दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन अधिक सोयीस्करपणे करता येते. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी होत असल्याने शेतकऱ्यांची सुरक्षितता, वेळ आणि श्रम यांचीही बचत होते.…
PM Crop Insurance : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून वाढवून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.…
ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या, स्मार्टफोन हाताळण्यातील अडचणी आणि तांत्रिक माहितीचा अभाव यांमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या पिकाची पीक पाहणी नोंदणी वेळेत करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेकदा शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित…
विमा कंपनीने सादर केलेली तांत्रिक उत्पादन आकडेवारी वस्तुस्थितीशी विसंगत असून, त्यामुळे हजारो शेतकरी न्याय्य भरपाईपासून वंचित राहत आहेत. प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 40 ते 45 हजार इतकी भरपाई…
Onion Market News: मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी दरात थोडी वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असले, तरी उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि मजुरीचा वाढलेला बोजा लक्षात घेता सध्याचे दर अद्याप…
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांना दिलासा देखील मिळणार असून शेती उत्पादन वाढ , भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल. राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू…
शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
Farmers News: राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावरही भरणे यांनी भूमिका मांडली. कांद्याच्या दरातील चढ़ उतारामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याऱ्यांना दिलासा मिळायला हवा, असे त्यांनी सांगितले, सोमवारपासून नाफेड आणि एनसीसीएफमार्फत कांदा खरेदी…
महात्मा फुले कृषि विद्यापीठ शिफारशी केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने देखील शिफारशींवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे शुल्कवाढीचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीला पाठविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे.
Solapur PM-Kisan yojna e-KYC: माळशिरस तालुक्यात ५५६. सांगोला तालुक्यात ५०६ आणि मंगळवेढा तालुक्यात ४६७ शेतकरी प्रलंबित आहेत. सोलापूर उत्तर तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे १४१ शेतक-यांची प्रक्रिया बाकी असल्याची माहिती कृर्षी…
पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत.
जिल्ह्यात २२५ अर्ज नाकारण्यात आले आहे, संबंधित अर्ज नाकारण्यामागे प्रामुख्याने सातवा उताऱ्यावर अर्जदाराचे नाव नसणे, भाडेपट्टीव घेतलेली शेती, तसेच शेती क्षेत्र अपात्र ठरणे कारणे पुढे आली आहेत.
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. कृषीसंलग्न उत्पादनं घेऊन जाणारे 800 ते 1000 कंटेनर दुबईच्या जेबेल अली बंदरात अडकले आहेत.
भारतीय कृषी क्षेत्राला अनिश्चिततेकडून सक्षमीकरणाकडे नेण्यासाठी सरकार, कॉर्पोरेट आणि समुदायाचे एकत्रीकरण आवश्यक आहे. टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी या लेखातून कृषी परिवर्तनाचा नवा रोडमॅप मांडला आहे.
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्यसरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, शाश्वत शेती आणि महिला सक्षमीकरणासाठी गोदरेजअॅग्रोव्हेट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला आहे
द्राक्षांच्या चव आणि गुणक्त्तेसाठी जगप्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चर्चेत आला आहे. वायफळे ता. तासगाव येथील प्रगतशील शेतकरी राहुल पाटील यांच्या द्राक्षांना परदेशात मागणी मिळाली आहे.