शिर्डीतील हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आमदार संग्राम जगताप यांना थेट टोला लगावला. मुलींची छेड काढणाऱ्यांना धर्म न पाहता तिथेच…
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थानाचे अत्याधुनिक महाप्रसादालय तब्बल नऊ महिन्यांपासून बंद असल्याने हजारो भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावणेदोन कोटी रुपये खर्च करून ऑस्ट्रेलियास्थित उद्योजक आणि शनिभक्त किशोर…
शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार सुरू असल्याचे आरोप समोर येत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त असल्याची चर्चा रंगली आहे. कामासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन ‘स्व. अरुणकाका साहित्य नगरी’ येथे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात पार…
Aurangabad Station Also Renamed : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे.
Ahmednagar Railway Station Name Changed: राज्याच्या गृह मंत्रालयाने परिपत्रक काढून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे केल्याची घोषणा केली आहे.
किर्तनकाराच्या धमकीवरुन बाळासाहेब थोरात संतापले आहेत. अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे.
23rd Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament 2025 : पुरुषांमध्ये अहमदनगर, पुणे ग्रामीण तर महिलांमध्ये पुणे ग्रामीण संघांनी शानदार खेळाचे प्रदर्शन विजय प्राप्त केला आणि प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली.
बोलोरो वाहन जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडच्या दिशेने जात होते. जामखेड - जांबगाव रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गाडी गेल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नगरमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून जिल्ह्यात बारापैकी ८ मतदारसंघात बंडखोरी झालेली असून यामध्ये चारच मतदारसंघात सरळ लढती होणार आहे.
अहमनगरचे नामांतर 'अहिल्यानगर' करण्यासंदर्भातील सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानुसार आज राज्य शासनाच्या राजपत्रात त्याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातील एका गावातील महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिस या घटनेचा तपास करत होते. मुरकुटे हे कामानिमित्त जिल्ह्याबाहेर होते.
राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी केली…
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्ष त्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा समाना रंगणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवारांच्या मुलाखती…
जनावरांपासून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने गोशाळांना त्यांचे संगोपन करणे आर्थिकदृष्या परवडत नाही. ह्या संस्था बळकट करण्याच्या अनुषंगाने शासनाने या संस्थाना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सदरची योजना कायमस्वरूपी…
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एस आर पी एफ प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनादरम्यान रोहित पवार व पोलीस प्रशासनातील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. कामाबाबत अधिकाऱ्यांना संपर्क केला असता संपर्क केला म्हणून देखील विरोधात…
कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निंबळक ते वांबोरी, पुणतांबा ते कान्हेगाव…
मागील अनेक वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतिक्षा या भागातील शेतकऱ्यांना होती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने कालव्यांची कामे मार्गी लागली.
संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारका बाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी ज्ञानेश्वर सृष्टीच्या तयार करण्यात आलेल्या आरखड्याची माहीती जाणून घेतली.