IND vs NZ: सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) जबरदस्त कामगिरी करत पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.
सुरुवातीचे सामने गमावल्यानंतरही, संजूने सलग तीन सामन्यांमध्ये अविश्वसनीय खेळी केल्या आणि स्पर्धेत संघाचा सर्वात मोठा गेम-चेंजर म्हणून उदयास आला. त्याने वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यामध्ये कमालीची खेळी खेळली.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवल्यानंतर टीम इंडियाने केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. अंतिम सामना जिंकून भारताने इतिहास रचला. टी-२०…
भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनलचा सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. त्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये टीका केली आहे.
सामन्यादरम्यान अर्शदीप सिंग आणि डॅरिल मिशेलमध्ये जोरदार वाद झाला असला तरी, सामन्यानंतर अर्शदीप सिंगने मिशेलची माफी मागितली, ज्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयाने संपूर्ण देश आनंदित झाला आणि बॉलिवूडच्या प्रमुख स्टार्सनीही सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला.
विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर खूप आनंदी झाले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले. त्यांनी विजयाचे संपूर्ण श्रेय दोन व्यक्तींना दिले.
न्यूझीलंड आता टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वाधिक पराभव पत्करणारा संघ आहे. हा सामना ९६ धावांनी गमावल्याने न्यूझीलंड पाकिस्तानच्या लाजिरवाण्या क्लबमध्ये आला आहे.
भारताला २०२६ च्या ऐतिहासिक टी२० विश्वचषक विजयाबद्दल अभिनंदन केले. अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत त्याने संघ आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक केले आणि प्रशिक्षक गौतम गंभीरच्या हास्यावर एक गोड…
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इतिहाल रचला आहे. न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करुन टी-२० विश्वचषकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले आहे. त्याआधी भारताने २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ट्राॅफी जिंकली होती.
संजू सॅमसनने (Sanju Samson) टीम इंडियाकडून शानदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच्या अर्धशतकापेक्षा जास्त खेळींसह विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
IND vs NZ Final Scorecard: महान लढतीत न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदांजी करण्यासाठी आमंत्रित केले आणि भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय-व्होल्टेज लढतीला सुरुवात झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल.
IND vs NZ Final: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर मिचेल सँटनरच्या किवी संघासमोर पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याचे आव्हान असेल.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवार, ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
IND vs NZ: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) सेमीफायनलमध्ये ज्या ११ शिलेदारांसह इंग्लंडचा पराभव केला होता, त्याच खेळाडूंवर फायनलमध्येही विश्वास दाखवला जाण्याची चिन्हे आहेत.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर ठाकणार आहेत. बुमराहची गोलंदाजी की किवींची फटकेबाजी? जाणून घ्या कोणत्या खेळाडूंमधील टक्कर सामन्याचा निकाल ठरवेल.
भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज टी20 विश्वचषक 2026 चा फायनलचा सामना आज खेळवला जाणार आहे, या सामन्याआधी भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्माबद्दल संताप व्यक्त केला आहे.
टीम इंडियाचा ट्रम्पकार्ड वरुण चक्रवर्ती सध्या फार्मशी झुंजत आहे. सुपर ८ स्टेजपासून वरुण चक्रवर्तीने फक्त चार विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी२० वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये खराब कामगिरी केली.
कमिन्सप्रमाणेच सँटनरनेही एक विधान केले. भारतीय कर्णधार सूर्याने आता त्याच्याच शैलीत उत्तर दिले आहे. सूर्य म्हणतो की प्रत्येकजण तीच ओळ पुन्हा सांगत आहे. त्याने सँटनरला योग्य उत्तर दिले.