अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात मोठी कारवाई केली जात आहे. अन्नपदार्थांमध्ये केली जाणारी मोठ्या प्रमाणावरील भेसळ थांबवण्यासाठी कारवाई केली जात आहे. विशेष मोहिमेत राज्यभर धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली असून…
पावसाळ्याच्या दमट हवामानात फ्रिजमध्ये अन्न आणि दूध लवकर खराब होते. एक्सपर्ट्सनुसार पावसाळ्यात फ्रिजचे तापमान किती असावे आणि विजेची बचत करण्यासाठी कोणती सेटिंग ठेवावी, याची सविस्तर माहिती.
अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल रोडवरील अन्न व औषध प्रशासनाने छापेमारी करत १७ किलो संशयित रंगासह तब्बल २.१८ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. यात चहा अधिक आकर्षक दिसावा म्हणून…
राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सातारा, क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली येथे करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ३४.६२ लाख रुपयांच्या सौंदर्य प्रसाधनांच्या साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Eyes Getting watery While Cutting Onions: कांदा चिरताना डोळ्यांत जळजळ होणे आणि अश्रू येणे ही सामान्य समस्या आहे. हा त्रास टाळण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय अवलंबल्यास कांदा चिरणे अधिक…
Food Storage Tips: काहींना प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवायची सवय असते, परंतु यामुळे काही पदार्थ सडतात तर काहींची चव बिघडते. यासाठी, कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये, जाणून घ्या.
Government Jobs : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) जॉइंट डायरेक्टर, मॅनेजर (IT) आणि ज्युनियर असिस्टंट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख…
कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजाराचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण हा आजार झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडून जाते. शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू लागल्यानंतर संपूर्ण शरीरात…
Dead Rat In Cold Drink : कोल्डड्रिंक पिताय तर हा व्हिडिओ पाहा. अर्ध ड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला कोल्डड्रिंकच्या कॅनमध्ये आढळला मृत उंदिर. याचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर शेअर केलाय.
बाजारातून विकत आणलेली प्रत्येक गोष्ट फ्रिजमध्ये ठेवली जाते. फळे भाज्यांपासून ते अगदी लहान मुलांच्या खाण्याचे पदार्थ सुद्धा फ्रिजमध्येच ठेवले जातात. पालेभाज्या किंवा फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते ताजे आणि दीर्घकाळ टिकून…
भारतामध्ये अन्नपदार्थांमध्ये आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ ही एक मोठी समस्या आहे. देशामध्ये बनावट अन्न तयार करण्याचा सुळसुळाट झाला असून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
दैनंदिन आहारात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य पदार्थांसोबत खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, क्लबहाऊस, फार्महाऊस, होमस्टे आणि रिसॉर्टस्मध्ये पार्टीचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा विभागाकडून हॉटेल्स आणि होमस्टेची तपासणी केली जाणार आहे.
FSSAI Action in India: देशातील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा विभाग देखील सक्रिय झाला आहे. दिल्ली, गोरखपूर, गाझियाबाद, चंदौली, बागेश्वर, अलवर आणि मुझफ्फरनगरसह अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत.
Noida Fake Paneer: नोएडामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नोएडामध्ये भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पनीर आढळून आले आहे. 550 किलोचे पनीर नष्ट करण्यात आले.
संपूर्ण देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. याशिवाय नवरात्रीमध्ये उपवास करताना अनेक वेगवेगळ्या…
मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळे आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.
अन्नपदार्थ, फळे, भाज्या, फळांचा रस किंवा इतर सर्वच पदार्थ जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहतात, असे सगळ्यांचं वाटते. मात्र असे…