Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रतन टाटांचा एक निर्णय… चीनला देखील फुटला घाम; चीनची मक्तेदारी मोडीत काढणार!

भारत-चीन सीमेजवळ टाटा समूह सेमीकंडक्टरचा प्लांट उभारणार आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे चीनमधील सिट्टीपिट्टीचे सेमीकंडक्टर क्षेत्रात असणारे वर्चस्व संपुष्टात येणार आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या या पावलामुळे चीनला घाम फुटला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 05, 2024 | 09:38 PM
रतन टाटांचा एक निर्णय... चीनला देखील फुटला घाम; चीनची मक्तेदारी मोडीत काढणार!

रतन टाटांचा एक निर्णय... चीनला देखील फुटला घाम; चीनची मक्तेदारी मोडीत काढणार!

Follow Us
Close
Follow Us:

टाटा समूहाच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर आता भारत-चीन सीमेजवळ सेमीकंडक्टरच्या प्लांटचे भूमीपूजन झाले आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनचे वर्चस्व मोडण्यासाठी भारतीय उद्योगपती रतन टाटा हा प्लांट उभारणार आहे. रतन टाटा यांच्या या पावलामुळे चीनची पूरती झोप उडाली आहे.

27,000 कोटी रुपयांचा असेल प्रकल्प

भारत-चीनच्या सीमेजवळ टाटा समूहाने 27,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. रतन टाटा यांच्या टाटा कंपनीच्या या पावलामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनची असलेली मक्तेदारी संपणार आहे. टाटा सन्स लिमिटेडचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात 27000 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग आणि टेस्टिंग प्लॅन्टची सुरुवात केली. या प्रकल्पातून रोज 4.83 कोटी चिप तयार होणार आहेत.

हेही वाचा : गौतम अदानींनंतर कोण सांभाळणार अदानी समूहाचा गाडा; ठरलेत ‘हे’ चार वारसदार!

चीनचे वर्चस्व संपुष्टात येणार

टाटा समूहच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर सेमीकंडक्टरचा प्लांटचे आता भूमीपूजन झाले आहे. चीन सीमेजवळ टाटा यांचा हा प्रकल्प सुरु होत आहे. यामुळे चीनमधील सिट्टीपिट्टीचे सेमीकंडक्टर क्षेत्रात असणारे वर्चस्व संपणार आहे. सध्या सेमीकंडक्टर बनवणारा चीन जगातील सर्वात मोठा देश आहे. सेमीकंडक्टरचा वापर कार, मोबाइलसह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणात केला जातो.

दररोज 4.83 कोटी चिपची निर्मिती

टाटा समुहाने या प्रकल्पासाठी आसाम सरकारसोबत 60 वर्षांचा करार करण्यात आला आहे. 27,000 हजार कोटींची गुंतवणूक करुन, रोज 4.83 कोटी चिपची निर्मिती करण्यात येणार आहे. चिप निर्मितीच्या या प्रकल्पामुळे भारत सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होणार आहे. भारताच्या या आत्मनिर्भरतेमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. कारण या क्षेत्रातील चीनचा दबदबा संपणार आहे.

Web Title: Tata group rs 27000 crore semiconductor plant near india china border

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 09:36 PM

Topics:  

  • Ratan Tata
  • Tata Group

संबंधित बातम्या

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
1

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

तांत्रिक ब्रेकआउटचा इशारा! हे 3 टाटा स्टॉक देऊ शकतात तब्बल 28 टक्के परतावा
2

तांत्रिक ब्रेकआउटचा इशारा! हे 3 टाटा स्टॉक देऊ शकतात तब्बल 28 टक्के परतावा

देशातील सर्वात मोठा IPO आणणाऱ्या Tata Group ला धक्का, बोर्ड मीटिंगआधीच पहिल्याच सदस्याने दिला राजीनामा
3

देशातील सर्वात मोठा IPO आणणाऱ्या Tata Group ला धक्का, बोर्ड मीटिंगआधीच पहिल्याच सदस्याने दिला राजीनामा

कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार नाहीत! ‘या’ कंपनीने नवीन कर्मचारी भरतीवरही घातली बंदी, जाणून घ्या
4

कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार नाहीत! ‘या’ कंपनीने नवीन कर्मचारी भरतीवरही घातली बंदी, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.