Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garuda Purana: पुनर्जन्माच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी करा ‘ही’ कामे

गरुड पुराण हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. गरुड पुराणात व्यक्तीचे पाप, पुण्य, जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्याशी संबंधित अनेक रहस्ये सांगितली आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 31, 2025 | 12:37 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

गरुड पुराण हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. गरुड पुराणात, मृत्यूनंतर आत्म्याला भोगावे लागणारे दुःख आणि त्यानंतरचा प्रवासदेखील सविस्तरपणे सांगितला आहे. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे आचरण केले तर मोक्षप्राप्ती होते आणि मायेच्या जाळ्यात अडकलेले जीवन योग्य दिशेने वळवता येते, असा विश्वास आहे.

गरुड पुराणात माणसाचे पाप, पुण्य, जीवन, मृत्यू आणि अगदी पुनर्जन्म यासंबंधी अनेक रहस्ये सांगितली आहेत. अनेकांना त्यांच्या पुनर्जन्माबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असली तरी ते जाणून घेणे फार कठीण होते. परंतु गरुड पुराणानुसार, पुनर्जन्माची प्रक्रिया आणि त्याची कारणे सविस्तरपणे जाणून घेता येतात आणि आत्मा शरीर सोडल्यानंतर नवीन जन्म घेण्याची प्रक्रिया कशी होते हे देखील जाणून घेता येते.

जन्म कर्मावर आधारित

गरुड पुराणात सांगितले आहे की, माणसाचा पुढचा जन्म त्याच्या मागील जन्मातील कर्माच्या आधारावर ठरतो. माणसाचे चांगले कर्म त्याला चांगल्या जन्माकडे घेऊन जातात, तर त्याच्या वाईट कर्मांचा हिशेब त्याला वाईट जन्माकडे नेतो. गरुड पुराणानुसार, पुनर्जन्माची प्रक्रिया आणि त्याची कारणे गरुड पुराणात विस्ताराने सांगितली आहेत. शरीर सोडल्यानंतर आत्म्याने नवीन जन्म घेण्याची प्रक्रिया येथे वर्णन केली आहे.

dream science: नवरात्रीमध्ये स्वप्नात या गोष्टी दिसल्यास तुमच्यावर राहील देवीचा आशीर्वाद

भुत- प्रेत

गरुड पुराणात प्रेत योनी म्हणजेच भूताचेही वर्णन आहे. जे आपल्या अपूर्ण कर्मांमुळे संसारात भटकत राहतात. असे आत्मे नरकात जात नाहीत आणि स्वर्गातही जात नाहीत, ते फक्त जगात भटकत राहतात. गरुड पुराणात भूत-प्रेतचा उल्लेख आहे, ज्यात अपूर्ण कर्मांमुळे भटकत राहणाऱ्या आत्म्यांचे वर्णन आहे.

पुनर्जन्मापासून वाचण्यासाठी हे आवश्यक आहे

गरुड पुराणात म्हटले आहे की, पुनर्जन्मातून मुक्त होण्यासाठी आत्म्याला सांसारिक बंधनांपासून मुक्त होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यासाठी केवळ अध्यात्म साधना आणि भक्तीमार्ग हेच एकमेव साधन मानले जाते. जे तुम्हाला या बंधनातून मुक्त करू शकतात. गरुड पुराणात असेही म्हटले आहे की आत्मा अमर आहे, तो फक्त शरीर बदलतो, परंतु कधीही मरत नाही. म्हणून त्याचे शुद्धीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे जे केवळ कर्म, भक्ती आणि ज्ञान यांच्या संयोगाने प्राप्त होते.

chaitra navratri 2025: चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा ‘हे’ उपाय, भासणार नाही संपत्तीची कमतरता

स्वतःच्या धर्माचे पालन करणे

गरुड पुराणात स्वधर्माचे पालन करण्याला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे, जेणेकरून जीवनात समतोल आणि खरा मार्ग अनुसरता येईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Garuda purana escape from the bonds of rebirth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.