Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षाच्या पहिल्या ग्रहणाला धोकादायक का म्हटलं जात आहे? काय घडलं होत या आधी? ही आहेत कारणे…

नुकताच होळीला चंद्रग्रहण झाला. आता सूर्य ग्रहण लागणार आहे. दुसरा ग्रहण म्हणजे सूर्य ग्रहण २९ मार्चला लागणार आहे. हिंदू धर्मात सूर्य ग्रहण असो किंवा चंद्र ग्रहण या दोन्ही ग्रहणांना अशुभ समजले गेले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 25, 2025 | 11:08 AM
वर्षाचा पहिल्या ग्रहणाला धोकादायक का म्हंटले जात आहे? काय घडलं होत या आधी? हे आहेत कारणे... (फोटो सौजन्य- pintrest )

वर्षाचा पहिल्या ग्रहणाला धोकादायक का म्हंटले जात आहे? काय घडलं होत या आधी? हे आहेत कारणे... (फोटो सौजन्य- pintrest )

Follow Us
Close
Follow Us:

पहिला सूर्य ग्रहण २९ मार्च २०२५ ला लागणार आहे. हा सूर्य ग्रहण आंशिक सूर्य ग्रहण आहे आणि रात्री लागणार आहे. म्हणून भारतात हा ग्रहण दिसणार नाही आहे. पहिला सूर्य ग्रहण युरोप, रुस आणि आफ्रिका मध्ये दिसला होता. दुसरा सूर्य ग्रहण २१ सप्टेंबर २०२५ ला लागणार असून हा देखील भारतात दिसणार नाही. दुसरा सूर्य ग्रहण न्यूझीलंड, पॅसिफिक व अंटार्कटिका मध्ये दिसणार आहे.

पापमोचिनी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना गुंतवणुकीत होईल लाभ

२०२२ मध्ये २५ ऑक्टोबरला सूर्य ग्रहण आणि ८ नव्हेंबरला चंद्र ग्रहण झाला होता. १९७९ मध्ये २२ ऑगस्टला सूर्य ग्रहण आणि ६ सप्टेंबरला चंद्र ग्रहण झाला होता. असाच योग या वर्षी देखील आहे. या आधी २०२२ मध्ये आणि १९७९ मध्ये दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत अनेक लोकांचे प्राण देखील गेले होते. या दोन्ही दुर्घटनेत एक सामान गोष्ट हाती ती म्हणजे सूर्य किंवा चंद्र ग्रहण.

२०२२ मध्ये घडलेली दुर्घटना

या आधी २०२२ मध्ये २५ ऑक्टोबरला सूर्य ग्रहण आणि ८ नव्हेंबरला चंद्र ग्रहण होता. रविवार ३० ऑक्टोबर २०२२ला गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला सस्पेंशन ब्रिज तुटला. त्यावेळी जवळपास ५०० लोक ब्रिजवर उपस्थित होते. ब्रिज तुटल्याने उपस्थित असलेले लोक नदी मध्ये पडले. या दुर्घटनेत १९० लोकांनी आपला जीव गमावला.

१९७९ मध्ये देखील घडली दुर्घटना

कुंडली विश्लेषक डॉ. अनिश व्यास यांनी सांगितले की, ४३ वर्षांपूर्वी ११ ऑगस्ट १९७९ रोजी मोरबीमध्ये धरण फुटल्यामुळे पूर आला होता आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी २२ ऑगस्ट रोजी सिंह राशीत सूर्यग्रहण झाले. यानंतर, ६ सप्टेंबर रोजी कुंभ राशीत चंद्रग्रहण झाले. ऑक्टोबर १९७९ मध्ये, फिलीपिन्समध्ये एका वादळाने मोठा जीवितहानी झाली होती. असेच अपघात २०२२ मध्ये देखील घडले.

२०२२ आणि १९७९ मध्ये घडलेल्या या दोन्ही दुर्घटनेत एक गोष्ट सामान आहे ती म्हणजे त्यावर्षी सूर्य किंवा चंद्रग्रहण होता. ज्योतिषच्या ग्रंथ बृहत्संहिता मध्ये ग्रहणच्या बाबतीत भविष्यवाणी करण्यात आली आहे. या ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे की ज्यावेळेस एकाच महिन्यात दोन ग्रहण असणार त्यावेळेस जगात दुर्घटना होणार आणि त्या दुर्घटनेत जनहानी होणार.

बृहत संहितेनुसार, दोन ग्रहणांचा परिणाम

वराहमिहिर यांनी लिहिलेल्या ‘बृहत्संहितेच्या राहुचाराध्याय’ या ग्रंथात असे लिहिले आहे की जेव्हा एकाच महिन्यात दोन ग्रहणे एकत्र होतात तेव्हा वादळ, भूकंप आणि मानवी चुकांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असते. जर एकाच महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण झाले तर लष्करी हालचाली वाढतात. सरकारांना समस्यांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.

ग्रहण योगाचा व्यापक परिणाम होईल

जागतिक दृष्टिकोनातून पाहिले तर, या काळात ग्रहांच्या प्रभावामुळे दोन राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. राष्ट्राध्यक्षांमध्ये शाब्दिक युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या दृष्टिकोनातून अनेक नकारात्मक बातम्या येऊ शकतात, परंतु महिलांसाठी स्थान आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी हा चांगला काळ आहे. हा काळ बुद्धिमत्ता, नवीन शोध आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ ठरेल.

ग्रहणानंतरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत, सर्वसामान्यांच्या आरोग्यात बिघाड, आनंदात घट, नवीन रोगांच्या उदय किंवा उद्भवामुळे आनंदात घट, परस्पर मतभेद आणि वैर, राजकीय पक्षांमध्ये कटुता येऊ शकते. मोठ्या वाहनामुळे अपघाताची परिस्थिती उद्भवू शकते. भारतीय रुपयाचे अवमूल्यन होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला असेल आणि बौद्धिक दृष्टिकोनातूनही तो योग्य असेल.

ग्रहणाचा शुभ परिणाम

रोजगार क्षेत्रात वाढ होईल. उत्पन्नात वाढ होईल.
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ते शुभ ठरेल. अन्नधान्याच्या किमती सामान्य राहतील.

ग्रहणाचा अशुभ परिणाम

आगीची दुर्घटना, भूकंप, वायू दुर्घटना, विमान अपघात यासारख्या नैसर्गिक आपत्तींची शक्यता.
जगभरात राजकीय अस्थिरता म्हणजेच राजकीय वातावरण जास्त असेल.
जगभरातील सीमांवर तणाव सुरू होईल.
अपघात, जाळपोळ आणि तणावाची शक्यता.
आंदोलने, निदर्शने, संप, बँक घोटाळे, विमान अपघात, विमानातील बिघाड आणि शेअर बाजारात चढ-उतार होतील.
राजकीय आरोप आणि प्रतिआरोप अधिक असतील. सत्ता संघटनेत बदल होतील. मनोरंजन, चित्रपट, क्रीडा आणि गायन क्षेत्रातून तुम्हाला वाईट बातमी मिळेल.
मोठ्या नेत्यांबद्दल दुःखद बातमी मिळण्याची शक्यता आहे.

अशुभ परिणामांपासून वाचण्यासाठी काय करावे?

पूजा आणि दानधर्म करा.
हनुमानाची पूजा करावी. हनुमान चालीसा पाठ करा.
भगवान शिव आणि माता दुर्गेची पूजा करावी.
महामृत्युंजय मंत्र आणि दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.

२०२५ मधील ग्रहणे

२०२५ मध्ये चार ग्रहणे दिसणार. यापैकी दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे असणार आहे. पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नसून दुसरे चंद्रग्रहण भारतात दिसेल. पहिले चंद्रग्रहण १४ मार्च २०२५ रोजी झाले. ते पूर्ण चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण धुळंदी म्हणजेच होळीच्या दिवशी झाले होते, परंतु भारतात ते न दिसल्याने या चंद्रग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होणार नाही. हे चंद्रग्रहण युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि पॅसिफिकमध्ये दिसले.

दुसरे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी असणार आहे. हे चंद्रग्रहण पितृपक्षाच्या सुरुवातीला होणार आणि ते भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध असेल.

Papmochani Ekadashi 2025: पापमोचिनी एकादशीच्या दिवशी काय करावे, काय करु नये, जाणून घ्या

Web Title: Why is the first eclipse of the year being called dangerous what happened before this these are the reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • Lunar Eclipse

संबंधित बातम्या

तब्बल 18.6 वर्षांनी पुन्हा अनुभवलं हे चित्तथराक दृश्य; ‘Strawberry Moon’ मुळे दिवस ठरला अविस्मरणीय
1

तब्बल 18.6 वर्षांनी पुन्हा अनुभवलं हे चित्तथराक दृश्य; ‘Strawberry Moon’ मुळे दिवस ठरला अविस्मरणीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.