पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुद्दुचेरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी २,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि केंद्र सरकार समावेशक विकासावर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले.
यंदा देशभरात ३७ राज्यसभा जागा रिक्त होत असून, त्यापैकी ७ जागा महाराष्ट्र राज्यातील आहेत. विद्यमान संख्याबळानुसार महायुतीला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास त्यांना एक जागा…
२०२४-२५ मध्ये भाजपला तब्बल ६,०८८ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, जे काँग्रेसपेक्षा १२ पट जास्त आहेत. निवडणूक रोखे नसतानाही "कमळ" ला पैसे कसे मिळत राहतात ते जाणून घ्या.
देशभरात तीन टप्प्यात राज्यसभेच्या ७२ जागांसाठी निवडणुका होत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. काँग्रेससमोर आपले संख्याबळ आणि विश्वासार्हता टिकवण्याचे आव्हान आहे.
दिल्लीतील एका विशेष न्यायालयाने शुक्रवारी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि इतर सर्व आरोपींना कथित दारू धोरण घोटाळ्यातील दोषमुक्त केले. यानंतर त्यांनी भाष्य केले.
शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत. सर्व कामांसाठी वेळबद्ध नियोजन करण्यात आल्याची माहिती महापौर कविता मुळे यांनी दिली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मार्च पहिल्या महिन्याच्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून या सभेत स्वीकृत नगरसेविकांची नावे ठरवली जाणार आहे.
अजित पवार यांच्या घातपाताच्या घटनांवरुन आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र ही स्टंटबाजी असल्याची टीका आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोहोळ यांनी एक महिन्यापूर्वीच रिपोर्ट येणार असल्याचं सांगितलं होतं. आज-उद्या येणारा रिपोर्ट जर थातूरमातूर असेल, तर आम्ही शांत बसणार नाही.
माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, राजस्थानमध्ये याबाबत त्यांनी वक्तव्य केले असून मी आजारी नव्हतो अशी कबुली जगदीप धनखड यांनी दिली आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात मराठी भाषेला सक्षम करण्यासाठी त्यांनी खास आवाहन केले आहे.
ठाकरे गटाची साथ घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीच्या बाहेर ठेवण्याचा नवा फॉर्म्युला तयार केला जात असल्याचे समजते. विधानसभेतील संख्याबळानुसार, महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार
पाचगणी पोलीस ठाण्यात पोक्सोप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यावरून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे.
भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आले. यावरुन भाजपचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमधील जनतेला आकर्षिक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्ह्यातील आधारवड म्हणून ओळख असलेले जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी भाजप पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी विधीमंडळामध्ये केली आहे, यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक तोंडावर आली असून, महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा रंगल्या आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे सहा उमेदवार निवडून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.