राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे इंदापूर येथे भेट घेऊन केली.
Jackfruit Farming: नोकरी न करता शेती करायचा विचार केला आणि दुर्लक्षित फळाला म्हणजेच फणसाला कोकणात आणि महाराष्ट्रात कशी उत्तम व्हॅल्यू मिळेल हा निस्वार्थी प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.
२०१४-१५ मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन २६५ दशलक्ष टनांवरून २०२४-२५ मध्ये अंदाजे ३४७.४ दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे, जे कृषी उत्पादनात मोठी वाढ दर्शवते. सरकारने किमान आधारभूत किंमत (MSP) मध्येही लक्षणीय वाढ…
बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली होती. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी १० भरारी पथके तयार केली आहेत. या माध्यमातून विक्रेत्यांची सखोल तपासणी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार आहे.
अमेरिकेने भारतीय फळे आणि भाज्यांसाठी आपली बाजारपेठ आणखी खुली करावी अशी भारताची इच्छा आहे. यासाठी अमेरिकेने आपले कडक आरोग्य आणि सुरक्षा मानके शिथिल करणे आवश्यक आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा एक निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी…
राज्यपाल राधाकृष्णन मार्गदर्शन करताना म्हणाले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता सातत्याने दाखवून दिली आहे.
तूर काढणीला आता सुरवात झाली आहे. यामुळे शेतकरी तूर विक्रीसाठी मार्केटमध्ये आणत आहेत. त्यानुसार पणन महासंघाने तूर खरेदीचे नियोजन केलं आहे. नोंदणीची मुदत आणखी ३० दिवस वाढविण्यात येत आहे.
कोट्यवधींचा हा घोटाळा असल्याची चर्चा आहे. यामुळे ही योजना बंद करण्यात येईल, अशी चर्चा झाली. शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे ही योजना बंद झाल्यास खऱ्या शेतकऱ्यांचे मोठे…
शेती व्यवसाय डबघाईला आला असून, त्याला कारण राज्य सरकारची धोरणे आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. आज शेतकऱ्यांसाठी कृषीमूल्य आयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादित केलेल्या उत्पादनांना भाव ठरत नाही.
महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने शेतक-यांना रास्त भावात उपलब्ध होणारे उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना परवडेल असा त्याचा दर असावा याची काळजी घ्यावी, असे कोकाटे म्हणाले.
शेती हा आजकाल अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे पाहायला मिळत आहे. यात काही महिला शेतकरी देखील मागे नसल्याचे दिसून येत आहे. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी…
कोर्टेवा ऍग्रीसायन्स ही जागतिक कृषी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. 2030 पर्यंत भारताच्या कृषी-मूल्य साखळीत 2 मिलियन वूमन (महिलांना) समर्थन देणारा एक व्यापक कार्यक्रम सुरू करीत आहे. लक्षित समर्थन, साधने, आणि…
पीकविमा संबंधी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन याप्रकरणी शेतकरी हिताचा तोडगा काढण्यात येईल. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या व शेतजमीनीच्या नुकसानीचे…
देशभरातील शेतकऱ्यांना सध्या पीएस किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची आतुरता आहे. हा हप्ता लवकरच अर्थात ऑक्टोबर 2024 मध्ये जारी केला जाऊ शकतो. असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना…
सध्याच्या घडीला हवामान बदलामुळे तापमानवाढ होत आहे. ज्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आज हवामान अनुकूल असलेले आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे १०९ नवीन वाण…
कोर्पोरेक्ट क्षेत्रात नोकरी करणारे अनेक जण सध्या शेतीमध्ये रमत आहेत. ऋतुराज नावाच्या शेतकऱ्याने देखील आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून, ड्रॅगन फळाची लागवड केली. आज तो ड्रॅगन फळाच्या ६ बिघे शेतीतून…