ऑनलाईन तिकिट प्रणालीत काही एजंट व बेकायदेशीर मार्गाने काम करणाऱ्या घटकांकडून मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत होता. त्यामध्ये अनेकदा सर्वसामान्य प्रवाशांना तिकीटे मिळण्यात अडचणी येत होत्या.
जीएसटीच्या नव्या दरानुसार रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वेने ‘रेल नीर’ च्या किमतीत एक रुपयाची घट केली आहे. जाणून घ्या नवे दर आणि जर कोणी जास्त पैसे घेतल्यास कुठे…
RPF Foundation Day 2025 : हा दिवस 20 सप्टेंबर 1985 रोजी संसदेने रेल्वे संरक्षण दल कायद्यात सुधारणा करून या दलाला "संघाचे सशस्त्र दल" असा दर्जा दिला त्या तारखेचे स्मरण करून…
Mizoram News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मणिपूरला देखील भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी मिझोराम राज्याचा दौरा केला आहे.
गणपती चतुर्थीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविण्यात येत आहे.अशातच आता गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष 'नमो एक्सप्रेस' रवाना करण्यात आली.
वाराणसीहून पुढे ही ट्रेन पाटणा आणि नंतर झारखंड ओलांडून पश्चिम बंगालमधील आसनसोलमार्गे हावडा स्थानकात पोहोचणार आहे. या नव्या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण ९ स्थानकं प्रस्तावित आहेत. पहिलं स्थानक राजधानी दिल्लीत…
शिंदवणे घाट माथ्यावरून केंद्रीय रेल्वे विभागाच्या परिश्रमातून उभारलेल्या दुहेरी मार्ग आणि दुहेरी बोगद्यातून आता दुहेरी रेल्वे धावू लागल्याचे विहंगम दृश्य पाहण्यास मिळू लागले आहे.
भारतीय रेल्वे पूर्वी विभागात भरतीला सुरुवात होणार आहे. एका महिण्यासाठी या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ८ ऑगस्टपर्यंत अर्ज विंडो खुली ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठा अडथळा आला आहे. बुलेट ट्रेनचा भुयारी मार्ग उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) चीनमधील बंदरात अडकल्या आहेत.
भारतीय रेल्वे बोर्डाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारतीय रेल्वेने अनेक स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे.
मुंबईकरांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानकांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या 'अमृत भारत' योजना राबवली आहे.
भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे, त्यांनाच आता रेल्वे स्थानकावर (प्लॅटफॉर्मवर) प्रवेश दिला जाणार आहे. नेमका काय आहे रेल्वेचा निर्णय...
उन्हाळ्यात रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणेही कठीण जाते. तेव्हा आतापासूनच तिकिटांचे आरक्षण केले, तर प्रवासाचे निम्मे टेन्शन दूर होईल, अशा मानसिकतेत प्रवासी आहेत.
भारतीय रेल्वेमध्ये भरतीच्या संधीला सुरुवात करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जानेवारी २०२५च्या २३ तारखेपासून या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज कर्ता येणार आहे.
नागपूर ते पुणे यादरम्यान धावणारी स्लीपर वंदे भारत वर्धा, धामणगाव, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, दौंड या स्टेशनवर स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस थांबण्याची शक्यता आहे.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे ग्रुप D च्या ३२,००० पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून, उमेदवार rrbapply.gov.in संकेतस्थळावर २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
काँग्रेसचे खासदार कुलदीप इंदोरा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, रेल्वे प्रवाशांचे ब्लँकेट महिन्यातून किती वेळा धुतले जाते. चला याबद्दल जाणून घेऊया.
तुम्हाला फर्स्ट क्लास AC कोचच्या सुविधांबद्दल माहिती आहे का? जेवणापासून ते आरामदायी आसनांपर्यंत सर्व काही या कोचमध्ये उपलब्ध आहे जे इतर कोचमध्ये मिळणे अशक्य आहे.
वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर काही दिवसांनी पश्चिम रेल्वेने नवा आदेश जारी केला आहे. तुम्ही जर पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.