Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील धोकादायक शाळा इमारतींवर तातडीने कारवाई; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 26, 2025 | 06:47 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाने धोकादायक शाळा इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

SBI भरती परीक्षा २०२५: प्रवेशपत्रासाठी महत्त्वाचा टप्पा! अशा प्रकारे करता येईल डाउनलोड

या बैठकीत बोलताना राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रांतील शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक तत्वांनुसार करण्यात यावे. या ऑडिटचा अहवाल संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

राज्यातील अनेक शाळा जुन्या आणि मोडकळीस आलेल्या आहेत. अशा धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशा इमारतींची तत्काळ तपासणी करून आवश्यक असल्यास त्या पाडून नव्याने बांधकाम करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेच्या आधारे एक समावेशक आराखडा तयार केला जाईल.

डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल आणि त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. यामुळे गरजूंना वेळीच आणि प्रभावी सुविधा मिळू शकतील. या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, समग्र शिक्षण अभियानाचे प्रकल्प संचालक संजय यादव, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

शेअर मार्केटमध्ये १२वी नंतर करा करिअर! बना एक्सपर्ट; लाखांची रक्कम येईल खिशात

या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक सुरक्षित आणि भक्कम होईल, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. शिक्षणाची गुणवत्ता आणि सुरक्षितता यांचा मेळ साधण्याच्या दिशेने सरकारने उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.

Web Title: Collapsed schools will be repaired in the state of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

National Teachers Award:शिक्षण मंत्रालयाकडून ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ची घोषणा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष
1

National Teachers Award:शिक्षण मंत्रालयाकडून ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ ची घोषणा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष

अकरावी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १.५३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
2

अकरावी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १.५३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

ITI Exam: पहिल्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय; गुणपत्रिकेत होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल!
3

ITI Exam: पहिल्या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय; गुणपत्रिकेत होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल!

IIM Mumbai Jobs: आयआयएम मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!
4

IIM Mumbai Jobs: आयआयएम मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ तारखेपर्यंत करा ऑनलाईन अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.