भाईंदर पश्चिमेतील जागृत देवस्थान म्हणून धारावी देवी मंदिराची ख्याती आहे. नवरात्रोत्सवात मोठ्या श्रद्धेने, आणि भक्ती भावाने भाविक देवीच्या दर्शनाला येतात.
गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जी.जी. पारिख यांचे आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले आहे.
कर्जत तालुक्यात टाटा कंपनीचा जलविद्युत प्रकल्प असून हाच प्रकल्प आता नव्याने विस्तारला जात आहे.100 वर्षे जुन्या असलेल्या या प्रकल्पामधून अधिक क्षमतेने वीज निर्मिती व्हावी.