सिक्कीम हा भारताच्या प्रदेशामध्ये सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो. आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.
भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक ज्ञात अज्ञात राण्या होऊन गेल्या आहेत ज्यांनी प्रसंगी दुर्गेचे रुप धारण करुन शत्रूंचा संहार केला. त्यापैकीच एक म्हणजे राणी दुर्गावती असून त्यांचे नाव आजही गौरवाने घेतले…
चूल आणि मूल सांभाळणारी डोक्यावर पदर घेणारी स्त्री लाजारी आणि अमानुष होणाऱ्या अन्यायाविरोधात फक्त उभी राहते. अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश सरकारला सळो की पळो करते त्या रणरागिणींचा देखील स्वातंत्र्य संग्रामात मोलाचा…
बॅंकेमुळे देशाचं अर्थचलन सुधारण्यास मदत होते. देशाची महत्त्वाची बॅंक भारतीय रिझर्व बॅंकेला महत्त्व आहे. मात्र देशात पहिली अशी एक बॅंक होती जिथे चक्क भारतीयांना प्रवेश नव्हता कोणती होती ही बॅंक…
मुंबईत लोकल ट्रेनसाठी मुंबईकरांच्या मनात एक आगळा वेगळा जिव्हाळा आहे. हा जिव्हाळा Life Line म्हणून ओळखला जातो. ९ जून २०२५ रोजी मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.…
रयतेवर अपार माया, स्त्रियांविषयी आदरभाव आणि धर्माचं संरक्षण या तत्वावर आधारित स्वराज्याचा डोलारा असूनही राजांना राज्याभिषेक करवून घ्यायला देखील अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं.
1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण गोवा मात्र तरीही पोर्तुगीजांच्या सत्तेखाली होता. खरंतर गुलामगिरीच्या वागणूकीचे चटके नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने पुरेपुर सहन केले होते.
नागाला मारल्यास नागीण बदला घेण्यास येते. अशी काही भारतीयांची आस्था आहे, यावर वैज्ञानिकांनी आणि अनेकांनी त्यांची मतं स्पष्ट केले आहेत, चला तर मग जाणून घेऊयात.
भोसले घराणं म्हणजे त्याग, शौर्य आणि पराक्रमाचं दुसरं नाव असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. शौर्य आणि साहज गाजवण्यात भोसले कुळाच्या तिनही पिढ्यांचा इतिहास अभिमानास्पद आहे.
हरियाणा राज्यात असणारा रोड समाज आणि महाराष्ट्र याचा फार जुना संबंध आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर काही मराठे तेथील शेजारील क्षेत्रात स्थायिक झाले आणि स्थानिक संस्कृती स्वीकार केला.
महाराणी लक्ष्मीबाई ज्यांना झाशीची राणी म्हणून ओळखले जाते, त्या एक महान भारतीय विरांगणा होत्या. 1857 च्या भारतीय बंडखोरीत त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध लढ्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या विरतेच्या कथा आजही इतिहासात…
प्राचीन काळात दख्खन भूभागात असे अनेक राजवंश आणि साम्राज्य होऊन गेले ज्यांनी मराठी मातीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषेमध्ये इतर भाषांतील शब्द आणून मराठी भाषेची शब्दसंपत्ती अधिक श्रीमंत केली…
देशाच्या North East भागात जाऊन तिथे कुणी स्थानिक स्वतःला Chutia म्हणत असेल तर अचानक चकित होऊ नका. कारण तिथे हे नाव प्रतिष्ठेचे आहे. त्या भागात प्राचीन काळात Chutia नावाची प्रसिद्ध…
या दौलबाद किल्ल्याला बऱ्याच मुघल शाही आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा इतिहास लाभलेला आहे. यादव वंशजांचा देवगिरी म्हणजे आता दौलताबाद म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला.
तुम्ही अनेक समाधी बघितल्या असतील, संतांची, युगपुरुषांची आणि महात्मांची. मात्र तुम्ही कधी श्वानाची समाधी बघितली आहे का? विशेष म्हणजे त्यामागचा इतिहास एका छत्रपतींशी जुळलेला आहे. चला जाणून घेऊया या समाधीचा…