Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan: राखी किती दिवस ठेवावी? काय आहे धार्मिक नियम आणि परंपरा

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यानंतर ती दसरा किंवा जन्माष्टमीपर्यंत ठेवावी. राखी काढण्यासाठी काही नियम देखील सांगण्यात आले आहेत. राखी कधी काढावी आणि ती काढण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 09, 2025 | 09:23 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

श्रावण पौर्णिमेला सर्वत्र उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसेच भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. रक्षाबंधनानंतर राखीचे काय करावे आणि राखी किती दिवस असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. रक्षाबंधनानंतर धार्मिक शास्त्रांनुसार राखी कधी काढावी आणि त्यासाठी काय नियम आहेत ते जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, आज शनिवार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बहीण आपल्या भावांना राखी बांधेल. पण ही राखी कधी काढावी. त्यासाठी कोणते धार्मिक नियम आहेत त्या नियमांचे पालन न केल्यास कोणत्या नकारात्मक समस्यांचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घेऊया.

दसऱ्यापर्यंत राखी ठेवण्याचे नियम

धार्मिक शास्त्रात म्हटल्यानुसार, रक्षाबंधनानंतर दसऱ्यापर्यंत राखी ठेवण्याचा नियम आहे. दसऱ्याचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि राखी प्रत्येक वाईटापासून संरक्षणदेखील करते. राखी दसऱ्याच्या दहाव्या दिवशीच काढावी. जन्माष्टमीनंतर राखी काढल्यानंतर ती एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवावी किंवा झाडाथाली, पाण्यात विसर्जित करावी.

Zodiac Sign: सौभाग्य योगामुळे या राशीच्या लोकांना होईल लाभ, देवी लक्ष्मीची राहील कृपा

जन्माष्टमीपर्यंत राखी ठेवण्याची काय आहे परंपरा

रक्षाबंधनानंतर भावाने बांधलेली राखी किमान जन्माष्टमीपर्यंत ठेवून त्यानंतर काढावी. या वर्षी जन्माष्टमीचा उत्सव शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी आहे, तोपर्यंत राखी ठेवणे शुभ आहे. तुम्ही जन्माष्टमीनंतरच राखी काढू शकता.

राखी काढण्याचे नियम

रक्षाबंधनानंतर राखी काढण्याच्या वेळी सकाळी लवकर उठून राखी काढावी. दोरा तोडू नका तर त्या राखीची गाठ सोडा आणि ती काढा. त्यानंतर राखी काढून इकडे तिकडे फेकू नका, तर ती देव्हारा किंवा नदी किंवा तलावाच्या पाण्यात विसर्जित करा. त्यामुळेच तुम्हाला शुभ फळे मिळतील. मात्र तुमच्या जवळपास नदी नसल्यास राखी झाडाखाली किंवा पवित्र ठिकाणी ठेवावी. जर राखी तुटली किंवा घाणेरडी झाली तर ती तुळशीच्या झाडाजवळ ठेवून त्याची प्रार्थना करावी.

Numerology: रक्षाबंधनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होऊ शकतो आर्थिक लाभ

16 दिवसांचा नियम

ज्योतिष आणि पंचांगानुसार, 16 दिवस मनगटावर राखी बांधून ठेवणे खूप फायदेशीर मानल जाते. या कालावधीला ‘पंधरा दिवसांचा उत्सव’ म्हणतात, ज्यामध्ये पौर्णिमेपासून पुढील 15 दिवसांचा समावेश असतो. 16व्या दिवशी राखी काढून नदी किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी. असे केल्याने भावाचे दीर्घायुष्य आणि यश वाढते, असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Raksha bandhan 2025 how long should rakhi be kept what are the rules and traditions for removing it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • dharm
  • Raksha Bandhan
  • religions

संबंधित बातम्या

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा
1

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग
2

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व
3

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश
4

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.