आता 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीला सर्व संघ लागणार आहेत. त्यासाठी आता भारतीय क्रिकेट संदर्भात एक अपडेट समोर आली आहे. टीम इंडिया २०२६ वर्षाची सुरुवात धमाल खेळाने करणार आहे.
भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. या संपूर्ण स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणारा सालामीवर शुभमन गिल सध्या चर्चेत आला आहे. अवनीत कौर त्याला डेट करत असल्याचे…
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामधील झालेल्या फायनलच्या सामन्यांमध्ये यजमान देश पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे, आता यावर ICC ने स्पष्टीकरण दिले
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये त्याने पीसीबीला सोशल मीडियावर फटकारले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाने भारतासमोर 252 धावांचे उभारले आहे. या सामन्यात भारतीय संघाने अनेक नकोसे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
टीम इंडियाने सातत्यपूर्ण कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना सूरु आहे.न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर धावांचे आव्हान दिले आहे. डॅरिल मिशेलच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर न्यूझीलंड धावांपर्यंत मजल मारू शकला.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला सुरू आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम नोंदवला आहे.
क्रिकेटर मोहम्मद शमीच्या एनर्जी ड्रिंकचा विषय चर्चेत आला असून या वादात आता लेखक जावेद अख्तर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शमीचे समर्थन दर्शवत मौलाना शहाबुद्दीनला मूर्ख म्हटले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वीच कर्णधार रोहित आणि उपकर्णधार शुभमन गिल टीम इंडियाच्या संघापासून वेगळे झालेले दिसून आले आहेत. स्टेडियममध्ये ते सोबत पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे.
चॅम्पियन ट्रॉफी पूर्वी भारताचा रनमशीन विराट कोहलीला सरावादरम्यान दु:खापत झाली आहे. त्यामुळे दुबईत न्यूझीलंडसोबत होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अंतिम फेरीत नेहमीच न्यूझीलंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत विजय मिळवून आजवर स्वीकाराव्या लागलेल्या परभवांचा बदला काढण्यास सज्ज झाला आहे.
आता, अय्यरला बीसीसीआयकडून मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. ज्याची अय्यर गेल्या एक वर्षापासून वाट पाहत होते. अय्यरला आता लवकरच बीसीसीआयचा केंद्रीय करार मिळू शकतो.
क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाकडून विराट कोहलीला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पदक जाहीर करण्यात आले. परंतु, पदक देण्यापूर्वीच खेळाडूंनी ते पदक गायब केले.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ दुबईत पोहचले आहेत. एखाद्या मोठ्या स्पर्धेत फार कमी वेळा अशी परिस्थिति निर्माण होते की अंतिम चारमध्ये पोहोचणाऱ्या संघांना त्यांच्या पुढील सामन्यांबाबत माहिती नसते.
भारताची पुढील कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर होणार आहे. याआधी माजी पाकिस्तानी क्रिकेटर बासित अलीने विराट आणि रोहितच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले असून बीसीसीआयवर दुटप्पीपणाचा आरोपही केला आहे.
भारताला पहिल्यांदा घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. भारताला 121 धावांत ऑलआउट करून किवी संघाने मुंबई कसोटी 25 धावांनी जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली.
तिसऱ्या सामान्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा ५ विकेट्स घेतले होते आता त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा पाच विकेट्स मिळवले आहेत. सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक केले जात आहेत.
तिसरा कसोटी सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे सुरू आहे. भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर मालिकेचा शेवटचा तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचे लाईव्ह अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी नवराष्ट्र डिजिटलवर देत आहोत.