Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात कानाचा संसर्ग का वाढतो? जाणून घ्या संसर्ग होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी

वातावरणातील आद्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये डास, पाणी आणि अन्नाद्वारे अनेक गंभीर आजार पसरतात. हे आजार झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते.अंघोळ केल्यानंतर किंवा भिजून आल्यानंतर कान स्वच्छ पुसेल नाही तर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते. कानामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ झाल्यानंतर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 05, 2024 | 11:00 AM
कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे रोगराई पसरते. वातावरणातील आद्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूमध्ये डास, पाणी आणि अन्नाद्वारे अनेक गंभीर आजार पसरतात. हे आजार झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. पावसाळ्यात डोळे आणि कानाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागतो. अनेक लोक कानांच्या संसर्गाने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाण्यापिण्यात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

पावसाळ्यात संसर्ग का वाढतात?

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार आणि इतर संसर्ग वाढण्याची भीती असते. वातावरणातील ओलावा आणि आद्र्रतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अंघोळ केल्यानंतर किंवा भिजून आल्यानंतर कान स्वच्छ पुसेल नाही तर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते. कानामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ झाल्यानंतर कानाचा संसर्ग होण्याची भीती असते. रोग आणि संसर्ग वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वातावरणातील आद्र्रता आणि पाऊस आणि कानामध्ये असलेले पाणी. कानामध्ये बराच वेळ पाणी तसेच राहिल्यामुळे आणि कानामध्ये ओलावा असल्याने संसर्ग वाढू लागतात. सायनस इन्फेक्शन, ओटिटिस मीडियासारख्या समस्या वाढू लागतात.

हे देखील वाचा: शरीरात जाणवते विटामिन डी ची कमतरता? मग आहारात करा ‘या’ ड्रिंक्सचा समावेश

कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी

कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी:

  • पावसाळयाच्या दिवसांमध्ये कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून कान स्वच्छ करावे.
  • भिजून आल्यानंतर किंवा पोहायला जाऊन आल्यानंतर कान पातळ कपड्याने पुसून काढावेत. जेणेंकरू कानात पाणी तसेच राहणार नाही.
  • पोहताना कान ओले होऊ नये म्हणून कानात इअरप्लग घालावेत.
  • तुम्ही घातलेले इअरप्लग इतर कोणलाही वापरण्यास देऊ नये. असे केल्यास संसर्ग वाढण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही वापरलेले सामान इतर कोणालाही देऊ नये.
  • कानाचा संसर्ग झाल्यानंतर कानातून रक्त येणे, कान दुखणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे कानाची योग्य ती काळजी घ्यावी.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात तयार झालेली आद्रता कमी करावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to prevent ear infection in the monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 11:00 AM

Topics:  

संबंधित बातम्या

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचे समस्या होतेय का ? कशी घ्यावी कानांची काळजी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

पावसाळ्यात कानाच्या संसर्गाचे समस्या होतेय का ? कशी घ्यावी कानांची काळजी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.