Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रामध्ये ‘या’ छत्रपतींनी बांधली आहे एका श्वानाची समाधी: काय आहे खंड्याचा इतिहास? जाणून घ्या

तुम्ही अनेक समाधी बघितल्या असतील, संतांची, युगपुरुषांची आणि महात्मांची. मात्र तुम्ही कधी श्वानाची समाधी बघितली आहे का? विशेष म्हणजे त्यामागचा इतिहास एका छत्रपतींशी जुळलेला आहे. चला जाणून घेऊया या समाधीचा रंजक इतिहास.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 03, 2025 | 12:59 PM
shahu maharaj (फोटो सौजन्य - pinterest )

shahu maharaj (फोटो सौजन्य - pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

‘श्वानाची समाधी’ हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे, साताऱ्यात एका श्वानाची समाधी आहे. या श्वानाचा नाव खंड्या असे होते. शेकडो वर्षांपासून ही समाधी इतिहासाची साक्ष देत उभी आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी खंड्याची समाधी बांधली. ही प्रसिद्ध समाधी साताऱ्याच्या संगम माहुली येथे आहे. या खंड्या नावाच्या श्वानाची समाधी लाल दगडामध्ये बांधलेली आहे. सुमारे ३५० वर्ष पूर्वीपासूनची ही समाधी असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.

कोणत्या छत्रपतींशी जुळलेला आहे इतिहास

मराठा साम्राज्य भारतभर नेणारे छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी ही समाधी बांधली होती. शाहू महाराजांचे प्राण्यांवर विशेष प्रेम होते. त्यांच्याकडे देशभरातले जवळपास सर्वच प्राणी आणि पक्षी होते. शाहू महाराजांकडे असलेल्या बसंत, बंता, मिठू या कुतेवनाची नावे इतिहासामध्ये आढळतात. त्यांच्या बागेमध्ये वाघ, चित्ता अश्या हिंस्र प्राण्यांचाही समावेश होता. त्यांनी पशु पक्ष्यांसाठी विशेष तरतुदी केल्याचे दाखले इतिहासात आहेत. छत्रपती शाहूंच्या श्वान आणि हत्ती प्रेमाबाबत काही कथाही सातारा परिसरात सांगितल्या जातात.विशेष म्हणजे शाहू महाराजांना श्वानाचा जास्त लळा होता. ‘खंड्या’ नावाचा श्वान नेहमी त्यांच्यासोबत असायचा. या श्वानाने एकदा शिकारीला गेल्यावर शाहू महाराजांचे प्राण वाचवल्याचे सांगितले जाते.

खंड्या श्वानाने कसे वाचवले प्राण

छत्रपती शाहू महाराज एकदा शिकारीला गेले होते. शिकारी दरम्यान त्यांच्यावर हत्ती हल्ला करणार होता, ही बाब खंड्या श्वानाला कळली. तेव्हा, खंड्या श्वानाच्या भुंकण्याने अनर्थ टळला आणि महाराज धोक्यातून वाचले.

खंड्याला पालखीचे मान

खंड्या महाराजांचा अत्यंत प्रिय होता. खंड्याच्या प्रामाणिक सेवेबद्दल शाहू महाराजांनी त्याला दरबारात बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. शाही श्वान म्हणून मान सन्मान दिला. तसेच त्याला पालखीचा मान देखील दिल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात.

खंड्या श्वानाच्या निधनानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी संगम माहुली येथे त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तिथे लाल दगडात त्याची समाधी बांधली. एका चौथऱ्यावर श्वानाची दगडी मूर्ती त्याठिकाणी बसवण्यात आली आहे. संगम माहुलीतील श्वानाची समाधी श्वानाच्या स्वामीनिष्ठेचं प्रतिक असल्याचंही सांगितलं जातं. 350 वर्षांपासून ही समाधी इतिहासाचा दाखला देत आहे.

 

Web Title: In maharashtra this chhatrapati built a dogs tomb what is the history of khandya know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • a dog
  • India History
  • Today is a special day in history

संबंधित बातम्या

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी
1

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार
2

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?
3

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते
4

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.