Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे त्रस्त आहात? मग प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

मनात येणाऱ्या नकारात्मक आणि चुकीच्या विचारांमुळे अनेक लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले काही सोपे उपाय नक्की करून पहा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 07, 2025 | 12:40 PM
मनात येणारे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी सोपी उपाय

मनात येणारे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी सोपी उपाय

Follow Us
Close
Follow Us:

जीवन जगताना मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी असेल तर जीवन जगताना आनंद आणि उत्साह निर्माण होतो. पण काही लोक सतत कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये नेहमीच व्यस्थ असतात. आजूबाजूला नेमकं काय चालू आहे, याकडे सुद्धा कधी त्यांचे लक्ष नसते. मनात नेहमी नकारात्मक विचार आल्यामुळे मानसिक स्थिती पूर्णपणे विस्कटून जाते. सतत नकारात्मक विचार केल्यामुळे शारीरिक आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम दिसून येतात. बिघडलेले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. मात्र तरीसुद्धा मानसिक आरोग्य सुधारले जात नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मनात येणारे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी सांगितलेले काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

जगभरात सगळीकडे वृंदावनचे प्रेमानंद महाराज प्रसिद्ध आहेत. देश विदेशामध्ये त्यांची भक्ती करणारे अनेक लोक आहेत. प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी अनेक लोक लांबून लांबून जातात. शिवाय प्रेमानंद महाराज भक्तांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व शंकांचे निरसन करतात. त्यांचे विचार अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहेत. मनात येणारे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी जाणून घेऊया प्रेमानंद महाराज यांनी सांगितलेले सोपे उपाय.

मनात येणारे नकारात्मक विचार कमी करण्यासाठी सोपी उपाय:

देवाच्या नावाचा जप करणे:

जेव्हा मनात सतत वाईट आणि चुकीचे विचार येतात, तेव्हा देवाच्या नावाचा जप करावा. देवाचे नामस्मरण करण्यास सुरुवात करावी. यामुळे नकारात्मक विचार कमी होतात. देवाचे नामस्मण केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि मन शांत होते.

देवाचे नियमित नामस्मरण करणे:

प्रेमानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार, गवंताचे नामस्मरण नियमित केल्याने मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर होतात. चांगले विचार करण्याची ऊर्जा मनात निर्माण होते. तसेच यामुळे अधिक चांगले आणि सकारात्मक विचार मनात येतात आणि हळूहळू वाईट विचार निघून जातात.

देवाच्या नावामधील अद्भुत शक्ती:

भगवंताच्या नामात अद्भुत शक्ती आहे. नुसते नामस्मरण केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि नकारात्मक विचार कायमचे दूर जातात. त्यामुळे कितीही जीवनात धावपळ असेल तरीसुद्धा देवाच्या नावाचा जप करणे आवश्यक आहे.

तणावापासून दूर राहणे:

प्रेमानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार, मनामध्ये वाईट विचार येऊ नयेत म्हणून तणाव दूर करणे आवश्यक आहे. नेहमी नेहमी तणावात राहिल्यामुळे आनंद निघून जातो. तसेच यामुळे मन अशांत होऊन जाते आणि मनामध्ये नकारात्मक वाईट विचार येतात. मनामध्ये जास्त नकारात्मक विचार येण्यास सुरुवात झाल्यानंतर देवाचे नामस्मरण करावे. अध्यात्माशिवाय मनातील नकारात्मक भावना थांबवणे कठीण आहे.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

परमेश्वराच्या नावाचा गौरव करणे:

प्रेमानंद महाराज यांनी सांगितल्यानुसार, सनातन धर्मात असे सांगितले आहे की भगवंताच्या नामाचा महिमा करता येत नाही. नामस्मरणानेच त्याचा महिमा कळू शकतो. जीवनातील संकटे आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताच्या नामाचा आधार घेतला पाहिजे. भगवंताचे नामस्मरण केल्याने मनातील सर्व प्रकारच्या चिंता आणि वाईट विचारांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे रोजच्या जीवनात नेहमी भगवंताच्या नामाचे नामस्मरण करणे आवश्यक आहे.

Web Title: Simple solutions given by premanand maharaj to get rid of negative thoughts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 12:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.