Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान

PM Narendra Modi On Manipur: मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नगरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मोदी म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 13, 2025 | 03:59 PM
PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान
Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर 
हिंसाचारानंतर पहिल्यांदाच दिली भेट 
जनतेला केले संबोधित

Manipur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर राज्याच्या दौऱ्यावर होते. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभराने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी 8,500 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले आहे. तसेच चुराचांदपुर येथील सभेला मोदींनी संबोधित केले आहे. तसेच त्यांनी यावेळी शांततेचे आवाहन देखील केले आहे.

मणिपूर दौऱ्यावर असताना चुराचांदपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. जनतेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नागरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मणिपूरचे नाव ‘मणी’ आहे जे या भागाची ओळख बनेल.”

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हिंसाचाराने मणिपूर प्रभावित झाले. मात्र आता येथील नागरिक शांततेच्या मार्गाने पुढे जात आहेत. सर्व संघटना आणि गटांना सामाजिक सद्भावनेने पुढे जाण्याचे आवाहन करतो. भारत सरकार आणि मणिपूर सरकार विस्थापित झालेल्या लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे.”

Manipur is a vital pillar of India's progress. Addressing a programme during the launch of development initiatives in Churachandpur. https://t.co/1JENvDXOoE — Narendra Modi (@narendramodi) September 13, 2025

“मी आता छावणीत राहत असलेल्या नागरिकांची भेट देखील घेतली. मणिपूरसारख्या सुंदर राज्याला हिंसेचा दंश झाला. माझे तुम्हाला वचन आहे, मी आणि भारत सरकार तुमच्यासोबत आहे. मणिपूरच्या विकासासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. 7000 बेघर नागरिकांना घर देण्यासाठी सर्व मदत करू, असे” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Web Title: Pm narendra modi manipur development project statement about violence imphal news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Manipur
  • Manipur Violence
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
1

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती
2

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष
3

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी
4

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.