ज्योतिषशास्त्रात कधी राशीनुसार तर कधी अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो. असं म्हटलं जातं की जन्ममहिन्यानुसार देखील त्या त्या व्यक्तीच्या स्वभावाचं वैशिष्ट्यं ओळखता येतं.
नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणूकीचा रणसंग्राम राज्यभरात सुरु आहे. या निवडणूकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात चुरशीची लढत सुरु असताना आता ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
ठेकेदाराकडून रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर होत नसल्याने नागरिकांना धूळीचा सामना करावा लागत आहे. तर आता धूळ चारणाऱ्या ठेकेदाराकडून आता धोमच्या पाण्याची देखील चोरी सुरू आहे.