामुळे सगळ्यात आधी पालकांनी स्वतःत पाळ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.पालकांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. पालकांमध्ये चिंता वाढल्यानंतर मुलांमध्ये सुद्धा चिंता दिसून येते. त्यामुळे घरातील पालकांनी आनंदी असे फार गरजेचे आहे.

पालकांशी संपर्क तुटल्यानंतर:

आईवडिलांसोबत मुलांचा संपर्क तुटल्यानंतर मुले मानसिक दृष्ट्या तणावात जातात. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आपल्या मुलांचे विचार पालकांनी इतर कोणालाही सांगू नये. यामुळे बाहेरील लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. या कारणामुळे तुमची मुले घाबरट किंवा डरपोक होऊ शकतात.

[read_also content=”चमकदार आणि मजबूत केसांसाठी वापरून पाहा बीटरूट कढीपत्ता हेअर मास्क https://www.navarashtra.com/lifestyle/for-strong-hair-growth-try-curry-leaf-beetroot-hair-mask-544752.html”]

वाईट अनुभव:

नवीन गोष्टी शिकत असताना मुलांना एखादा वाईट अनुभव आल्यानंतर मुले मानसिक दृष्ट्या काहीसे घाबरतात. त्यांच्या वयोमानानुसार त्याने आलेले अनुभव हे खूपच मोठे असतात. त्यांच्या मनात एखाद्या व्यक्तीबदल भीती निर्माण होते.

Web Title: After facing this situation at a young age children become fearful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 06:23 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.