अयोध्या वादात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मशिदीच्या बांधकामात अडथळा निर्माण झाला असून राज्य सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर जमीन मंजूर केली, Layout ला मंजुरी नाही
KP Sharma Oli : नेपाळचे माजी पंतप्रधान ओली म्हणाले की जर मी या गोष्टींवर सहमत झालो असतो तर मी अनेक सोपे मार्ग निवडू शकलो असतो आणि अनेक फायदे मिळवू शकलो…
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती. मेसेज पाठवणारा व्यक्ती स्वतःला कराची, पाकिस्तानचा असल्याचा दावा करत आहे. आरोपीने तरुणाला त्याचे लोकेशनही पाठवले आहे.
Ayodhya Ram Durbar Pran Pratistha : अयोध्येतील राम मंदिरातील पहिल्या मजल्यावर राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.
उत्तर प्रदेशातील रामनगरी अयोध्येतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका शिपायावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. मात्र, अनेक महिने उलटूनही शिपायाला अटक झालेली नाही. यामुळे पीडित…
लवकरच अक्षय तृतीया हा शुभमुहूर्तापैकी एक असलेला मुहूर्त येत आहे. यासाठी अनेक मंदिरांमध्ये आंबा महोत्सवाची तयार करण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिरामध्ये पुण्यातील भक्ताकडून आंबे दिले जाणार आहेत.
उत्तरप्रदेशातील तीर्थस्थान चैत्र महिन्यात गजबजली आहेत. यानिमित्ताने त्या राज्यातील उद्योगांना सुद्धा चालना मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
१९८९ सालच्या रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान भाजपाचे सध्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे तात्कालीन विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते. या आंदोलना दरम्यान लोढा यांच्या नेतृत्वाखाली ग्रांट रोड स्थानकावर रेल रोको आ
राम लल्ला प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन दिनदर्शिकेनुसार, भव्य मंदिरात राम लल्लाच्या स्थापनेला 22 जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. राम मंदिरासह रामनगरीला वैभवाच्या शिखरावर नेणारे एक वर्ष होत आहे.
देशातील अनेक भागामध्ये मंदिर मशीद वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. सध्या मथुरेच्या मशीदीचा वाद सुरु असताना याचिकाकर्ते हरी शंकर जैन यांनी भारतातील मंदिरांबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रहितामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिर-मशीद वाद वाढवणे मान्य नसल्याचे म्हटले आहे. रोज नवनवीन मुद्दे उपस्थित करून द्वेष आणि वैर पसरवणे चुकीचे आहे.
उत्तर प्रदेशमधील बागपत येथील बदरुद्दीन शाह मजार (कबर) आणि लाक्षागृह वादात न्यायालयाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तब्बल 52 वर्षांनंतर न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली आहे.