अनेक मंत्री सध्या घोड्यांवर बसून बकऱ्या चारत आहेत. ते फोनलाही उत्तर देत नाहीत. असे मंत्री पक्षाला कमकुवत करत आहेत. काही जण फक्त लोकांमध्ये फिरतात पण काहीही करत नाहीत. त्यामुळे आता…
नुकतेच नियुक्त झालेले दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा आणि निवडणुकीला सामोरे जाणारे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी हे संघटनेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
भाजपने संघटनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू…
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, तर दुसरीकडे 'गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन' सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफूस सुरु आहे, असेही सपकाळ म्हणाले.
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांच्या शपथविधीची तयारी पूर्ण झाली आहे. राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांना काँग्रेस पंतप्रधानपदाचा चेहरा बनवू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.२६) पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण केली आहेत. मोदीजींच्या यशस्वी, दूरदर्शी आणि परिवर्तनकारी राष्ट्रसेवेचे एक तप हे भारतासाठी आणि समस्त भारतीयांसाठी वरदान ठरले…
'कोल्हापूरचा पैलवान पुण्यात आला, कोल्हापुरात हारला आणि पुण्यातही पक्ष सपाट केला', अशा आशयाचे हे मजकूर असलेले बॅनर्स सध्या सोशल मीडियासह दोन्ही जिल्ह्यांमध्ये चर्चेचा मोठा विषय बनले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना आपली मुलगी रेवतीच्या लग्नाचे आमंत्रण दिले, पण त्यानंतर लगेचच त्यांनी वाढत्या इंधन दरांवरून आणि युरियाच्या तुटवड्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षात नेमके काय स्थान होते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून…
स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती प्रक्रिया अधिक गतीने सुरू करण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (MPSC) मनुष्यबळ वाढवून सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी…
नाशिक आणि जळगावच्या जागेत अदलाबदल करण्याची मागणी असून, नाशिक भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ही जागा सुटावी यासाठी मुंबईमध्ये ठाण मांडले होते, तर दुसरीकडे जळगावची जागा भाजपला सुटावी यासाठी तेथील पदाधिकारी देखील…
शिवसेना किमान ६ ते ७ जागांच्या मागणीवर ठाम आहे. हा तिढा सोडवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Cockroach Janta Party: काही ज्योतिषीय विश्लेषणांमध्ये २०२७ ते २०२९ हा कालावधी या चळवळीसाठी कठीण ठरू शकतो, असेही म्हटले जात आहे. या काळात कायदेशीर दबाव, राजकीय संघर्ष, अंतर्गत मतभेद आणि आर्थिक…
मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसचे आमदार एस. राजेश कुमार आणि पी. विश्वनाथन यांच्या समावेशाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजुरी दिली.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती.
आमदारांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी आणि संभाव्य फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे.
Sangli Satara MLC Election: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होईल. एकूण ४७९…
Thane News : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेत भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी पूर्वनियोजन करून गोंधळ घालण्याचे कारस्थान केले असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.