Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय महिला क्रिकेट संघाचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा! नवव्यांदा आशिया कप जिंकण्याची संधी

भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. भारताच्या संघाने सलग दोन सामने जिंकून सेमीफायनलचा मार्ग मोकळा केला आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता तर दुसऱ्या सामन्यामध्ये युएईचा पराभव केला आहे. युएईच्या विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ७८ धावांनी सामना जिंकला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघीनी सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत युएई समोर २०२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे लक्ष्य युएईच्या संघाला पूर्ण करता आले नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 22, 2024 | 09:54 AM

भारताच्या संघाचा पुढील सामना नेपाळविरुद्ध असणार आहे. फोटो सौजन्य - indiancricketteam इंस्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघींची जोडी हिट ठरली या सामन्यामध्ये यूएईच्या गोलंदाजांना या दोघीनी चागंलेच धुतले.

2 / 5

भारताच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झालं तर दीप्ती शर्माने ४ षटकांमध्ये २३ धावा देत, २ बळी घेतले.

3 / 5

टीम इंडिया कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघीनी त्यांचे या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर रिचा सामन्यामध्ये वेगाने धावा केल्या.

4 / 5

भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने १८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या आहेत. परंतु स्मृती मानधना सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी करू शकली नाही

5 / 5

पूजा वस्त्रकार आणि तनुजा कनवर या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला होता.

Web Title: Indian women cricket team path to the semi finals is clear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 09:54 AM

Topics:  

  • Indian Women Cricket Team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.