Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ट्रेनबाबत कोणालाही माहिती शेअर करू नका’; भारतीय रेल्वे ‘हाय अलर्ट’वर

भारतीय रेल्वे बोर्डाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारतीय रेल्वेने अनेक स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2025 | 02:57 PM
हल्ल्यांनंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर

हल्ल्यांनंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यात भारताने 9 शहरांमध्ये हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला.

पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे 50 ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. श्रीगंगानगर, बाडमेर, जैसलमेर, बिकानेर, जोधपूर या राजस्थानातील सीमावर्ती भागातील शहरांमध्ये ब्लॅक आऊट लावण्यात आला. यानंतर आता भारतीय रेल्वे अलर्ट मोडवर आहे. भारतीय रेल्वे बोर्डाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतीय रेल्वेने अनेक स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे बोर्डाने सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था या भारतीय लष्करी ट्रेनसेवांबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

माहिती शेअर करू नका

भारतीय रेल्वे बोर्डाने एक निवेदन जारी केले आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करून सैन्याच्या ट्रेनबाबत गोपनीय माहिती मागू शकतात. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे की, लष्करी रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीसोबत अशी माहिती शेअर करणे सुरक्षेचे उल्लंघन मानले जाईल आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरेल. अशा कोणत्याही कॉल किंवा संभाषणांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले.

Web Title: Do not share information about trains with anyone says indian railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Indian Railways
  • Indo-Pak Relation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.