Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जर सूर्य नाहीसं झालं तर…” पृथ्वीचे काय होईल?

सूर्याचं एकूण आयुष्य जवळपास १० अब्ज वर्षांचं असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे आणि आजच्या घडीला त्याचं वय सुमारे ४.६ अब्ज वर्ष झालं आहे. याचा अर्थ असा की अजून जवळपास ५ अब्ज वर्षे सूर्य स्थिरपणे प्रकाश आणि उष्णता देत राहील आणि पृथ्वीवरील जीवनाला पोषण करीत राहील. मात्र या कालावधीनंतर सूर्याच्या केंद्रातील हायड्रोजन संपुष्टात येईल आणि त्याच्या शेवटाची प्रक्रिया सुरू होऊन तो हळूहळू रेड जायंटमध्ये रूपांतरित होईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 13, 2025 | 08:42 PM

सूर्याचा जीवनचक्र संपल्यानंतर पृथ्वी नष्ट होईल किंवा निर्जीव, गोठलेला खडक बनेल. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

सूर्य हायड्रोजन या इंधनावर चालतो. एक दिवस हे इंधन संपेल आणि सूर्य फुगायला लागेल. त्यावेळी तो “लाल महाकाय तारा” (Red Giant) बनेल.

2 / 5

सूर्याचा आकार खूप मोठा झाल्यावर तो बुध आणि शुक्र ग्रहांना गिळून टाकेल. पृथ्वी त्याच्या कक्षेत राहील की आत खेचली जाईल, याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत, पण ती सुरक्षित राहणार नाही हे निश्चित.

3 / 5

सूर्याचा जीवनचक्र संपल्यानंतर पृथ्वी नष्ट होईल किंवा निर्जीव, गोठलेला खडक बनेल. (फोटो सौजन्य - Social Media)

4 / 5

रेड जायंट टप्पा पार केल्यानंतर सूर्य आपलं बाह्य आवरण फेकून देईल आणि छोटा, घनता जास्त असलेला “व्हाईट ड्वार्फ” बनेल. तो हळूहळू थंडावणारा प्रकाशमान खडक बनेल.

5 / 5

सूर्य व्हाईट ड्वार्फ झाल्यानंतर पृथ्वी जर अस्तित्वात राहिली तर ती एक निर्जीव, अंधारात वावरणारा, थंड खडक बनून जाईल. जीवनाचा कोणताही अंश शिल्लक राहणार नाही.

Web Title: If the sun disappeared what would happen to the earth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 08:42 PM

Topics:  

  • moon first photo
  • The Moon Mission

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.