Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना दिलासा…! राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? वाचा… काय आहे सरकारचा प्लॅन!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे. याशिवाय महिनाभरात राज्य आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार त्यांच्या या निर्णयावर काय निर्णय घेणार? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 16, 2024 | 04:28 PM
शेतकऱ्यांना दिलासा...! राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? वाचा... काय आहे सरकारचा प्लॅन!

शेतकऱ्यांना दिलासा...! राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? वाचा... काय आहे सरकारचा प्लॅन!

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटांसह सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचा उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षी सोयाबीन, कापूस या पिकांना हमीभावाइतकाही दर मिळाला नाही. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. तर गेल्या वर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. परिणामी, शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन शेतीमध्ये खर्च करूनही हाती काही लागले नाही.

मंत्री सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी

त्याआधीच्या वर्षीही काहीशी हीच परिस्थिती आहे. तर फळबाग शेतकरी देखील नैसर्गिक संकटांमुळे कर्जाच्या बोझ्याखाली दबला आहे. परिणामी आता राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हीच बाब लक्षात घेऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे.

काय म्हटले आहे अब्दुल सत्तार?

राज्यातील शेतकरी मागील काही काळापासून संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात याशिवाय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीने विचार करून महिनाभराच्या आत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. त्यामुळे आता मंत्री सत्तार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीनंतर मुख्यमंत्री शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Loan waiver for farmers in maharashtra minister abdul sattar request to chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 03:59 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Chief Minister Eknath Shinde

संबंधित बातम्या

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!
1

US Iran war Impact: केळी, द्राक्षे, डाळिंब, भाज्या… दुबईत 1000 कंटेनर अडकले, भारताचं कोट्यवधींचं नुकसान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.