लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हा अत्यंत महत्त्वाचा कणा असून प्रत्येक मतदाराने आपला हक्क आणि अधिकार बजावला पाहिजे, असे आवाहन किशन जावळे यांनी अलिबाग येथे केले. मतदानातूनच सक्षम लोकशाही घडते आणि नागरिकांचा सहभाग वाढल्यास विकासाची दिशा अधिक भक्कम होते, असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हा अत्यंत महत्त्वाचा कणा असून प्रत्येक मतदाराने आपला हक्क आणि अधिकार बजावला पाहिजे, असे आवाहन किशन जावळे यांनी अलिबाग येथे केले. मतदानातूनच सक्षम लोकशाही घडते आणि नागरिकांचा सहभाग वाढल्यास विकासाची दिशा अधिक भक्कम होते, असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.