Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami : रामायणातील किष्किन्धानगरी आज ‘या’ नावाने ओळखली जाते

हिंदू धर्मात राम या देवतेला मोठं महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्यानगरी ही रामजन्मभूमी म्हणून ओळखली जाते. भारतात अशी अनेक जागा आहेत ज्यांना धार्मिकदृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त आहे. रामायणातील अशीच एक जागा म्हणजे किष्किन्धानगरी. या किष्किन्धानगरीचा दक्षिण भारताशी अत्यंत जवळचा संबंध आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2025 | 06:26 PM
Follow Us
Close
Follow Us:
1 / 7

रामायणातील संदर्भानुसार सीताहरण झाल्यानंतर प्रभू राम, लक्ष्मण आणि वानरसेना हे उत्तरेकडून दक्षिणेकडे कूच करण्यास निघाले. त्यावेळी या किष्किन्धानगरीचा संबंध आला होता.

2 / 7

अशी आख्यायिका सांगितली जाते की, प्रभू राम रावणासोबतचं युद्ध जिंकले कारण वानरसेनेने मोलाची कामगिरी बजावली होती. रामाचा विजय झाल्यानंतर सीतेसोबत राम आणि वानरसेना अयोध्येकडे निघाले.

3 / 7

रावणाचा पराभव केल्यानंतर हनुमानाचा मोठा भाऊ सुग्रीव हा किष्किन्धा नगरीचा राजा म्हणून त्याने सत्ता हातात घेतली. रावणाचा पराभव केल्यानंतर किष्किन्धानगरीवर वानरसेनेचं राज्य प्रस्थापित झालं असं म्हटलं जातं.

4 / 7

रामायणातील ही किष्किन्धानगरी म्हणजे आजच्या कर्नाटकातील हंपी आहे.

5 / 7

ही किष्किन्धानगरी तुगंभद्रा नदीच्या किनारी वसलेली होती.

6 / 7

निसर्गाचं वरदान लाभलेल्या हंपीला धार्मिक आणि पुरातन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे.

7 / 7

विजयनगर साम्राज्यात हंपी शहर हे शेती,व्यापार आणि देवीदेवळांच्या मंदिरांनी समृद्ध होते, इतिहासात सांगितलं जातं.

Web Title: Ram navami kishkindhanagari in the ramayana is known today as hampi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • ram navami

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.