Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाेकशाही टिकविण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणे गरजेचे : आदित्य ठाकरे

लाेकशाही टिकविण्यासाठी मतदानाचा अधिकार (Right to Vote) हा प्रत्येकाने बजावला पाहिजे. मतदार नाेंदणी करावी, अशी अपेक्षा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी येथे व्यक्त केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 19, 2022 | 08:01 PM
Aditya Thackeray

Aditya Thackeray

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लाेकशाही टिकविण्यासाठी मतदानाचा अधिकार (Right to Vote) हा प्रत्येकाने बजावला पाहिजे. मतदार नाेंदणी करावी, अशी अपेक्षा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी येथे व्यक्त केली.

येरवडा येथील चिमा उद्यानात उभारण्यात आलेल्या ४५ मीटर उंच ध्वजस्तंभाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत हाेते. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, युवा सेनेचे आदित्य शिराेडकर, नगरसेवक संजय भाेसले, ऍड. अविनाश साळवे, शिवसेनेचे नगरसेवक संजय माेरे आदी यावेळी उपस्थित हाेते.

‘‘ जेव्हा जेव्हा आपण तिरंग्याकडे पाहताे, तेव्हा गर्वाची भावना निर्माण हाेत असते. याेगायाेगाने आज शिवजयंती आहे. स्वराज्य आणि स्वातंत्र्य असा याेग या निमित्ताने जुळून आला आहे. ध्वज म्हणजे स्वातंत्र्याचे प्रतिक असते. या झेंड्याची शान मान जपण्यासाठी आपण कर्तव्य बजावले पाहिजे. या ठिकाणी अनेक माजी सैनिक उपस्थित आहे. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्याच्या ७५ वे वर्ष साजरे करीत आहाेत.

तसेच प्रत्येकाने स्वातंत्र्य जपण्यासाठी काय करणार आहाेत ? याचे आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्याला लाेकशाहीने  मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार लाेकशाही अबाधित ठेवण्यासाठी महत्वाचा आहे. या अधिकारानेच जनतेचा आवाज बुलंद हाेत असताे. हा अधिकार बजावला पाहिजे. त्याचप्रमाणे देशाच्या सेवेचाही विचार केला पाहिजे’’ अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

‘आरोपांना किती महत्त्व द्यायचे हे तुम्हीच ठरावा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे इतर नेते यांच्यावर सातत्याने भाजपकडून आणि नारायण राणे यांच्याकडून आराेप केले जात आहे असे पत्रकारांनी विचारले असता, आदित्य ठाकरे यांनी या आराेपांना किती महत्व द्यायचे हे तुम्ही ठरवा, असे नमूद करीत उत्तर देणे टाळले.

Web Title: Right to vote is necessary to maintain democracy says aditya thackeray nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2022 | 08:01 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Right to Vote

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.