धर्मी आणि आदर्श मानला जाणारा युद्धिष्ठिरही चुका करण्यापासून वंचित राहिला नाही. त्याच्या निर्णयांमुळे अनेकदा पांडवांच्या आणि स्वतःच्या जीवनात संकटं ओढवली.
आजच्या काळात पृथ्वीवर पाप, अन्याय आणि अत्याचार यांचा थैमान माजलेला दिसतो. प्रत्येकजण म्हणतो “हेच तर कलियुग आहे!” खरंच, शास्त्रांनुसार कलियुग हेच ते युग आहे जिथे अधर्म सर्वाधिक वाढतो आणि माणुसकी…
महाभारत संपत आलं. युद्ध झालं. पांडवांनी त्यांचं राज्य पुन्हा उभारलं. अश्वमेध यज्ञात अर्जुनाने आसपासच्या मोठमोठ्या राजांशी द्वंद्वयुद्ध करून सगळ्यांना धारातीर्थी पडले. अनेक राज्य जिंकून हस्तिनापूर पुन्हा नव्याने सावरू लागला. ३६…
पाताळ ही भौतिकदृष्ट्या अस्तित्वात नसली तरी पुराणकथा आणि मिथकांमधून संस्कृतीत महत्त्वाची भूमिका बजावते. काही पुराणांमध्ये वर्णिलेल्या अद्भुत गोष्टींमधून प्राचीन तंत्रज्ञानाची शक्यता वाचता येते.
व्यासांना अंबिकेकडून धृतराष्ट्र झाला. तर धृतराष्ट्राचा विवाह पुढे गांधारीशी झाला. कुंतीला पुत्र होत आहेत पाहून गांधारी जरा चिडलीच होती कारण तिचा गर्भ सुना होता. व्यासांच्या सांगण्यावरून गांधारीने नलिकेच्या पद्धतीने (Test…
‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं!’ हे श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेलं आव्हान आजही चर्चेत आहे. महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामा अतिशय अस्वस्थ झाला होता. त्याच्याकडे ब्रह्मास्त्रासारखं प्रचंड शक्तिशाली अस्त्र होतं, पण तरीही त्याला श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र…
महाभारत कशामुळे घडलं? असा प्रश्न केला तर कुणी म्हणेल कौरवांनी पांडवांना राज्य दिले नाही म्हणून तर कुणी म्हणेल द्रौपदीचा भरसभेत अपमान केल्यामुळे. प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल पण महाभारत घडल्यानांतर व्यासांनी…
महाभारताचे युद्ध सुरु होते पण जीवनाच्या या रथावर रथारूढ होणाऱ्या योद्ध्यासाठी त्या रथाचे सारथ्य करणारा सारथीही किती महत्वाचा असतो? याचे उदाहरण एका कथेतून पाहुयात. मुळात, महाभारतात अनेक महारथी रथारूढ होते.…
महाभारत हे द्वापरयुगातील सर्वात विनाशकारी युद्ध होते, जिथे धर्म-अधर्माची सीमारेषाच नाहीशी झाली. कौरवांच्या अन्यायामुळे सुरू झालेलं हे युद्ध शेवटी पांडवांनीही अधर्माच्या मार्गानेच जिंकलं.
भीष्मपर्व, द्रोणपर्व संपल्यावर कर्णपर्वाला सुरुवात झाली आणि रणभूमीवर अर्जुन-कर्ण आमने-सामने आले. युद्धिष्ठिराशी झालेल्या वादानंतर श्रीकृष्णाच्या बुद्धीने अर्जुन शांत झाला आणि युद्धभूमीकडे निघाला.
महाभारतात गांधारीला १०० पुत्र होती पण तुम्हाला माहिती असेल की एका गर्भातून इतके पुत्र तयार होणे हे अशक्य आहे. मग गांधारीला १०० कौरव झाले तरी कसे? असा प्रश्न मनात येणे…
भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक, ज्याने दुर्बलांच्या बाजूने लढायची प्रतिज्ञा घेतली होती! त्याच्या या प्रतिज्ञेमुळेच श्रीकृष्णांनी त्याचा वध करून इतिहासातील एक अनोखी कथा निर्माण केली.
महाभारताच्या १८ दिवसांच्या त्या युद्धानंतर एकही कौरव उरला नाही. उरला तो फक्त धृतराष्ट्र आणि गांधारी! तेव्हा गांधारीने श्री कृष्णाला श्राप दिला की "जसा माझा कुरुवंश संपला, तसा तुझाही यदुवंश संपून…
एका साधूच्या श्रापामुळे देव निर्बल झाले होते. याचा परिणाम त्यांच्या सामर्थ्यावर झाला. असुरांशी झालेल्या युद्धात देव हारले. शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी देवांनी श्री विष्णूंचा आश्रय घेतला. तेव्हा देव आणि असुर मिळून…
दानू पुत्र हयग्रीव रुपी दानवाने ब्रह्मदेवाच्या सानिध्यातून चार वेदांना पळवून पृथ्वीवर समुद्राच्या खोलीवर लपवून ठेवले. त्यामुळे पृथ्वीवर सर्वत्र अंधकार झाला होता. अशात श्रीविष्णूंचे दोन अवतार प्रकट होण्याची घटीका जवळ आली…
भक्त प्रल्हादाचा वंशज आणि परम विष्णूभक्त असलेला असुरसम्राट विरोचन याला सूर्यदेवाकडून 'मृत्यूपासून वाचवणारा' मुकुट प्राप्त झाला, परंतु इंद्रदेवाने कपटाने त्याला ठार केले.
महाभारत एक अशी कथा आहे, जी समजण्यासाठी फार मोठे काळजीपूर्वक वाचन असणे आवश्यक आहे. यात जगातील महान योद्धांचा उल्लेख आहे. यात अर्जुन, कर्ण, भीष्मसारख्या महान योध्दांच्या कथा आहेत. त्यातील एक…