Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकशाही आम्हाला सांगू नये; रुचिरा कंबोज यांनी सुनावले

भारताकडे एक महिन्यासाठी सुरक्षा समितीचे अध्यक्षपद आले आहे. दहशतवादविरोध आणि जागतिक बहुस्तरीय यंत्रणेत सुधारणा हे दोन मुद्दे भारताच्या अजेंड्यावर असून त्यांना केंद्रस्थानी ठेवून या महिनाभरात विविध बैठकांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षपदाचा एक महिना संपतानाच सुरक्षा समितीचा अस्थायी सदस्य म्हणूनही भारताचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रुचिरा कंबोज यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 03, 2022 | 09:41 AM
लोकशाही आम्हाला सांगू नये; रुचिरा कंबोज यांनी सुनावले
Follow Us
Close
Follow Us:

न्यूयॉर्क : लोकशाही (Democracy) म्हणजे काय, हे भारताला कोणी सांगायची गरज नाही, असे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भारताकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे (United Nations Security Council) अध्यक्षपद आले असून भारताच्या वतीने कायमस्वरुपी प्रतिनिधी रुचिरा कंबोज (Ruchira Kamboj) अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार आहेत.

भारताकडे एक महिन्यासाठी सुरक्षा समितीचे अध्यक्षपद आले आहे. दहशतवादविरोध (Counter Terrorism) आणि जागतिक बहुस्तरीय यंत्रणेत सुधारणा हे दोन मुद्दे भारताच्या अजेंड्यावर असून त्यांना केंद्रस्थानी ठेवून या महिनाभरात विविध बैठकांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षपदाचा एक महिना संपतानाच सुरक्षा समितीचा अस्थायी सदस्य म्हणूनही भारताचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रुचिरा कंबोज यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

भारतातील लोकशाही आणि माध्यम स्वातंत्र्याबाबत प्रश्‍न विचारला असता, भारत ही जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती आहे. भारतात लोकशाहीची मुळे अडीच हजार वर्षांपूर्वीच रुजली आहेत. आम्ही प्रथमपासूनच लोकशाही देश आहोत. आधुनिक काळातही विधिमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि माध्यमे हे लोकशाहीचे चारही स्तंभ भारतात मजबूत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Democracy should not tell us narrated by ruchira kamboj nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2022 | 09:41 AM

Topics:  

  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

Pahalgam दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक खळबळ; संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांचा एस. जयशंकर यांना फोन
1

Pahalgam दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक खळबळ; संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांचा एस. जयशंकर यांना फोन

Pahalgam दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव शिगेला; भारत-पाकिस्तानने संयम बाळगावा, संयुक्त राष्ट्र महासचिवांचे आवाहन
2

Pahalgam दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव शिगेला; भारत-पाकिस्तानने संयम बाळगावा, संयुक्त राष्ट्र महासचिवांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.