Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्यास्तानंतर ‘या’ 5 वस्तू कधीही दान करू नका, जाणून घ्या काय आहेत त्या गोष्टी

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी कधीही पाच गोष्टींचे दान करू नये. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद राहू शकत नाही. लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल, तर सूर्यास्तानंतर या 5 वस्तूंचे दान करू नका. काय आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 03, 2024 | 09:22 AM
फोटो सौजन्य- freepik

फोटो सौजन्य- freepik

Follow Us
Close
Follow Us:

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी कधीही पाच गोष्टींचे दान करू नये. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद राहू शकत नाही. लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल, तर सूर्यास्तानंतर या 5 वस्तूंचे दान करू नका.

आपल्या आयुष्यात दु:ख कधीच येऊ नये, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. विशेषत: देवी लक्ष्मीची कृपा त्याच्यावर सदैव राहो, परंतु कधी कधी असे घडते की खूप कष्ट करूनही आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार, आपण अशा चुका करतो, ज्यामुळे आपल्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येऊ लागते आणि सकारात्मक ऊर्जेचा अभाव होतो. उदाहरणार्थ, वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी काही गोष्टींचे दान करणे टाळावे. काय आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया.

मीठ दान केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते

संध्याकाळी मिठाचे दान करू नये असे वास्तुशास्त्र सांगते. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. घरात नकारात्मक ऊर्जा राहिल्याने घरगुती त्रास वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध बिघडतात. वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी मीठ दान केल्याने नकारात्मक ऊर्जा मजबूत होते, जी प्रगती आणि समृद्धीमध्ये अडथळा आणते.

कांदा आणि लसूण दान केल्याने अशुभ होते

वास्तूनुसार, लसूण आणि कांदा हे तामसिक अन्न मानले जाते आणि ते केतू ग्रहाशी संबंधित आहेत. संध्याकाळी कांदा आणि लसूण दान केल्याने तुमच्या जीवनावरील केतू ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. यामुळे तुमचे कामही बिघडू शकते. संध्याकाळच्या वेळी कांदा आणि लसूण दान केल्याने केतूचा व्यक्तीच्या जीवनावर विपरित परिणाम होऊ लागतो आणि नातेसंबंध बिघडू लागतात.

संध्याकाळी हळद दान केल्याने गुरु कमजोर होतो

हळद अजिबात दान करू नका. संध्याकाळी हळद दान केल्याने गुरु ग्रह कमजोर होऊ शकतो. हळद गुरूचा कारक मानली जाते आणि सूर्यास्तानंतर दान केल्याने तुमच्या कुंडलीत बृहस्पति ग्रहावर नकारात्मक प्रभाव पडतो. संध्याकाळी दान केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह कमजोर होतो, त्यामुळे सूर्यास्तानंतर हळद दान करणे टाळावे.

संध्याकाळी दूध दान केल्याने लक्ष्मीची कृपा होत नाही

सूर्यास्ताच्या वेळी दूध दान करणे शुभ मानले जात नाही. कारण, दुधाचा संबंध चंद्राशी असतो आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य कमजोर असतो. जेव्हा चंद्र कमजोर असतो तेव्हा घरात सुख-शांती राहत नाही आणि मनही अस्वस्थ होते. दुधाचा संबंध लक्ष्मी आणि विष्णूशीही आहे. संध्याकाळी दूध दान केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो.

संध्याकाळी पैसे दान करू नका

तसेच संध्याकाळी पैसे दान करू नये. सूर्यास्ताच्या वेळी माता लक्ष्मी घरी येते. वास्तुशास्त्रानुसार, यावेळी तुम्ही एखाद्याला पैसे दिले, तर देवी लक्ष्मी त्यांच्या घरी जाते. सूर्यास्ताच्या वेळी माता लक्ष्मी घरी येते. अशा वेळी तुम्ही इतरांना पैसे दिले, तर देवी लक्ष्मी त्यांच्या घरी जाते.

Web Title: Vaastu shastra do not donate house hold items after sunset goddess lakshmi 5 things tips and tricks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2024 | 09:22 AM

Topics:  

  • After Sunset
  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

Vastu Tips: पायऱ्यांखाली ठेवा या वस्तू, घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा
1

Vastu Tips: पायऱ्यांखाली ठेवा या वस्तू, घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.