उत्तरप्रदेशातील तीर्थस्थान चैत्र महिन्यात गजबजली आहेत. यानिमित्ताने त्या राज्यातील उद्योगांना सुद्धा चालना मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
रावणाची असुरी शक्ती ही सर्वात मोठी शक्ती होती. प्रभुश्रीरामांनी ईश्वरी शक्तीचा उपयोग न करता, नर वानर सर्वांना एकत्र करून त्यांचे पौरुष्य जागे करून रावणाचा नित्पात केला.
हिंदू धर्मात राम या देवतेला मोठं महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्यानगरी ही रामजन्मभूमी म्हणून ओळखली जाते. भारतात अशी अनेक जागा आहेत ज्यांना धार्मिकदृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त आहे. रामायणातील अशीच एक…