Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतसंस्थेचे कर्ज न भरणाऱ्या १२ संचालक अन् कर्जदारांवर मोठी कारवाई, पाच जणांना जन्मठेपीची शिक्षा

राज्यात काही वर्षांपूर्वी सहकारी पतसंस्था स्थापन करून सर्वसामान्य लोकांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या होत्या. या ठेवींचा अनेक ठिकाणी गैर वापर करण्यात आला. पतसंस्थांमधील संचालकांनी आपापसात कर्ज वाटप करून घेतले होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2024 | 12:01 PM
पतसंस्थेचे कर्ज न भरणाऱ्या १२ संचालक अन् कर्जदारांवर मोठी कारवाई, पाच जणांना जन्मठेपीची शिक्षा
Follow Us
Close
Follow Us:

राज्यात काही वर्षांपूर्वी सहकारी पतसंस्था स्थापन करून सर्वसामान्य लोकांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या होत्या. या ठेवींचा अनेक ठिकाणी गैर वापर करण्यात आला. पतसंस्थांमधील संचालकांनी आपापसात कर्ज वाटप करून घेतले होते. हे कर्ज घेतल्यानंतर न कोणते तारण ठेवले. संचकानी बनावट कागदपत्र तयार करून स्वत: कर्ज घेतले आणि आपल्या इतर नातेवाईकांना देखील कर्ज दिले होते. हा प्रकार घडला होता. पॅट संस्थांच्या या बोगस कारभारामुळे अनेक संस्था अडचणीत आल्या होत्या. याप्रकरणी आता पतसंस्थांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयामुळे पत संस्थांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणात अहमदनगर जिल्हा न्यायालयाकडून ५ जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच पत संस्थेचे कर्ज न भरणाऱ्या १२ संचालकांना आणि कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ३ ते १० वर्षांची शिक्षा दिली जाणार आहे. पतसंस्था घोटाळ्यामध्ये जन्मठेप झालेला हा पहिलाच जिल्हा आहे.

कोणाला शिक्षा करण्यात आली

अहमदनगर शहरामध्ये एक पतसंस्था होती. या पत संस्थेतील घोटाळ्या प्रकरणी पाच जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. यामध्ये आरोपी ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे जा पाच जणांची नावे आहेत. या आरोपीना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी सगळ्यात मोठी जन्मठेप सुनावली आहे. संपदा नागरी सहकारी पत संस्थेमध्ये ११ हजारांपेक्षा जास्त सर्व सामान्य नागरिकांच्या ठेवी अडकल्या आहेत.

कोर्टाकडून कर्जदारांना दणका

कोर्टाकडून देण्यात आलेल्या या महत्वाच्या निर्णयामुळे कर्ज न भरणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार आहे. यामध्ये १२ संचालक आणि कर्जदारांना ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सगळ्यांनी १३ कोटी ३८ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गैरव्यवहार प्रकरणी २०११ मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात १७ जणांना दोषी ठरवण्यात आले.

कर्जदारांनी पत संस्थेच्या पैशांतून घर, गाडी घेतली

पत संस्थेकडून घेतलेल्या कर्जातून अनेक कर्जदारांनी जमीन, कार, घर खरेदी केल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्यायालयाने दोषारोपत्र दाखल केले. त्यानंतर १७ वर्षांनी यावर निकाल देण्यात आला. कोर्टाने दिलेल्या निकालानुसार ज्ञानदेव वाफारे हे मुख्य आरोपी आहेत. तर त्यांच्या पत्नीचा यात सहभाग असल्याने त्यांना देखील जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

Web Title: Big action against 12 directors and borrowers who defaulted on loans of credit institutions life imprisonment for five people nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2024 | 12:01 PM

Topics:  

  • ahmednagar
  • life imprisonment

संबंधित बातम्या

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन
1

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता
2

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
3

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

‘कौटुंबिक वादातून सासूला पोत्यात घातले अन्…’; कोर्टाने सुनेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
4

‘कौटुंबिक वादातून सासूला पोत्यात घातले अन्…’; कोर्टाने सुनेला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.