शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
Farmers News: राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावरही भरणे यांनी भूमिका मांडली. कांद्याच्या दरातील चढ़ उतारामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याऱ्यांना दिलासा मिळायला हवा, असे त्यांनी सांगितले, सोमवारपासून नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी…
महात्मा फुले कृषि विद्यापीठ शिफारशी केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने देखील शिफारशींवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शुल्कवाढीचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीला पाठविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे.
Solapur PM-Kisan yojna e-KYC: माळशिरस तालुक्यात ५५६. सांगोला तालुक्यात ५०६ आणि मंगळवेढा तालुक्यात ४६७ शेतकरी प्रलंबित आहेत. सोलापूर उत्तर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे १४१ शेतक-यांची प्रक्रिया बाकी असल्याची माहिती कृर्षी…
पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत.
जिल्ह्यात २२५ अर्ज नाकारण्यात आले आहे, संबंधित अर्ज नाकारण्यामागे प्रामुख्याने सातवा उताऱ्यावर अर्जदाराचे नाव नसणे, भाडेपट्टीव घेतलेली शेती, तसेच शेती क्षेत्र अपात्र ठरणे कारणे पुढे आली आहेत.
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. कृषीसंलग्न उत्पादनं घेऊन जाणारे 800 ते 1000 कंटेनर दुबईच्या जेबेल अली बंदरात अडकले आहेत.
भारतीय कृषी क्षेत्राला अनिश्चिततेकडून सक्षमीकरणाकडे नेण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट आणि समुदायाचे एकत्रीकरण आवश्यक आहे. टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी या लेखातून कृषी परिवर्तनाचा नवा रोडमॅप मांडला आहे.
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्यसरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरणासाठी गोदरेजअॅग्रोव्हेट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे
द्राक्षांच्या चव आणि गुणक्त्तेसाठी जगप्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चर्चेत आला आहे. वायफळे ता. तासगाव येथील प्रगतशील शेतकरी राहुल पाटील यांच्या द्राक्षांना परदेशात मागणी मिळाली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे इंदापूर येथे भेट घेऊन केली.
Jackfruit Farming: नोकरी न करता शेती करायचा विचार केला आणि दुर्लक्षित फळाला म्हणजेच फणसाला कोकणात आणि महाराष्ट्रात कशी उत्तम व्हॅल्यू मिळेल हा निस्वार्थी प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.
२०१४-१५ मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन २६५ दशलक्ष टनांवरून २०२४-२५ मध्ये अंदाजे ३४७.४ दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे, जे कृषी उत्पादनात मोठी वाढ दर्शवते. सरकारने किमान आधारभूत किंमत (MSP) मध्येही लक्षणीय वाढ…
बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली होती. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी १० भरारी पथके तयार केली आहेत. या माध्यमातून विक्रेत्यांची सखोल तपासणी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार आहे.
अमेरिकेने भारतीय फळे आणि भाज्यांसाठी आपली बाजारपेठ आणखी खुली करावी अशी भारताची इच्छा आहे. यासाठी अमेरिकेने आपले कडक आरोग्य आणि सुरक्षा मानके शिथिल करणे आवश्यक आहे.