Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

संपूर्ण देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. याशिवाय नवरात्रीमध्ये उपवास करताना अनेक वेगवेगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे टाळले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नवरात्रीमध्ये कोणत्या भाज्या आणि पदार्थ खाल्ले जात नाहीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ नेमके का खाल्ले जात नाहीत यामागील जाणून घ्या वैज्ञानिक कारण. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2025 | 11:08 AM

नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

नवरात्रीचा उपवास केल्यानंतर कांदा लसूण अजिबात खाल्ला जात नाही. हे दोन्ही पदार्थ तामसिक मानले जातात. तामसिक पदार्थ बहुतेकदा आळस, राग आणि वासना यांच्या भावनांशी संबंधित असतात, त्यामुळे नवरात्रीमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही.

2 / 5

नवरात्रीमध्ये बीन्स, चणे, टोमॅटो, वांगी, फुलकोबी, ब्रोकोली आणि पालेभाज्या खाल्ल्या जात नाहीत. या भाज्या पचनासाठी अतिशय जड असतात. त्यामुळे ऍसिडिटी किंवा पचनाच्या समस्या उद्भवतात.

3 / 5

लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोबीची भाजी खायला आवडत नाही. नवरात्रीच्या उपवासात कोबीच्या भाजीचे अजिबात सेवन करू नये.

4 / 5

नवरात्रीच्या उपवासात अनेक लोक वांगी खाणे टाळतात. मशरूम खाल्ल्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि उलट्या यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.

5 / 5

उपाव केल्यानंतर फुलकोबी, कोबी आणि ब्रोकोली या भाज्यांचे अजिबात सेवन करू नये. उपाशी पोटी या भाज्या खाल्यामुळे अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

Web Title: Dont miss out on consuming these foods during navratri know the scientific reason behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • Food Safety
  • Navratri
  • Navratri food

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.