श्रीराम मंदिरात सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. मंदिर परिसरात सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले.
महर्षी वाल्मीकींनी रचलेल्या मूळ रामायणात २४ हजार श्लोक आहेत. हे महाकाव्य सात कांडांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेले असून, त्यात सुमारे ५०० सर्ग आहेत. या महान ग्रंथाला 'आदिकाव्य' असेही म्हटले जाते.
आज गुरुवार, दि. 26 मार्च रोजी, श्रीराम नवमीचा उत्सव देशात सर्वत्र भक्तिभावाने, आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्त श्रीरामाच्या जन्म आणि जीवनाच्या उद्दिष्टाबाबत जाणून घेऊया.
आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यासाठी केशर पनकम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.
Ravyacha Sheera Recipe : रव्याचा शिरा हा प्रसादासाठी बनवला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे. मऊ आणि गोड चवीचा हा शिरा फार झटपट तयार होतो आणि सर्वांना खुश देखील करतो.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समस्येतून सुटका होते, असे मानले जाते.
हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्व आहे. यादिवशी प्रभू श्रीरामांची मनोभावे पूजा केली जाते. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी प्रियजन आणि नातेवाईकांना पाठवा या मराठमोळ्या शुभेच्छा.
भारतीय संस्कृतीत श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून गौरवण्यात आले आहे. मर्यादा म्हणजे नियम, मूल्ये आणि आचारसंहिता, तर पुरुषोत्तम म्हणजे सर्वोत्तम पुरुष.
धार्मिक श्रद्धेनुसार, रामनवमीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रभू श्रीराम आणि सीता यांची श्रद्धेने पूजा केल्यास तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात.
श्रीराम जन्मोत्सव हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहेचैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
रामनवमीचा उत्सव गुरुवार, 26 मार्च रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी दुर्मिळ योगायोग घडून येत आहे. रामनवमीला शुभ योग कोणता आहे आणि पूजा करण्याची पद्धत जाणून…
गुरुवार, 26 मार्च रोजी रामनवमीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या आधी घरामध्ये काही गोष्टी आणल्याने सुख समृद्धी नांदते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो, असे म्हटले जाते.
उत्तरप्रदेशातील तीर्थस्थान चैत्र महिन्यात गजबजली आहेत. यानिमित्ताने त्या राज्यातील उद्योगांना सुद्धा चालना मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
रावणाची असुरी शक्ती ही सर्वात मोठी शक्ती होती. प्रभुश्रीरामांनी ईश्वरी शक्तीचा उपयोग न करता, नर वानर सर्वांना एकत्र करून त्यांचे पौरुष्य जागे करून रावणाचा नित्पात केला.
हिंदू धर्मात राम या देवतेला मोठं महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्यानगरी ही रामजन्मभूमी म्हणून ओळखली जाते. भारतात अशी अनेक जागा आहेत ज्यांना धार्मिकदृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त आहे. रामायणातील अशीच एक…