Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ ऑक्टोबरला पाणीकपात, जाणून घ्या कोणत्या भागात होणार पाणीकपात

मुंबईत मंगळवारी मंगळवारी म्हणजे २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाणीकपात होणार आहे. भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष पंपिंग स्टेशनच्या बाराशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दोन झडपा बदलण्याचे तसेच पिसे-पांजरपूर संकुल येथील तिसऱ्या टप्प्याच्या पंपिंग स्टेशनच्या एका बिघडलेल्या पंपाची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामांमुळे मुंबईतील निवडक भागांमध्ये १५ टक्के पाणीकपात केली जाईल. काम मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत पूर्ण केले जाईल.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 23, 2021 | 02:56 PM
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ ऑक्टोबरला पाणीकपात, जाणून घ्या कोणत्या भागात होणार पाणीकपात
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईकरांनो पुढील आठवड्यात पाणी जपून वापरा, कारण पुढील आठवड्याच्या मंगळवारी म्हणजे २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाणीकपात होणार आहे. भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष पंपिंग स्टेशनच्या बाराशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दोन झडपा बदलण्याचे तसेच पिसे-पांजरपूर संकुल येथील तिसऱ्या टप्प्याच्या पंपिंग स्टेशनच्या एका बिघडलेल्या पंपाची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामांमुळे मुंबईतील निवडक भागांमध्ये १५ टक्के पाणीकपात केली जाईल. काम मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत पूर्ण केले जाईल. त्यामुळं मुंबईकरांनो सोमवारीचा पाण्याचा स्टॉक भरुन ठेवा असं आवाहन पालिकेनं केलं आहे.

बुधवारी विलेपार्ले-जोगेश्वरी पूर्व, भांडुप, कांजूर, विक्रोळी, धारावी भागात पाणीकपात

मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पवई येथे १८०० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे कामही हाती घेण्यात येईल. हे काम बुधवारी सकाळी १० पर्यंत पूर्ण होईल. या कामामुळे मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत विलेपार्ले-जोगेश्वरी पूर्व, भांडुप, कांजूर, विक्रोळी, धारावी तसेच वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या भागांमध्ये १०० टक्के पाणीकपात केली जाईल. त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं सांगण्यात आलंय.

दरम्यान या वर्षी पाऊस समाधानकारक पडला आहे, तसेच परतीच्या पावसाने सुद्धा जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळं तलावात, धरणामध्ये पाण्याचा साठा बऱ्यापैक आहे. मुंबईत ज्या भागांमध्ये पाणीकपात आहे त्या भागांतील नागरिकांनी आवश्यक तेवढ्या पाण्याचा साठा करुन ठेवावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने केले आहे.

 

Web Title: Mumbaikars use water sparingly water cut on october 26 find out in which areas water cut will take place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2021 | 02:56 PM

Topics:  

  • mumbai water supply shortage

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.