Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : MIDC मधील कामगारांचं उपोषण; समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होतील,नारायण राणेंचं आश्वासन

चिपळूण तालुक्यातील ग्रामीण औद्योगिक विकासासाठी विकसित झालेल्या गाणेखडपोली परिलरातील गेली 40 वर्ष सुरू असलेल्या साफ ईस्ट कंपनीतील दोनशेहून अधिक कामगारांनी शुक्रवारी सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 15, 2025 | 02:27 PM
Ratnagiri News : MIDC मधील कामगारांचं उपोषण; समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होतील,नारायण राणेंचं आश्वासन
Follow Us
Close
Follow Us:
  • 200 पेक्षा अधिक कामगारांचं आमरण उपोषण
  • शासकीय नियमांचे उल्लंघन
  • व्यवस्थापनाचा मनमानी कारभार

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील ग्रामीण औद्योगिक विकासासाठी विकसित झालेल्या गाणेखडपोली परिलरातील गेली 40 वर्ष सुरू असलेल्या साफ ईस्ट कंपनीतील दोनशेहून अधिक कामगारांनी शुक्रवारी सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले. गेले दोन महिने सुरू असलेला संघर्ष कामगार आयुक्त कार्यालयात तडजोडीतून लेखी आश्वासन दिल्यावर मिटला. 30 ऑक्टोबरपर्यंत सर्वांना कामावर घेण्याचे ठरवलं देखील होतं. मात्र कंपनीच्या मालकाने ऐनवेळी दगाफटका केल्याने स्थानिक सर्व कामगारांनी व्यवस्थापनाच्या मनमानी भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत हे पाऊल उचलले आहे.

कंपनीत 75महिला कामगार ,कायम 14 कामगार आणि काही नव्या कामगाराच्या हातून काम काढून घेण्यात येत आहे.तर चिपळुणातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगार आणण्याची तयारी दर्शवली आहे.स्थानिक लेबर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळावे म्हणून कंपनीच्या बाजूने राहण्याची भूमिका दिसून येत आहे.आपल्याला कोणीच राजकीय पदाधिकारी न्याय मिळवून देत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात 26 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश; विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

व्यवस्ठापनाचा मनमानी कारभार

14 कायम व अडीचशे कंत्राटी कामगार अशी मनुष्यबळाची रचना इथे आहे. कामावर अपमानाची वागणूक,शासकीय नियमांचे उल्लंघन ,सुरक्षा साधनं,रजा अशा मुद्यांवर जो चर्चा करेल किंवा जाब विचारेल तो निलंबित अशी भूमिका असल्याने आजुबाजूच्या स्थानिक मंडळींनी हा पवित्रा घेतला. दरम्यान येथे असलेल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आमची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले मात्र ऊ पोषणकर्ते यावर समाधानी नसून दीर्घकाळ आम्ही सभासद आहोत. कोणताच प्रश्न सुटला नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.सरेश्मा पवार,प्रिया भुवड,शिल्पा शिंदे उपोषण कर्त्यासोबत दिवसभर असून,सुधीर शिंदे,स्वप्नील शिंदे,दशरथ दाभोलकर,यांनी भेट दिली. वालोटी,गाणेखडपोली , दसपटी विभागातील अनेकांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

Sindhudurg News: ठेकेदाराकडून कमिशन मिळवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी टेंडर काढले नाही; ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

उपोषणाला आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन कामगार यांचे म्हणणे जाणून घेतले त्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना फोन द्वारे संपर्क साधला तर भाजपच्या नेत्या चित्राताई चव्हाण यांनी उपोषण स्थळी भेट दिली यावेळी खासदार नारायण राणे यांना फोन करून माहिती दिली त्यानुसार खासदार नारायण राणे हे कंपनीच्या मालक यांच्याशी थेट संवाद साधून कामगार यांचा प्रश्न मार्गी लावणार आहेत त्यामुळे कामगार यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उपोषणाचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: कंपनी व्यवस्थापनाने 30 ऑक्टोबरपर्यंत सर्व कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु ऐनवेळी दगाफटका करून ते पाळले नाही. त्यामुळे कामगारांनी संतप्त होऊन आमरण उपोषण सुरू केले.

  • Que: युनियनची भूमिका काय आहे?

    Ans: युनियन पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, परंतु कामगारां;च्या मनात असंतोष आहे.

  • Que: कामगारांची मुख्य तक्रार काय आहे?

    Ans: व्यवस्थापनाची मनमानी आणि गैरवर्तन शासकीय नियमांचे उल्लंघन सुरक्षा साधनांची कमतरता रजेबाबत नियमांचे दुर्लक्ष प्रश्न विचारल्यास निलंबनाची धमकी

Web Title: Ratnagiri news midc workers on hunger strike in chiplun narayan rane assures that efforts will be made to resolve the problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 02:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.