Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

S-400 ने 5 पाकिस्तानी लढाऊ विमानं केली बेचिराख; ऑपरेशन सिंदूरबाबत हावाई दलाच्या एपी सिंग यांचा मोठा खुलासा

भारतीय वायु दलाने भारत पाक सीमेवर मोठी कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. वायुदलाने सीमालगत भागात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची तळं आणि पाकीस्तानी लढाऊ विमानं बेचिराख केल्याची माहिती वायुदलाचे अधिकारी एपी सिंह या

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 09, 2025 | 04:31 PM
S-400 ने 5 पाकिस्तानी लढाऊ विमानं केली बेचिराख; ऑपरेशन सिंदूरबाबत  हावाई दलाच्या एपी सिंग यांचा मोठा खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

IAF Chief Operation Sindoor: भारतीय वायु दलाने भारत पाक सीमेवर मोठी कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. वायुदलाने सीमालगत भागात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची तळं आणि पाकीस्तानी लढाऊ विमानं बेचिराख केल्याची माहिती वायुदलाचे अधिकारी एपी सिंह यांनी दिली आहे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानवर भारतीय हवाईदलाने केलेल्या कारवाईबाबत सविस्तर सांगितलं आहे.

S-400मिसाईल सिस्टीमने पाकिस्तानी विमाने धुळीला मिळवली, ज्यामध्ये AEW&C/ELINT विमानांना 300 किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले होते.ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानवर केलेल्या कारवाईबाबत अमरप्रीत सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय हवाई दलाचे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मिसाईल सिस्टिमने 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली आणि एक AWACS विमान पाडले. अमरप्रीत सिंह पुढे असंही म्हणाले की, S-400 या मिसाईल सिस्टीमने ही पाकिस्तानी विमाने पाडली, ज्यामध्ये AEW&C/ELINT विमानांना 300 किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले.

Third Nuclear Bomb On Japan: …तर हिरोशिमा, नागासाकीनंतर जपानवर तिसराही अणुहल्ला झाला असता: अमेरिकेने माघार का घेतली?

पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या चौक्यांवर केलेल्या कारवाईचे पुरावेही एअर चीफ मार्शल सिंग यांनी सादर केले. वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,कारवाईबाबतच्या सगळ्या गोष्टी आधीच निश्चित करण्यात आल्या होत्या. दहशतवाद्यांचे तळ ओळखून अचूकपणे लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यापूर्वी आणि नंतर सॅटेलाईटच्या मदतीने उधवस्त झालेल्या ठिकाणांचं मूल्यांकन करण्यात आले. या मोहिमेतील अत्याधुनिक शस्त्र प्रणालींमुळे ही कारवाई यशस्वी झाली आणि शत्रूचे मोठे नुकसान झाले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानीबद्दल भारतीय हवाई दलाने अधिकृतपणे निवेदन देण्याची ही पहिलीच वेळ आहे.. एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले की,S-400 प्रणाली अलीकडेच हवाई दलात समाविष्ट करण्यात आली आहे आणि ती संपूर्ण ऑपरेशनमध्ये गेम-चेंजर ठरली. त्याच्या रेंजमुळे पाकिस्तानी विमानांना भारतीय सीमेजवळ येण्यापासून आणि त्यांच्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बचा वापर करण्यापासून रोखले गेले.

Trump च्या टॅरिफ वॉरला उलटा झटका, F-35 च्या विक्रीवर संकट, स्पेनने धुडकावले; स्वितर्लंडचीही माघार, मात्र कॅनडा तयार!

 

 

Web Title: S 400 destroyed 5 pakistani fighter jets air forces ap singh makes a big revelation about operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 04:28 PM

Topics:  

संबंधित बातम्या

कुंकूच राहिलं नाही आणि ऑपरेशन मात्र ‘सिंदूर’, कोण आहेत हे लेखक; जया बच्चन राज्यसभेत भडकल्या
1

कुंकूच राहिलं नाही आणि ऑपरेशन मात्र ‘सिंदूर’, कोण आहेत हे लेखक; जया बच्चन राज्यसभेत भडकल्या

पहलगाममध्ये तीन दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या कशी केली? अमित शहा यांनी लोकसभेत केलं रायफल कनेक्शन उघड
2

पहलगाममध्ये तीन दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या कशी केली? अमित शहा यांनी लोकसभेत केलं रायफल कनेक्शन उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.