मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराचवेळ चर्चाही झाली. अंबानी यांच्या भेटीअगोदर योगी यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचीही भेट घेतली. तसेच, विविध बँकांच्या अधिकारी उद्योगपती यांचीही भेट घेत आहेत.
काँग्रेसने गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर सीआरपीएफने काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधींनी तीन वर्षात तब्बल ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. या विषयी त्यांनी माहिती देण्यात आली आहे.
रेशिमबागेत जाऊन आलात आनंद आहे. या वास्तूसोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
आरआयएल कंपनी वटवृक्षाप्रमाणे वाढत राहील. त्याच्या फांद्या रुंद होतील आणि मुळे खोलवर होतील, असे मुकेश अंबानी म्हणाले. तसेच, या झाडाचे बीज पेरणारे आमचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे आम्ही कायम कृतज्ञतेने स्मरण करू. अंबानी यांनी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे प्रमुख असलेले त्यांचा मुलगा आकाश अंबा...
मुक्ता टिळक यांच्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०१९ साली ऐनवेळी आपले तिकीट कापले, असे रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या. मात्र, एखाद्या लोकप्रितिनीधीच्या दशक्रियाविधीआधीच त्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीबद्दल चर्चा करणे पुणे शहरातील राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असे पुणे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण आणि कायदामंत्री माधुस्वामी यांनी गरळ ओकली. तसेच, २० टक्के कानडी लोकसंख्या असलेल्या मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, आव्हान दिले. मात्र, मुंबईत कानडी भाषिकांची कमाल संख्या ८ टक्केच असल्याचे समोर आले आहे.
आयआरसीटीसीने सांगितले की, सर्ट-इनच्या माध्यमातून भारतीय रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांच्या डेटा चोरीचा अलर्ट रेल्वेला देण्यात आला होता. यानंतर, आयआरसीटीसी सर्व्हरवरून कोणताही डेटा चोरी झाला नाही, असे आढळले. या प्रकरणी सर्व्हरची चाचणी घेण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक भागीदारांना देखील सूचित केले आहे.
जे पी नड्डा यांचा दौरा मंगळवारी (२७ नोव्हेंबर) रात्री जाहीर झाला. त्यामुळे आता स्थानिक भाजप नेत्यांकडे सभेची तयारी करण्यासाठी अवघ्या पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. एवढ्या कमी वेळेत सभेची तयारी करणे भाजप नेत्यांसमोर आव्हान आहे. सोबतच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात गर्दी जमवताना प्रचंड कष्ट घ्यावे ...
नोयडा येथील मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या डॉक-१ मॅक्स सिरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये आतापर्यंत १८ मुलांचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-...
जगभरात पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग सर्विस ट्विटर ठप्प झाल्याचे समोर येत आहे. आज सकाळपासून ट्विटर सेवा खंडीत असल्याचे समोर येत आहे. ट्विटर लॉगिन करताना कोट्यवधी युजर्सना अडचणी जाणवत आहेत. आयडी लॉगइन केल्यानंतरही ट्विटर नेहमीप्रमाणे सुरू होत नसल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांकडून येत आहेत.
जातीनिहाय जनगणनेमध्ये बिहार सरकारकडून प्रत्येक कुटुंबाची माहिती गोळा करण्यात येणार आहे. मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार असून त्यासाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, मनगेरा किंवा जीविका कर्मचाऱ्यांवर ही कामगिरी सोपवली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या अ...
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पटण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, बघताय ना तुम्ही काय होत आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे ही चौकशी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
या सभागृहाचे मी आभार मानतो की, या लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर केले. खरेतर समोरच्या बाकावरचे लोक उपस्थित राहिले असते तर अधिक आनंद झाला असता. आम्ही या विधेयकावर विरोधकांशीही चर्चा केली होती. त्यामुळे असते तर या विधेयकावरचे एकमत आणखी व्यवस्थित दाखवता आले असते, असे फडणवीस यांनी सांगितले.