Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कालपर्यंत थेल्यावर विकत होता चाट! आज त्याची प्रगती बघून तुम्ही पडाल चाट

मुकेश शर्मा यांचा तीन पिढ्यांचा दही भल्ला व्यवसाय घरच्या तयार साहित्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांची खजूर चटणीही विशेष लोकप्रिय असून तीवर ते सहा महिन्यांची हमी देतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 15, 2025 | 06:13 PM
फोटो सौैजन्य - Social Media

फोटो सौैजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

तीन पिढ्यांपासून चालत आलेला हा वारसा आज मुकेश शर्मा मोठ्या अभिमानाने जपत आहे. आधी कोलकातामध्ये असणारा त्यांचा हा स्वादिष्ट व्यवसाय आता दिल्लीमध्येही हवा करत आहे. पण ही हवा करण्याचे श्रेय मुकेश शर्मा यांना जाते. व्यवसाय नव्या शहरात स्थलांतरित करूनही त्या व्यवसायाचे चाहते काही कमी झाले नाही, याउलट ते इतके वाढले की एकेकाळी ठेल्यावर दही भल्ले विकणारे मुकेश शर्मा आज BMW मध्ये फिरत आहेत.

‘या’ शेअर्सने दिला एका आठवड्यात दिला ६७ टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिले BUY रेटिंग

मुकेश यांचा हा स्वादिष्ट प्रवास १९८९ रोजी सुरु झाला. आज त्यांच्या एका दही भल्ल्याची किंमत ५० रुपये आहे. पण त्याकाळी २ रुपयांनी हे विकले जायचे. यांचे ग्राहक म्हणतात की इतके वर्ष झाली पण त्यांच्या चवीमध्ये काही फरक आला नाही. त्यांच्या दही भल्ल्याची चव चाखण्यासाठी देशभरातून खवय्येमंडळी येत असतात. मुकेश यांनी त्यांच्या या चवीचा फॉर्मुला लोकांपर्यंत आणला आहे. मुळात, हे दही भल्ले १६ वेगवेगळ्या मसाल्यांनी तयार झाला आहे. भल्ला मुंग डाळपासून तयार झाला आहे. तसेच यावर दररोज ४० किलो ताजे काहींचा मारा दिला जातो, जेणेकरून दही भल्ले तोंडात टाकल्या-टाकल्या वितळून जातील.

मुकेश शर्मा यांची खजूरपासून तयार केलेली गोड चटणीही तितकीच लोकप्रिय आहे, ज्यावर ते सहा महिन्यांची हमी देतात. चटणीसह जवळपास सर्व साहित्य त्यांच्या घरातच तयार केलं जातं, फक्त मीठ सोडून. त्यांच्या या आत्मनिर्भरतेमुळे आणि क्वालिटी कंट्रोलमुळे ‘शर्मा जी’ चाटचा स्वाद नेहमी एकसारखा राहतो.

१ वर्षाची असताना व्हिडिओ व्हायरल झाला… आज यूट्यूब Kid स्टार डायना कमावते कोटींची उलाढाल!

मुकेश शर्मा दररोज पहाटे २:३० वाजता उठतात, जेणेकरून भल्ला तयार करण्याची सर्व तयारी वेळेवर पूर्ण होऊ शकेल. त्यांची दुकान सामान्यतः सकाळी ९ ते १० दरम्यान उघडते आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालते. मुकेश शर्मा यांचा हा व्यवसाय तीन पिढ्यांपासून सुरू आहे. पूर्वी त्यांचा परिवार कोलकात्यामध्ये दही भल्ल्याचे दुकान चालवत होता. नंतर ते दिल्लीला स्थलांतरित झाले आणि त्यांनी या व्यवसायाला नवे यश आणि उंची मिळवून दिली.

Web Title: Mukesh sharma dahi bhalla delhi legacy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • Business Idea

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.