भगवान श्रीकृष्णांनी महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. दुर्योधनाकडे भगवंत गेले. पण श्रीकृष्णाचा प्रस्ताव दुर्योधनाने अंहकाराने नाकारला. त्यामुळे पांडवांच्या ऐवजी कौरवाचाच पराभव झाला.
महाभारताच्या युद्ध जर पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण नसते. तर काय झाले असते. याचे उत्तर स्पष्टपणे महाभारताच्या प्रसंगातून दिसून येईल. जयद्रथ वधाचा प्रसंग हे सुद्धा एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
योग वसिष्ठ मध्ये काकभुशुंडी या अमर साक्षीदार साधूचा उल्लेख आहे. त्यांनी रामायण 11 वेळा आणि महाभारत 16 वेळा घडताना पाहिल्याचे सांगितले जाते. सृष्टी सतत निर्माण-विनाशाच्या चक्रातून जाते, यालाच प्रलय म्हणतात.
लग्न सोहळ्यात कन्यादान करण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. पण ही पद्धत धर्मशास्त्राला अनुसरून नाही. याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी सुभद्रा आणि अर्जुन यांच्या विवाह सोहळ्यात काय भाष्य केले होते ते जाणून घेऊया
महाभारताचा लढा म्हणजे पापाचा भरलेला घडा फोडण्यासाठी स्वतः भगवंताने रचलेली लीला होती. पण ही फक्त लीला नव्हती तर तंत्रज्ञानाचा तो खेळ होता जो उच्चतम शिखरावर खेळला जात होता. या युद्धात…
धर्मी आणि आदर्श मानला जाणारा युद्धिष्ठिरही चुका करण्यापासून वंचित राहिला नाही. त्याच्या निर्णयांमुळे अनेकदा पांडवांच्या आणि स्वतःच्या जीवनात संकटं ओढवली.
आजच्या काळात पृथ्वीवर पाप, अन्याय आणि अत्याचार यांचा थैमान माजलेला दिसतो. प्रत्येकजण म्हणतो “हेच तर कलियुग आहे!” खरंच, शास्त्रांनुसार कलियुग हेच ते युग आहे जिथे अधर्म सर्वाधिक वाढतो आणि माणुसकी…
महाभारत संपत आलं. युद्ध झालं. पांडवांनी त्यांचं राज्य पुन्हा उभारलं. अश्वमेध यज्ञात अर्जुनाने आसपासच्या मोठमोठ्या राजांशी द्वंद्वयुद्ध करून सगळ्यांना धारातीर्थी पडले. अनेक राज्य जिंकून हस्तिनापूर पुन्हा नव्याने सावरू लागला. ३६…
पाताळ ही भौतिकदृष्ट्या अस्तित्वात नसली तरी पुराणकथा आणि मिथकांमधून संस्कृतीत महत्त्वाची भूमिका बजावते. काही पुराणांमध्ये वर्णिलेल्या अद्भुत गोष्टींमधून प्राचीन तंत्रज्ञानाची शक्यता वाचता येते.
व्यासांना अंबिकेकडून धृतराष्ट्र झाला. तर धृतराष्ट्राचा विवाह पुढे गांधारीशी झाला. कुंतीला पुत्र होत आहेत पाहून गांधारी जरा चिडलीच होती कारण तिचा गर्भ सुना होता. व्यासांच्या सांगण्यावरून गांधारीने नलिकेच्या पद्धतीने (Test…
‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं!’ हे श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेलं आव्हान आजही चर्चेत आहे. महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामा अतिशय अस्वस्थ झाला होता. त्याच्याकडे ब्रह्मास्त्रासारखं प्रचंड शक्तिशाली अस्त्र होतं, पण तरीही त्याला श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र…
महाभारत कशामुळे घडलं? असा प्रश्न केला तर कुणी म्हणेल कौरवांनी पांडवांना राज्य दिले नाही म्हणून तर कुणी म्हणेल द्रौपदीचा भरसभेत अपमान केल्यामुळे. प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल पण महाभारत घडल्यानांतर व्यासांनी…
महाभारताचे युद्ध सुरु होते पण जीवनाच्या या रथावर रथारूढ होणाऱ्या योद्ध्यासाठी त्या रथाचे सारथ्य करणारा सारथीही किती महत्वाचा असतो? याचे उदाहरण एका कथेतून पाहुयात. मुळात, महाभारतात अनेक महारथी रथारूढ होते.…
महाभारत हे द्वापरयुगातील सर्वात विनाशकारी युद्ध होते, जिथे धर्म-अधर्माची सीमारेषाच नाहीशी झाली. कौरवांच्या अन्यायामुळे सुरू झालेलं हे युद्ध शेवटी पांडवांनीही अधर्माच्या मार्गानेच जिंकलं.
भीष्मपर्व, द्रोणपर्व संपल्यावर कर्णपर्वाला सुरुवात झाली आणि रणभूमीवर अर्जुन-कर्ण आमने-सामने आले. युद्धिष्ठिराशी झालेल्या वादानंतर श्रीकृष्णाच्या बुद्धीने अर्जुन शांत झाला आणि युद्धभूमीकडे निघाला.
महाभारतात गांधारीला १०० पुत्र होती पण तुम्हाला माहिती असेल की एका गर्भातून इतके पुत्र तयार होणे हे अशक्य आहे. मग गांधारीला १०० कौरव झाले तरी कसे? असा प्रश्न मनात येणे…
भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक, ज्याने दुर्बलांच्या बाजूने लढायची प्रतिज्ञा घेतली होती! त्याच्या या प्रतिज्ञेमुळेच श्रीकृष्णांनी त्याचा वध करून इतिहासातील एक अनोखी कथा निर्माण केली.