Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तम आयुष्यासाठी फक्त आरोग्य नाही तर अध्यात्म सुद्धा महत्वाचे, ‘हे’ आहेत 5 फायदे

उत्तम आयुष्यासाठी फक्त शारीरिक आरोग्यचं महत्त्व नाही, तर अध्यात्मिक जीवनही तितकंच आवश्यक आहे. अध्यात्माचे अनुशासन आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला संतुलित ठेवण्यास मदत करते. यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला जातो. चला तर मग, अध्यात्माच्या काही फायद्यांविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे आपले आयुष्य अधिक आनंददायी होते.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 13, 2025 | 06:15 AM

अध्यात्म आपल्या आयुष्यासाठी का आहे महत्वाचे (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

मानसिक शांती: अध्यात्म अभ्यासामुळे मन शांत होते. ध्यान, प्रार्थना किंवा योगासारख्या साधनांनी ताण-तणाव कमी होतो आणि एकाग्रतेची क्षमता वाढते. यामुळे आपण अधिक सकारत्मक विचार करू लागतो.

2 / 5

सकारात्मक विचार: अध्यात्म मनुष्याला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्यास शिकवते. यामुळे जीवनातील आव्हानांना समोर जाऊन तोंड देता येते.

3 / 5

संपूर्ण आरोग्य: अध्यात्म शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यास मदत करते. नियमित ध्यान आणि प्राणायामामुळे शरीराची ऊर्जा वाढते.

4 / 5

भावनिक स्थिरता: अध्यात्मामुळे व्यक्ती भावनिक दृष्टिकोनातून स्थिर होतो. जीवनातील उतार-चढावांशी सामना करताना व्यक्ती शांतपणे प्रतिक्रिया देतो.

5 / 5

समाजाशी चांगले संबंध: अध्यात्मिक मूल्ये जसे की दया, सहानुभूती आणि प्रेम, आपल्याला इतरांसोबत चांगले संबंध निर्माण करण्यात मदत करतात, जे जीवनात आनंद आणते.

Web Title: Why spirituality is important for a peaceful life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Healhy Lifestyle

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.