Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT नाही, साध्या कॉलेजमधून घेतलं शिक्षण! ३२ वर्षांच्या इंजिनियरने गाठला कोटींचा टप्पा

IIT न करता साध्या कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या इंजिनियरने गाठला कोटींचा टप्पा! ₹4.8 लाखांच्या पगारापासून सुरुवात करून आज मिळवत आहे तब्बल ₹1.03 कोटी वार्षिक पगार.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 07, 2025 | 07:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मेहनत आणि योग्य निर्णय घेतल्यास यश मिळवण्यासाठी मोठ्या कॉलेजचं नाव आवश्यक नसतं, (IIT) हे एका ३२ वर्षांच्या आयटी इंजिनियरने सिद्ध केलं आहे. ना तो IIT मधून शिकलेला, ना मोठ्या शहरातून आलेला. पण आज त्याचा वार्षिक पगार तब्बल ₹1.03 कोटी आहे. त्याने ही वाटचाल फक्त ₹4.8 लाखांच्या सुरुवातीच्या पगारापासून सुरू केली होती. त्याने हे ध्येय कसे मिळवले जाणून घेयूआत त्याच्या यशोगाथेतून.

शिक्षणाचा मंत्र देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन “७ नोव्हेंबर”

२०१५ मध्ये बंगळुरूमध्ये एका छोट्या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या या इंजिनियरने कमी पगार असूनही मेहनत आणि बचतीवर भर दिला. २०१७ मध्ये त्याला IIM मध्ये एमबीए प्रवेश मिळाला आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडला.

एमबीए पूर्ण केल्यानंतर त्याला १७ लाखांची नोकरी मिळाली, परंतु कंपनीच्या रीस्ट्रक्चरिंगमुळे ती नोकरी गमवावी लागली. मात्र त्याने हार मानली नाही. २०२१ मध्ये एका प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीत तो रुजू झाला आणि पगार वाढून ₹२२ लाख झाला. पुढे २०२३ मध्ये त्याने एका SaaS कंपनीत रिमोट वर्क स्वीकारले, ज्यात ₹३१ लाखांचा फिक्स पगार आणि ₹१२ लाखांचा बोनस मिळाला. मेहनतीमुळे २०२४ मध्ये पगार ₹४१ लाखांपर्यंत पोहोचला आणि अखेर २०२५ मध्ये तो प्रिन्सिपल प्रोग्राम मॅनेजर झाला, ज्यासाठी त्याला तब्बल ₹१.०३ कोटींचा पॅकेज मिळाला.

AIIMS मध्ये भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज; जाणून घ्या निवड प्रक्रिया

इतक्या मोठ्या यशानंतरही तो आजही साधं जीवन जगतो. २०१५ मध्ये घेतलेलीच बाइक वापरतो, ना आलिशान घर, ना चैनीची सवय. त्याची पत्नी स्वतःची डिझाईन एजन्सी सुरू करत आहे. या इंजिनियरची कथा हे सिद्ध करते की यशासाठी ना मोठं कॉलेज लागतं, ना मोठं शहर फक्त मेहनत, शिकण्याची तयारी आणि योग्य निर्णय घेतले की कोणीही कोट्यधीश होऊ शकतो.

Web Title: Success story of iit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • IIT

संबंधित बातम्या

दोन हजार ९७२ विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ; अभियांत्रिकीपेक्षा विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे वाढला कल
1

दोन हजार ९७२ विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ; अभियांत्रिकीपेक्षा विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे वाढला कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.