मध्य प्रदेशातील देवास येथील कवडिया टेकड्यांमध्ये, लाखो वर्षे जुन्या बेसॉल्ट खडकांना हलकेच ठोकल्यास त्यातून विशिष्ट नाद उमटतो. शास्त्रज्ञ याला एक दुर्मिळ भूवैज्ञानिक खजिना मानतात, तर स्थानिक लोककथा याचा संबंध महाभारताच्या…
पाचखेड येथील हा पुरातत्त्वीय शोध केवळ यवतमाळच नव्हे, तर विदर्भाच्या प्राचीन इतिहासाला नव्या दृष्टीने समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. भूतकाळातील समृद्ध संस्कृती, शेती आणि पर्यावरणाचा वेध घेणारा हा शोध इतिहासप्रेमी…
पूर्वीच्या काळी आरमोरी परिसरावर शतकानुशतके गोंड राजांचे वैभवशाली राज्य होते. तसेच शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक रामसागर तलाव, प्राचीन त्रिमूर्ती शिव मंदिर आणि तालुक्यातील ऐतिहासिक वैरागड किल्ला हे आरमोरीच्या सांस्कृतिक आणि…
‘इंद्रजाल’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. ब्रिटीशकालीन भारत, पौराणिक रहस्य, जंगलातील साहस आणि गुप्त खजिन्याच्या शोधावर आधारित या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
आताच्या घडीला जरी कार ही गोष्ट प्रत्येकाच्या घरी असणारी आणि जास्त विशेष बाब म्हणून पहिली न जाणारी असली तरी , एक काल होतं जेव्हा कार म्हणजे लाग्जारी , ऐशोआराम आणि…
Decline of Mughal Empire: ३०० वर्षे भारतावर राज्य करणारे मुघल साम्राज्य कसे संपले? औरंगजेबाची धोरणे, मराठ्यांचा उदय, नादिर शाहचे आक्रमण आणि इंग्रजांची धूर्तता याबद्दल सविस्तर इतिहास.
दक्षिण भारतातील सागरी किनाऱ्यावर चोळ घराण्याचं वर्चस्व होतं त्यामुळे परकिय सत्ता विशेषत: इंग्रज आणि इतर व्यापारी चोळांना घाबरुन असतं. हे चोळ घराणं नेमकं कुठलं आणि त्यांचा नक्की व्यवसाय काय होता…
आजकाल, जर कोणी पाश्चात्य देशांमध्ये स्वस्तिकसारखे चिन्ह काढले तर ते लगेच नाझी चिन्ह मानले जाते. याचे कारण इतिहास आहे. २० व्या शतकात, अॅडॉल्फ हिटलर आणि त्याच्या नाझी पक्षाने हे चिन्ह…
यतेच्या भाजीच्या देठासही धक्का लागणार अशी काळजी शिवरायांनी घेतली. स्वराज्याच्या या थोरल्या धन्याने फक्त परकिय आक्रमणापासून रयतेचं रक्षणच केलं नाही तर पारंपरिक सणावारांना साजरा करण्यास दुजोरा देखील दुजोरा दिला.
एक काळ असा होता जिथे नोकरी करणं तर सोडाच पण घरातल्या पुरुष मंडळींकडे मान वर करुन बघण्याची देखील मुभा नव्हती अशा कठीण काळात देश स्वातंत्र्य होण्यासाठी एका महिला गुप्तहेराने आपलं…
सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीचा जगभरातील इतिहास आता पुन्हा नव्या रुपाने शाळकरी मुलं आणि इतिहासप्रेमींना अनुभवता येणार आहे. जर तुम्ही देखील इतचिहासप्रेमी असाल तर मुंबईतल्या वस्तुसंग्राहलाला नक्की भेट द्या.
भारतीय संस्कृतीमध्ये पारंपरिक दागिन्यांना विशेष महत्व आहे. त्यातील अतिशय जुना दागिना म्हणजे कुंदन. महिलांचे सौंदर्य वाढवण्यासाठी दागिन्यांचा परिधान केले जातात. मागील अनेक वर्षांपासून जगभरात कुंदन दागिन्यांनी आपले महत्वाचे स्थान निर्माण…
सिक्कीम हा भारताच्या प्रदेशामध्ये सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो. आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.
भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक ज्ञात अज्ञात राण्या होऊन गेल्या आहेत ज्यांनी प्रसंगी दुर्गेचे रुप धारण करुन शत्रूंचा संहार केला. त्यापैकीच एक म्हणजे राणी दुर्गावती असून त्यांचे नाव आजही गौरवाने घेतले…
चूल आणि मूल सांभाळणारी डोक्यावर पदर घेणारी स्त्री लाजारी आणि अमानुष होणाऱ्या अन्यायाविरोधात फक्त उभी राहते. अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश सरकारला सळो की पळो करते त्या रणरागिणींचा देखील स्वातंत्र्य संग्रामात मोलाचा…
बॅंकेमुळे देशाचं अर्थचलन सुधारण्यास मदत होते. देशाची महत्त्वाची बॅंक भारतीय रिझर्व बॅंकेला महत्त्व आहे. मात्र देशात पहिली अशी एक बॅंक होती जिथे चक्क भारतीयांना प्रवेश नव्हता कोणती होती ही बॅंक…
मुंबईत लोकल ट्रेनसाठी मुंबईकरांच्या मनात एक आगळा वेगळा जिव्हाळा आहे. हा जिव्हाळा Life Line म्हणून ओळखला जातो. ९ जून २०२५ रोजी मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.…
रयतेवर अपार माया, स्त्रियांविषयी आदरभाव आणि धर्माचं संरक्षण या तत्वावर आधारित स्वराज्याचा डोलारा असूनही राजांना राज्याभिषेक करवून घ्यायला देखील अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं.