Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण

महाभारत कशामुळे घडलं? असा प्रश्न केला तर कुणी म्हणेल कौरवांनी पांडवांना राज्य दिले नाही म्हणून तर कुणी म्हणेल द्रौपदीचा भरसभेत अपमान केल्यामुळे. प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल पण महाभारत घडल्यानांतर व्यासांनी स्वतः धृतराष्ट्रांना दिलेले उत्तर लक्षात घेण्यायोग्य आहे. कारण त्यांनी दिलेल्या उत्तरात पांडव आणि कौरवांचा संबंधच नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 06, 2025 | 06:41 PM

महाभारत का घडलं? (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

महाभारत का घडलं? याचे उत्तर धृतराष्ट्रांना हवे होते तेव्हा व्यास त्यांना एक कथा समजावून सांगतात. व्यास म्हणतात की एकदा देवसभा रंगलेली.

2 / 5

विविध लोकांतून देव उपस्थित होते त्यात पृथ्वीही उपस्थित होती. पृथ्वीला एक समस्या होती लोकसंख्येची! तो देवतांकडे तिच्यावर वाढलेला मानवी भार कमी करण्याचे प्रार्थना करते.

3 / 5

त्यावेळी भगवंत विष्णूही तिथे उपस्थित असतात. ते पृथ्वीला वर देतात की ते हे कार्य पूर्ण करण्यासाठी स्वतः अवतार घेतील आणि कौरव दुर्योधनाच्या हस्ते हे कार्य पूर्ण होईल.

4 / 5

मग पांडव आणि कौरव यांच्यात युद्ध झाले. त्यादरम्यान भगवंत विष्णू अवतार श्रीकृष्णही तेथे उपस्थित होते आणि या लढ्यात अब्जांच्या संख्येत लोकं मारली गेली आणि पृथ्वीचा मानवभार कमी झालं.

5 / 5

मुळात, पांडव आणि कौरव फक्त प्यादे होते मुख्य हेतू पृथ्वीवरून मानव जातीचा भार कमी करणे होता. श्रीकृष्णाने या कार्यात स्वतःचे कुळही संपवून टाकले.

Web Title: Why mahabharata has happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

सारथी किती महत्वाचा? एक म्हणाला ‘तुला पराभूत करणे अशक्य’ तर दुसरा ‘तू मेलास तर मी मारेन!’
1

सारथी किती महत्वाचा? एक म्हणाला ‘तुला पराभूत करणे अशक्य’ तर दुसरा ‘तू मेलास तर मी मारेन!’

Story of Guru Drona Acharya: आयुष्यभर न्याय शिकवला आणि जेव्हा सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हाच केला धर्माचा अधर्म!
2

Story of Guru Drona Acharya: आयुष्यभर न्याय शिकवला आणि जेव्हा सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हाच केला धर्माचा अधर्म!

महाभारत हा धर्माचा लढा की अधर्माचा? संपूर्ण लढ्यात केले गेलेले ‘ते’ क्रूर कृत्य
3

महाभारत हा धर्माचा लढा की अधर्माचा? संपूर्ण लढ्यात केले गेलेले ‘ते’ क्रूर कृत्य

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….
4

अर्जुनाने उचलली मोठ्या भावावर तलवार, युद्धिष्ठिरही झाला रागाने लाल; केला शब्दांचा मारा, श्रीकृष्ण नसता तर….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.