Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गळती पावसाच्या पाण्यामुळे नाही तर…’ अयोध्या राम मंदिर निर्माण समितीने सांगितले खरं कारण

अयोध्येतील राम मंदिरामध्ये पावसाच्या पाण्यामुळे गळती झालेली आहे. याचे मंदिर निर्माण समितीने खरे कारण सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 25, 2024 | 03:28 PM
अयोध्येतील राम मंदिरातील गळतीचे मंदिर निर्माण समितीने खरे कारण सांगितले आहे.

अयोध्येतील राम मंदिरातील गळतीचे मंदिर निर्माण समितीने खरे कारण सांगितले आहे.

Follow Us
Close
Follow Us:

अयोध्या : अयोध्येचे राम मंदिर सध्या गळतीमुळे चर्चेत आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी राम मंदिराचे मोठ्या उत्साहात व दिमाखदार सोहळा करत उद्घाटन करण्यात आले. भाजपने मोठ्या उत्साहाने राम मंदिर उद्घाटन केले होते. मात्र पहिल्याच पावसामध्ये राम मंदिराला गळती लागल्याचा दावा केला जात आहे. मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिरामध्ये गळतीचा दावा केला होता. हे प्रकरण खूप चर्चेत आल्यानंतर मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पहिल्याच पावसाळ्यामध्ये गर्भगृहामध्ये पाणी गेल्याचा दावा केला होता. यावर मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी खरे कारण सांगितले आहे. नृपेंद्र मिश्र म्हणाले, मी स्वत: राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाच्या पाण्यामुळे गळती होताना पाहिलं आहे. मात्र मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच बांधकाम सुरु आहे. हे यामागंच खरं कारण आहे. संपूर्ण छत मोकळं आहे. त्यामुळे तिथे पाणी भरलं व छतामधून गळती झाली. दुसऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत छत बंद होईल. त्यानंतर हा प्रश्न निर्माण होणार नाही” असे आश्वासन नृपेंद्र मिश्र यांनी दिले आहे.

राम मंदिरात कमतरता नाही

पुढे त्यांनी मंदिरातील गर्भगृहामध्ये साचलेल्या पाण्याबद्दल स्पष्टीकरण दिले. “मंदिराच्या गर्भगृहात स्वयंचलित पाणी काढण्याची व्यवस्था नाही. पाणी हातानेच काढाव लागतं. अन्य सर्व मंडपात उतरण आहे. पाणी काढण्याची व्यवस्था सुद्धा आहे. त्यामुळे तिथे पाणी जमा होत नाही. राम मंदिर निर्माण समिती कोट्यवधी राम भक्तांना आश्वस्त करु इच्छिते की मंदिर निर्माणात कुठली कमतरता नाहीय. कुठलंही दुर्लक्ष झालेलं नाही,” असे स्पष्ट मत नृपेंद्र मिश्र यांनी व्यक्त केले.

Web Title: Construction committee said the real reason for rain water leakage in ayodhya ram temple nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 03:28 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • ram mandir

संबंधित बातम्या

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज
1

नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.