Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असा झाला पांडवांचा शेवट! इंद्र स्वतः रथ घेऊन पृथ्वीवर आला, युद्धिष्ठिर एकटाच…

महाभारत संपत आलं. युद्ध झालं. पांडवांनी त्यांचं राज्य पुन्हा उभारलं. अश्वमेध यज्ञात अर्जुनाने आसपासच्या मोठमोठ्या राजांशी द्वंद्वयुद्ध करून सगळ्यांना धारातीर्थी पडले. अनेक राज्य जिंकून हस्तिनापूर पुन्हा नव्याने सावरू लागला. ३६ वर्षांच्या राज्यांनंतर युद्धिष्ठिराने स्वर्गस्थ होण्याचे ठरवले. पाचही पांडव आणि द्रौपदी आता स्वर्गस्थ होणार होते आणि त्यांच्याकडे हस्तिनापुराचा उत्तराधिकारी म्हणून परीक्षित हाच होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 09, 2025 | 09:09 PM

पांडवपर्व कसे संपले? (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

त्यांनी परीक्षिताला अधिपती बनवून ते स्वर्गाकडे जाणाऱ्या विमानाच्या शोधात हिमालयाच्या वाटेने निघाले. पण स्वर्गस्थ होणे सोपे नाही. दरम्यान, त्यांच्या दुर्गुणांमुळे त्यातील एक एक व्यक्ती जमिनीवर कोसळत होता, असे युद्धिष्ठिराचे म्हणणे होते कारण युद्धिष्ठिर सोडून सगळेच कोसळले.

2 / 5

त्याचे म्हणणे होते की द्रौपदी कोसळली कारण ती अर्जुनासाठी पक्षपाती होती. सहदेव कोसळला कारण त्याला त्याच्या बुद्धीचा अहंकार होता. नकुल कोसळला कारण त्याला त्याच्या रूपाचा अभिमान होता.

3 / 5

अर्जुन कोसळला कारण त्यालाही त्याच्या धनुर्धर असण्याचा अभिमान होताच आणि भीम तो तर नुसता खायचा आणि उगाच बळ दाखवयाचा.

4 / 5

यावरून कळते की युद्धिष्ठिराच्या मनात इतर पांडवांशिवाय किती ईर्ष्या होती. सगळे कोसळत जात होते आणि त्यांच्यातच नियम ठरला होता की कुणीही कोसळला तरी त्याला तिथेच टाकून स्वतः पुढे जायचे.

5 / 5

शेवटी, युद्धस्थिर एकटाच टिकला. हिमालयात इंद्र स्वतः त्याचा रथ घेऊन आला आणि युद्धिष्ठिराला स्वर्गात घेऊन गेला. आणि येथेच पांडवपर्व संपले.

Web Title: How pandvas died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

पाताळ कुठे आहे? खरंच असं काही आहे का? जाणून घ्या
1

पाताळ कुठे आहे? खरंच असं काही आहे का? जाणून घ्या

शंभर कौरवांची नावे काय? पांडव-कौरवांना होती एकुलती एक बहीण…
2

शंभर कौरवांची नावे काय? पांडव-कौरवांना होती एकुलती एक बहीण…

महाभारत लिहणाऱ्या व्यासांचा जन्म कसा झाला? कौरवांशी त्यांचा काय संबंध? वाचा
3

महाभारत लिहणाऱ्या व्यासांचा जन्म कसा झाला? कौरवांशी त्यांचा काय संबंध? वाचा

‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं’ श्रीकृष्णाने केले अश्वत्थामाला चॅलेंज! मग पुढे काय घडलं? पहाच
4

‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं’ श्रीकृष्णाने केले अश्वत्थामाला चॅलेंज! मग पुढे काय घडलं? पहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.